विकास कामे करताना आपण कधीही राजकारण आडवे येवू दिले नाही – आ.विखे पाटील
अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- आश्वी आणि परिसरातील गावांमध्ये विकास कामे करताना आपण कधीही राजकारण आडवे येवू दिले नाही, विकास प्रक्रीया राबवितांना पायाभूत सुविधांनाच प्राधान्य दिले त्यामुळेच या भागातील रस्ते विकासाला गती मिळाली. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या प्रवरा नदीवरील उंबरी बाळापूर ते शेडगाव या मोठ्या पुलाचे होत असलेले काम हे या भागातील दळणवळणासाठी … Read more