मुहूर्त सापडला ! शिंदे सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाला दिली मंजुरी ; जिल्ह्यातील दक्षिण भागाचा चेहरा-मोहरा बदलणार

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. उजनी धरणावरून जामखेडची नळ पाणीपुरवठा योजना व मल निसारण योजनेला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि कर्जत तालुक्यासाठी अति महत्त्वाचा तुकाई उपसा सिंचन प्रकल्प देखील … Read more

अहमदनगर : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर ! सर्वसामान्य शेतकरी पण लढणार ; ‘या’ तारखेला वाजणार निवडणुकीचा बिगुल

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत एक महत्त्वाच अपडेट हत्या आला आहे. खरं पाहता या बाजार समितीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेणे आवश्यक होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला एपीएमसीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेशित केले होते. मात्र जसं की आपणास ठाऊकच आहे राज्य शासनाने बाजार समिती … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ सात ठिकाणी शेतीमालाची हमीभावाने खरेदी ! 7 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ; मका, बाजरीला मिळतोय ‘इतका’ हमीभाव

ahmednagar news

Ahmednagar News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्याची देखील योजना आहे. शासनाकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल एका ठराविक किमतीत खरेदी केला जातो जेणेकरून खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लुटमार होऊ नये. दरम्यान शासनाने मका आणि … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! रब्बी पाटपाणी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

ahmednagar news

Ahmednagar News : सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासन दरबारी देखील शेतकऱ्यांना पाणी साठी सोय करणे हेतू लगबग होत असल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पेरण्या सुरु केल्या आहेत. तर काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या येत्या काही दिवसात संपणार आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाण्याची नितांत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! अडीच लाखात खरेदी केल्या ‘राणी’ अन ‘चांदणी’ गाई ; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही…

ahmednagar news

Ahmednagar News : ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला गाई बैलाची जोड नाही तो शेतकरीच नाही असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. बळीराजाच आपल्या जमिनीवर आणि आपल्या गाई-बैलांवर अपार प्रेम असतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका नादखुळा शेतकऱ्यानेही मनपसंत गाई लाखो रुपये देऊन खरेदी केल्या आणि या गाईंची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढली. यामुळे सध्या अहमदनगर मधील हा अवलिया शेतकरी सर्वत्र चर्चेचा … Read more

अहमदनगर : अकोळनेर येथील शेतकऱ्याच्या आत्महत्यामुळे गावकऱ्यांचा संताप ! ‘तो’पर्यंत अंत्यविधी होणार नसल्याचा ईशारा

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून कृषीपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीची मोहीम राबवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही महावितरण कडून अशीच अनागोंदी वसुली वाजवली जात आहे. यामुळे जे शेतकरी बांधव नियमित आहेत त्यांचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने महावितरणाच्या त्रासातून आत्महत्या केल्याच खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट … Read more

Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस … Read more

Ahmednagar Breaking : मायबाप शासन, हे वागण बरं नव्ह ! एक वर्ष उलटला तरी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सहा महिने थांबून देखील सरकारी काम पूर्ण होत नाही. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा तसेच शासनाचे उदासीन धोरण स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शासनाच धोरण यांची पोलखोल झाली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथील गेल्यावर्षीच्या … Read more

राज्यात ‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर पहिला जिल्हा

Ahmednagar News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र … Read more

घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख आणले नाहीत म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा….?

Ahmednagar News:पुण्यात घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये न आणल्याने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देवुन घराबाहेर काढल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरा, सासु, दिर, जाव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, डिसेंबर २०१९ रोजी पीडितेचे लग्न झाले होते. लग्न … Read more

….म्हणजे राज्यपालांची वक्तव्य भाजपच्या नेत्यांना आवडतात? राष्ट्रवादीच्या ‘या’आमदाराचा भाजपवर निशाणा

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यात सर्वच स्तरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. त्यात भाजप वगळता अन्य सर्व पक्षीय राजकीय मंडळी सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून थोर व्यक्तीबद्दल वादग्रस्त अथवा काहीही बोलले तरी चालते. … Read more

अरे बापरे :’ या’ तालुक्यातुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण …?

Ahmednagar News:अज्ञात आरोपींनी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अज्ञात अपहरण केल्याच्या दोन धक्कादायक घटना पाथर्डीत घडल्या आहेत. या बाबत दोन वेगवेगळ्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे शाळकरी मुले व पालक वर्गात प्रचंड भीती व दहशत निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील एका शाळेत गेलेली अल्पवयीन मुलगी दुपारी जेवनाच्या सुट्टीत घरी … Read more

उड्डाणपुलाच्या खांबावरील शिवचरित्राच्या माध्यमातू संस्कृती जपण्याचे काम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ahmednagar Politics : यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. श्री. फडणवीस म्हणाले, विकासाची विविध कामे करत असताना वैविध्यपूर्णरितीने संस्कृती, परंपरा व इतिहास जपला असेल तर त्यासारखी दुसरी आनंदाची बाब नसते. या उड्डाणपूलाचे काम करतांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उड्डाणपुलाच्या ८५ खांबांवर शिवचरित्र चित्ररूपात साकारण्याची संकल्पना मांडली. यासाठी निधी उपलब्ध … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना ! ‘ग्रीन फिल्ड महामार्गा’ मुळे लॉजिस्टिक कॅपीटल…

Ahmednagar News :ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळणार आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी बांधलेला अहमदनगर शहरातील ३ किलोमीटर … Read more

‘तर मला त्याचे नाव सांगा’ …!खासदार डॉ. विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Maharashtra News:रस्त्याचे काम करत असतात या कामात नियमबाह्य अडथळा जर कोणी आणत असेल तर पोलीस संरक्षणात कामे सुरू करा. तसेच ही ‘कामे करताना जर तुमच्यावर कोणी दबाव टाकून पैसे मागितले तर मला त्याचे नाव सांगा’ ‘कामे वेळेत व दर्जेदार करा, दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही. अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय … Read more

मागच्या दाराने येऊन कोणी दबावतंत्राचे राजकारण करत असेल तर…?आमदार रोहित पवार यांची टीका

Ahmednagar News:मागच्या दाराने येऊन कोणी दबावतंत्राचे राजकारण करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल; तर आम्ही अशाच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केली आहे. कर्जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या नुकत्याच सुरू झालेल्या कामाची रोहित पवार यांनी पाहणी … Read more

पाच वाहनांचा विचित्र अपघात सातजण जखमी : ‘या’ ठिकाणी घडली घटना

Ahmednagar News : नगर औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे पाच वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात सात जण जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल येथील अमित बेकर्स समोर नगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने ( क्र. एम.पी. २० एच.बी. ५३४०) पुढे चाललेल्या पुणे- कळमनुरी एस.टी. बसला (क्र. एम.एच.२० बी. एल. ३५८४) जोराची धडक … Read more

साई दर्शनासाठी जाणाऱ्या मित्रांचा भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी : या घाटात घडली ही दुर्घटना

Ahmednagar News : नगर-पुणे महामार्गावर चास घाटातील एका वळणावर भरधाव वेगातील कार उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात अजित दीपचंद पटेल (वय-२४), विकास रामनारायण विश्‍वकर्मा (वय-२१, दोघे रा. जय्यतपूर,मध्यप्रदेश, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे युवक मयत झाले आहेत. … Read more