दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावा, नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना

Ahmednagar News : दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, संजय सपकाळ, प्रशांत मुनोत, भाजपचे भानुदास बेरड, सचिन पारखी, अभय आगरकर, वसंत लोढा, अर्शद शेख, संदेश रपारिया, अशोक कानडे, सुनिल … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ सात ठिकाणी धान्य खरेदीसाठी शासनाने सुरू केली हमीभाव केंद्रे

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : शासनाकडून शेतीमालाला लावून दिलेल्या हमीभावात शेतमाल खरेदी करण्यासाठी दरवर्षी हमीभाव केंद्रे सुरू केली जातात. शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विक्री करावा लागू नये यासाठी या शासकीय हमीभाव केंद्रांची सुरवात केली जाते. या हमीभाव केंद्रांचा शेतकऱ्यांना आधार मिळत असतो. यामुळे शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विकावा लागत नाही. अहमदनगर … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहीरीसाठी शासन देत आहे ४ लाख ; अहमदनगर जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ ; तुम्हीही ‘या’ पद्धतीने , ‘या’ ठिकाणी करा अर्ज

vihir anudan yojana

Vihir Anudan Yojana : शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी शेती जमीन , पाणी आणि वीज या तीन गोष्टींची आवश्यकता असते. अनेकदा शेतकरी बांधवांना पाण्याच्या अभावी नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना बारामाही पाण्याची उपलब्धता होण्यासाठी विहिरीची आवश्यकता असते. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना कोरडवाहू क्षेत्र बागायती क्षेत्राखाली आणने हेतू विहीर खोदण्याचा सल्ला देतात. मात्र अल्पभूधारक शेतकरी बांधवांना … Read more

अहमदनगर,औरंगाबाद, नाशिक, बीड,सोलापूर, आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट … Read more

अहमदनगरचे खड्डे पोहोचले थेट मुंबईत ! खड्ड्यांच्या फोटोंचे जाहीर प्रदर्शन…

Ahmednagar News:नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नावर मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानात उपोषण सुरु झाले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांच्या खड्डेमुक्त शहराच्या मागणीसाठी मुंबईत एल्गार करीत शिंदे – फडणवीस सरकारचे लक्ष वेधले आहे. कर भरणाऱ्या नगरकरांना साधे रस्ते सुद्धा न मिळणे ही शरमेची बाब आहे. शहराचे नेतृत्व करणाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नगरकरांसाठी मला मुंबई गाठावी … Read more

खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच ! लोकप्रतिनिधींचा दुर्देवी खटाटोप…

Ahmednagar News:जलजीवन योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे खासदारांच्या शिफारशींशिवाय योजनेला मंजुरी मिळत नाही; परंतू तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे योजनेचे श्रेय घेण्याचा दुर्दैवी खटाटोप करत आहेत. परंतू सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की, केंद्रात भाजप सरकार असून, राज्यात भाजप प्रणीत शिंदे, फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच आहे, असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काळ्या बाजारात चालवलेला रेशनचा ३३ टन तांदूळ जप्त

Ahmednagar News: नगर तालुक्‍यातील खोसपुरी बस स्थानकाजवळ रेशनचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी पहाटे साडेपाच वाजता ताब्यात घेतला आहे. यापूर्वी रेशनच्या मालाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे … Read more

अवघ्या १६ दिवसात साईबाबांच्या झोळीत १८ कोटींचे दान…!

Ahmednagar News:संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांची महती सातासमुद्रापार पोहोचली असल्याने मोठ्या श्रद्धेने भाविक शिर्डी तिर्थक्षेत्री साईदरबारी येत असतात. श्री साईबाबांच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या दिपावली उत्सवादरम्यान देशविदेशातून लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली होती. दि. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२ यादरम्यान साईसमाधी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईबाबांच्या झोळीत सुमारे १७ कोटी ७७ लाख … Read more

खासदारांसमोर पन्नास खोक्यांच्या घोषणा …अन ते सातजन एकदम ओके…!

