Pradhan Mantri Fasal Bima Yojana : अहमदनगर ज‍िल्ह्यातील १० पिकांसाठी ४ लाख ३० हजार हेक्टर शेतीक्षेत्र व‍िमा संरक्ष‍ित ! व‍िमा लाभासाठी …

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : प्रधानमंत्री पीक व‍िमा योजनेसाठी (खरीप हंगाम २०२२) ज‍िल्ह्यातील १० प‍िकांसाठी ४ लाख ३० हजार ३२३ हेक्टर शेतीक्षेत्र व‍िमा संरक्ष‍ित करण्यात आले आहे. या पीक व‍िमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जूलै २०२२ पर्यंत सहभागी व्हावे. असे आवाहन ज‍िल्हा अधीक्षक कृषी अध‍िकारी श‍िवाजी जगताप यांनी प्रस‍िध्दीपत्रकाद्वारे केले आहे. शेतकऱ्यांना पिकांची … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगरकरांनो, काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Ahmednagar Corona Breaking:राज्यतील कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती काहीशी सुधारत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र काळजी वाढविणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कथित तिसरी लाट ओसरल्यानंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये नगर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात चार रुग्ण आहेत. याशिवाय पारनेर, राहाता व … Read more

Ahmednagar news : राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाच्या शर्यतीत, कोणते खाते मिळणार; अनेक चर्चांना उधाण 

in the race for Radhakrishna Vikhe Patil's ministerial post

Ahmednagar news : नुकतंच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचबरोबर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आतापर्यंत दुसरे कोणतेही खाते वाटप करण्यात आलेले नाही. नवीन सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहे. या दावेदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) राधाकृष्ण … Read more

काय…? थेट पोलिसावरच केले कोयत्याने वार नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याने एकाने लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याने एका गटाचे पाच जण जबर जखमी झाले. या घटनेतील आरोपीला पोलीस पकडून घेवून जात असतांना दुसऱ्या गटातील एकाने हल्ला केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे दोन बोटे तुटल्याची घटना कोळगाव ता. शेवगाव येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी कोळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ … Read more

जामखेड तालुक्यातील ‘त्या’ महाराजांचा चांदीचा मुकुट भरदिवसा लांबवला…!

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील कडभनवाडी येथील ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराजांचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी११वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात देवाच्या मुर्तीवर चांदीचा मुकुट बसवलेला होता. सोमवारी सकाळी देवाचे भक्त नामदेव कडभने यांनी मंदिराची स्वच्छता करून मुकुट … Read more

जमीन खरेदीत प्राथमिक शिक्षकास घातला २६ लाखांचा गंडा..!

Ahmednagar News : एका प्राथमिक शिक्षकास जमीन खरेदी करण्याच्या प्रकरणात खरेदीसाठी दाखविलेल्या जमीनी ऐवजी ऐनवेळी दुसरीच जमीन खरेदी करुन देवुन सव्वीस लाख रुपयाची फसवणुक केल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षक प्रशांत नजन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिराजी आप्पा पवार ( रा.शिक्षक कॉलनी), नवनाथ रामभाऊ पवार ( रा.नाथनगर, पाथर्डी) या दोघा विरुद्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सख्या भावांचा तलावात बुडुन मृत्यू ! वाचा कुठे झाली दुर्घटना

AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या संदिप व बापु अकोलकर या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की संदीप दत्तू अकोलकर (वय २९) व बाप्पू दत्तू अकोलकर (वय २७) हे सख्ये भाउ त्यांची शेती असलेल्या हाडे वस्ती जवळील बोरुडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बहुचर्चित बालिका अत्याचार प्रकरणाचा निकाल लागला, आरोपीला ही शिक्षा !

