कौतुक कराव तेवढं कमी ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणांनी उभारलं जनावरांसाठी देशातील पहिलं क्वारंटाईन सेंटर ; लंपी आजाराने बाधित जनावरांवर होत आहेत मोफत उपचार

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : मित्रांनो संपूर्ण भारत वर्षात पशुधनावर एक मोठं संकट आलं आहे. लंपी या त्वचेच्या आजाराने जनावरांवर मोठ संकट आल आहे. या आजारामुळे देशातील पशुधन मोठ्या प्रमाणात दगावत असल्याचे चित्र आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातहीं लंपी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांनी पशुधनावर आलेल्या … Read more

अहमदनगर उड्डाणपूल : आमदारांवरील मेहरबानी सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणारी !

प्रतिनिधी : एनएचआयएच्या वतीने सक्कर चौक ते एसबीआय चौक या नवीन उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाच्या खाली सक्कर चौकापासून ते एसबीआय चौकापर्यंत दोन रस्त्यांच्यामध्ये सर्वत्र कायमस्वरूपी दुभाजक उभारण्यात आले आहेत. मात्र काही खाजगी आस्थापनांना विशेष सुविधा देण्यात आली असून या ठिकाणी दुभाजक उभारण्यात न आल्यामुळे बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांना निमंत्रण … Read more

कुकडी साखर कारखाना देणार शेतकऱ्यांना इतके पैसे ! कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले…

Ahmednagar News:श्रीगोंदा कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची भूमिका जाहीर केली असून, चालू ऊस गाळप हंगामातील उसाला पहिला हप्ता दोन हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, दोन टप्प्यांत उसाचा हप्ता काढला जाणार असल्याची माहिती कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी देत उसाच्या दराबाबत इतर साखर कारखान्यांशी स्पर्धा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोन्याचं टिकाव,खोरे आणि चांदीचे घमेले गेले कुठे?

Ahmednagar News : सोन्याचं टिकाव,खोरे आणि चांदीचे घमेले गेले कुठे? असा सवाल अहमदनगर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे, शहर अध्यक्ष संजय जगताप,शहर महासचिव सचिन पाटील,शहर सचिव भाऊ साळवे,भिंगार अध्यक्ष जे. डि.शिरसाठ,योगेश गायकवाड,अमोल काळपुंड,पोपट जाधव,बबलू भिंगारदिवे,राजीव भिंगरदिवे,अशोक कदम समीर शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. … Read more

Ahmednagar News : ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 58 गावांना मिळणार पोलीस पाटील ; भरतीचे आदेश निर्गमित

ahmednagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांबाबत हीं एक महत्वाची बातमी आहे. मित्रांनो खरं पाहता या दोन तालुक्यात बहुतांशी आधीच्या वाडीचे किंवा पाड्याचे महसूल गावात रूपांतर झाले आहे. म्हणजेच या दोन तालुक्यात नव्याने महसूल गावांची निर्मिती झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या … Read more

Farmer Success Story : अहमदनगर जिल्ह्यातील जवानाचा शेतीत चमत्कार ! दुष्काळ पडला म्हणून सुरू केला दुग्ध व्यवसाय, आता दुग्ध व्यवसायातून साधला आर्थिक प्रगतीचा मार्ग

farmer success story

Farmer Success Story : जय जवान जय किसान असं आपण मोठ्या अभिमानाने म्हणत असतो. सीमेवरती देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचा आणि सीमेच्या आत काळ्या आईची सेवा करून आपले उदर भरणाऱ्या बळीराजाचा जयघोष हा झालाच पाहिजे. दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील एका जवानाची शेतीमधील वाखण्याजोगी कामगिरी जाणून घेणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी येथील एका जवानाने देशसेवा बजावल्यानंतर … Read more

अहमदनगर शहरात भारत जोडो यात्रेचे स्वागत; लोकशाहीवादी नगरकर काढणार “स्वागत यात्रा”….

Ahmednagar News:महाराष्ट्रात येणाऱ्या भारत जोडो यात्रेचे स्वागता करता व पाठिंबा दर्शवण्यासाठी “अहमदनगर शहरात स्वागत यात्रा” लोकशाहीवादी नागरिकांनी आयोजित केली आहे. या यात्रेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. गणेश शिंदे,आंनद शितोळे सर, बापू चंदनशिवे, सचिन चोभे, प्रशांत जाधव, उद्धव काळापहाड, सचिन वारुळे, महादेव गवळी, राहुल ठाणगे, झैद शेख, प्रवीण अनभुले, फराज पठाण, रोहन नलगे, … Read more

पुणे ,नाशिक, अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी ! 10 पदरी एक्सप्रेसवे होणार, फ्लाइट लँडिंग आणि टेकऑफ सह असतील ह्या सुविधा…

nashik ring road

Nashik Pune Expressway : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता कोणत्याही विकसित राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून राज्यात जिल्हा जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देखील देशात भारतमाला परियोजना अंतर्गत रस्त्यांचे कामकाज … Read more

Shala Sodlyacha Dakhala Online : शंभर वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल ! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला

Ahmednagar News:कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने १९०८ पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. ‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील ८ जिल्हा … Read more

अहमदनगर शहरातील उड्डाणपूलाचे उदघाटन समस्त अहमदनगरांनी करावे !