Maharashtra News:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे एका बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व उद्धव ठाकरे यांचा गट आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ५० खोक्यांच्या घोषणा देणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी सांगितले, की खासदार लोखंडे टाकळीमियॉँ येथे आले असता शिंदे व ठाकरे गट समोरासमोर आले. दोन्ही गटांनी … Read more

अहमदनगर शिवसेनेकडून विकासाचे राजकारण करण्याऐवजी नामांतराचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल

Ahmednagar News:अहमदनगर शहरामध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या विद्यमान महापौर रोहिणीताई शेंडगे कार्य करत आहे. सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रश्न प्रलंबित असून नगर शहराचा अनेक वर्षापासूनचा विकास खुंटलेला दिसत आहे. त्यातच नुकत्याच पूर्ण झालेल्या उड्डाणपूलाचे बांधकामानंतर श्रेय नामावली घेण्यासाठी सर्वांची चळवळ चालू आहे. पण नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही मनपाचे पदाधिकारी संपूर्णपणे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ! साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सुरू केली शेती ; आता सीताफळ पिकाच्या गोडव्यातून बनला लखपती

farmer success story

Farmer Success Story : मन मे हो विश्वास तो हम होंगे कामयाब ! मनात विश्वास असला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड करण्याची धमक असेल तर निश्चितच ‘कामयाब’ होताच येते. अशाच विश्वासाची आणि जिद्दीची कहाणी समोर येत आहे ती सहकार क्षेत्रातील अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातुन. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यात एकेकाळी शिस्तप्रिय … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! भरपाईसाठी जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांनी तहसीलदाराशी साधावा संपर्क

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे. दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत कोसळलेल्या जास्तीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे जे काही नुकसान झाले होते त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून देऊ करण्यात आली आहे. अहमदनगर … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपर्यंत…

Ahmednagar News

Ahmednagar News:अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानूसार दि. 24 नोव्हेंबर,2022 पर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा … Read more

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Ahmednagar News: अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहीनी (११०० एम.एम.) शिंगवे गावाजवळील देव नदीत पाण्याच्या हवेच्या दाबाने बुधवारी लिकेज झालेली आहे. सदर जलवाहीनी दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतलेले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने दुरुस्तीस अवधी लागणार आहे. दुरुस्ती कालावधी दरम्यान शहरात पाणी येऊ शकणार नाही व त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्राध्यापकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ ! पोलिस ठाण्यात अकस्मात…

Ahmednagar News

श्रीगोंदा शहरातील श्रीछत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. नामदेव बाजीराव गाढवे (वय ४८),यांनी शिवाजीनगर परिसरातील राहत्या घरातील बेडरूममध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. नामदेव बाजीराव गाढवे (वय ४८), यांनी दि.८ … Read more

Surat Chennai Greenfield expressway : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला ! पण आधी ‘हे’ काम होणार , एकाही बाधित शेतकर्‍याचे…

surat chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield expressway :- अहमदनगर जिल्ह्यातून जाणार्या प्रस्तावित असलेल्या सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेसाठी जमीन संपादित होणाऱ्या नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्याचे आणि शंकांचे सविस्तर निरसन करताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले बाधित होणाऱ्या शेतकऱ्याचे प्रत्येक मुद्दे प्रशासन ऐकून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर अहमदनगरच्या उड्डाणपुलाचे उदघाटन केले ! छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आणि…

Ahmednagar News :अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आज रोजी बहुचर्चित उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलर नं.२७ जवळ नारळ फोडून उदघाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी सेल्फी व फोटो काढून आपल्या सोशल मिडीयावर प्रसिध्द केले. बहुप्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी शहरातील राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु ; आता ‘या’ नावाने ओळखली जाणार ही योजना, अहमदनगर जिल्ह्याला मिळणार अधिक लाभ

agriculture scheme

Agriculture Scheme : मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या योजना शासन स्तरावर कार्यान्वित केल्या जातात. अनेकदा शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजना वेगवेगळ्या कारणामुळे बंद देखील पडतात. मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. मात्र, 2020 मध्ये सर्व जगात करुणा नामक महाभयंकर आजाराने थैमान … Read more