Ahmednagar News:पारनेर तालुत्यातील पळशी येथे २०१६ मध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल लागल आहे. सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्याच गावातील आरोपी पोपट शंकर साळवे याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली. यातील आरोपी साळवे हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होता. ८ … Read more

बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगरमधील संस्थचा भांडाफोड, पुण्यात गुन्हा

Ahmednagar News:संस्थेची अधिकृतपणे नोंदणी नसताना पैसे घेऊन अभियांत्रिकीच्या बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगर शहरातील एका संस्थेची पुण्यातील शिक्षकाने भांडाफोड केली आहे. या संस्थेविरूद्ध पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमदनगरमधील भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यावसाय प्रबंधन अध्यायन संस्था, युथ आयकॉन्स हेडक्वाटर्स, नगर-औरंगाबाद रोड यासंसथेची जाहिरात पाहून पुण्यातील शिक्षक अभिषेक सुभाष हरिदास (रा कोथरूड) यांनी … Read more

बाळासाहेब थोरातांवर पक्षश्रेष्ठी नाराज, हे आहे कारण

Ahmednagar News : महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत चांगला समन्वय ठेवून सरकार टिकविण्यासाठी होता होईल तेवढे प्रयत्न केलेले काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे आता पक्षातीलच अडचण उभी राहिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केले जात असताना विरोध का केला नाही, अशी विचारणा दिल्लीतून त्यांना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ … Read more

नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते. मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात … Read more

‘तू’ अपशकुनी आहेस..! माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शिक्षिकेला…?

Ahmednagar News : आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी विवाहित महिलांना विविध कारणास्तव शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशीच घटना नगरमध्ये घडली आहे.घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये आणण्यासाठी शिक्षिका असलेल्या विवाहितेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या … Read more

काय सांगता : साबण आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण..!

Ahmednagar News : सध्या अल्पवयीन मुलांचे अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. नगर शहराजवळच्याउपनगरातील बोल्हेगाव फाटा येथील साई नगर परिसरातील साबण आणण्यासाठी दुकानात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. याबाबत सदर मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची मुलगी घरातून साबण आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यानंतर बराच वेळ … Read more

केदारनाथ येथे दरड कोसळून नगर जिल्ह्यातील महिला भाविक ठार..! जखमी प्रवाशात जिल्ह्यातील चौघांचा समावेश

Accident

Ahmednagar News : केदारनाथ- बद्रिनाथ देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या एका वाहनावर दरड कोसळल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले (वय ६२) यांचा मृत्यू झाला आहे. तर राम साळुंके (३८ वर्ष) रा. हिरडगाव (ता. श्रीगोंदा) यांच्यासह ९ प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये तीन प्रवासी हे नगर जिल्ह्यातील आहेत.या बाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंद्यातील काष्टी येथील पुष्पा … Read more

Radhakrishna Vikhe Patil: मोठी बातमी ..! राधाकृष्ण विखे-पाटील होणार विधानसभा अध्यक्ष ?; अनेक चर्चांना उधाण

adhakrishna Vikhe-Patil to become Assembly Speaker ?

Radhakrishna Vikhe Patil:  राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेर शिवसेनाचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली आहे. याच बरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता नवीन मंत्रिमंडळामध्ये भाजपाकडून कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून … Read more

State government: राज्य सरकारचा मोठा निर्णय ..!  ‘त्या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार

Big decision of state government

State government:  जाता जाता राज्य सरकारने (State government) एक मोठा निणर्य घेतला आहे.  शेतकऱ्यांसाठी (farmers) राज्यात सुरु असलेल्या शेततळे योजनेसाठी (Setatale yojana) आता शेतकर्‍यांना 50 हजार ऐवजी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. याबाबतचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती नंतर सरकारने शेतकर्‍यांच्या शेतीच्या … Read more

पहिल्या टप्प्यात नगरहून फक्त विखेच मंत्री? शिंदेचे काय होणार?

Ahmednagar News : राज्यात येऊ घातलेल्या भाजपच्या नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री असणारा यासंबंधी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. संभाव्य नेत्यांची नावेही पुढे येत आहेत. मात्र, यापैकी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात केवळ राधाकृष्ण विखे पाटील हे एकटचे मंत्री होऊ शकतात, असे सांगितले जाऊ लागले आहे. गोपीचंद पडळकर … Read more

पावसाळ्यात जनावरांचा गोठा कोरडा ठेवण्यासाठी काय कराल? तज्ज्ञांचा हा सल्ला

Rain Tips : पावसाळ्यात माणसांप्रमाणेच जनावरांनाही रोगराईचा धोका असतो. त्यामुळे या दिवसांत त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासंबंधी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणात बाह्य परोपजीवी जसे की माशा, पिसवा, डास यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बुटॉक्स, इक्टोमिन या … Read more