Ahmednagar News: शहरातील बहुचर्चित उड्डाणपूल हा अहमदनगर शहरातील जनतेच्या रेट्यामुळे यशस्वी उभा राहिलेला आहे. त्यातल्या त्याच सोशल मिडीयावरील सक्रिय जनतेने त्यात प्राधान्याने पुढाकार घेतलेला होता. शहरातील सामाजिक व राजकिय प्रक्रियेतील अनेक कार्यकर्ते यात सहभागी होते. त्यांनी याचा अनेक वर्षे विविध पातळ्यांवर मोठा पाठपुरावा केलेला आहे. शहरातील या सामान्य जनतेच्या रेट्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना हा उड्डाणपुल करावा … Read more

लम्पी बळींची संख्या हजारावर, अहमदनगरमध्ये परिस्थिती गंभीर

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणानंतरही जनावरांमधील लम्पी हा चर्मरोग नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते. गोवंशीय जनावरे या रोगाला बळी पडत आहेत. या रोगाने मृत झालेल्या जनावरांची संख्या आता १०४० झाली आहे. तर १६ हजार ६०० जनावरे या रोगाने बाधित आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे १६ लाख … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा हवामान अंदाज ! ‘इतके’ दिवस महाराष्ट्रातील हवामान राहणार कोरडं ; पण….

panjabrao dakh

Panjabrao Dakh : महाराष्ट्रात सध्या हवामान कोरडे असून शेती कामाला वेग आला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात काल हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. मात्र हा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन कोसळत आहे. एकंदरीत राज्यात सध्या हवामान कोरडे असून थंडीचा जोर वाढत आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग … Read more

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, विखेंचा आम्हाला फायदाच…

Maharashtra News: ‘महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्या पक्षात जातात, तो पक्ष जिल्ह्यात कमकुवत होतो. त्यामुळे आता नगरमध्ये भाजप कमकुवत होऊन राष्ट्रवादीला फायदाच होईल,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीत राज्यस्तरीय ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे,’ अशी … Read more

तेव्हा ‘यांना’ शेतकऱ्यांची आठवण झाली नाही ..!

Maharashtra Free NA Tax News

 Ahmednagar Politics : कोविड संकटात राज्यातील शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. बाजार समित्या बंद ठेवल्या. शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला, तरी मागील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कवडीची मदत केली नाही. ते आता शेतकऱ्यांना काय देणार? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाहाणी दौरा म्हणजे केवळ फार्स असून, अडीच वर्षे घरात बसले, तेच आता शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायला … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याच्या 3561 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले अनुदान ; अजून इतक्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत (Subsidy) खूपच चर्चा रंगली आहे. खरं पाहता नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना (Farmer) प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान (Anudan) देण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वी घेण्यात आला. तत्कालीन ठाकरे सरकारने (Thackeray Government) हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला होता. मात्र तद्नंतर … Read more

पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

 Ahmednagar Politics : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कंपन्यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. महसूल, कृषी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीची एकत्रित बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्रीरामपूर तालूक्यात अतिवृष्टीमुळे … Read more

अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील इतकी गावे बाधित पंचनाम्यासाठी लागणार दहा दिवस..!

Ahmednagar News:सतत लागून राहिलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. कांदा, सोयाबीन पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगर तालुक्यातील ११९ गावांपैकी ९७ गावे पावसामुळे बाधित झाले असून महसूल, कृषी व ग्रामपंचायत यांच्या वतीने संयुक्तिकरित्या पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे … Read more

मी आमदार झाल्यामुळेच मतदारसंघात पाऊस झाला; असे नाही म्हटले म्हणजे बरं ….?

Ahmednagar News:जी विकास कामे आम्ही मंजूर केली होती ती विकास कामे महाविकास आघाडी सरकारने रद्द केली. त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच आता उगवणार आहे. अडीच वर्षात काय विकास केला याचा अगोदर हिशोब द्या. आम्ही किती विकास केला याचा हिशोब द्यायला आम्ही कधीही तयार आहोत.एकीकडे धरण भरली, नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि’ हे’ लोकप्रतिनिधी जलपूजनचे … Read more