धक्कादायक ! महाराष्ट्र पुन्हा हादरला; पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी, शासन केव्हा जाग होणार?

Farmer Suicide Maharashtra

Farmer Suicide Maharashtra : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र आपल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांपुढे वेगवेगळी संकटे उभी राहिली आहेत. सातत्याने शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ यामुळे नापीकी वाढली आहे. सातत्याने शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जर समजा शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तर शेतमालाला … Read more

शेतकऱ्यांनो, सर्पदंश झाला तर घाबरू नका, ‘हे’ काम करा; पण सापाने चावा घेतल्यास ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर….

Snake Bite Precautions

Snake Bite Precautions : मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येत्या काही तासात दाखल होणार आहे. IMD ने याबाबत माहिती दिली आहे. आयएमडीने सांगितले की, उद्या अर्थातच 12 जूनला गोवा आणि महाराष्ट्रात मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस देखील बरसला आहे. … Read more

टोमॅटो लागवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ जातीची लागवड करा, 60 टनापर्यंत मिळणार उत्पादन

Tomato Farming

Tomato Farming : आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकरी बांधव या खरीपात सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका, कांदे यासारख्या पिकांची लागवड करणार आहेत. यासोबतच अनेक शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात. यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड आपल्या राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जर यंदाच्या खरीप हंगामामध्ये टोमॅटो लागवड करायची असेल … Read more

तुम्हाला जमिनीचा, जागेचा नकाशा हवा आहे का ? मग ‘या’ पद्धतीने 2 मिनिटात मोबाईलवरच मिळवा ऑनलाईन नकाशा, वाचा संपूर्ण प्रोसेस

Jamin Nakasha Online

Jamin Nakasha Online : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, शेतकऱ्यांना विविध कामांसाठी शेत जमिनीचा नकाशा लागत असतो. मात्र शेत जमिनीचा नकाशा काढताना आतापर्यंत शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत. त्यामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात. किरकोळ कामासाठी त्यांना … Read more

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! यंदा दुष्काळ पडणार ? एल-निनो सक्रिय झाला; आता ‘या’ प्रतिष्ठित संस्थेने वर्तवला अंदाज, वाचा…

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय चिंताजनक बातमी समोर येत आहे. खरंतर आधीच यावर्षीच्या मान्सून आगमनाला उशीर होत आहे. सर्वसाधारणपणे एक जूनला केरळमध्ये येणारा माणूस यंदा आठ दिवस उशिराने अर्थातच आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. राज्यात मान्सून तळ कोकणामध्ये सात जूनला दाखल होतो यंदा मात्र 15 जून पर्यंत तळ कोकणात मान्सून दाखल होईल अशी … Read more

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त … Read more

Cotton Farming : कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !

Cotton Farming

Cotton Farming : कापसाला शेतकरी पांढरे सोने म्हणून ओळखतात. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याप्रमाणेच कापसाला बाजारात मोठी मागणी असते आणि नेहमी चांगला दर मिळतो. गेल्या हंगामात मात्र कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही. पण तरीही यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात फारशी घट होणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कापूस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात … Read more

कौतुकास्पद! सरकारी कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना कर्मचारी अशी करणार मदत, वाचा…

State Employee News

State Employee News : जय जवान जय किसान अस आपण नेहमी म्हणत असतो. सीमेवर भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा आणि सीमेच्या आत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यांचा जय व्हावा म्हणून आपण ही घोषणा मोठ्या गर्वाने देत असतो. मात्र बळीराजावर सर्वांच्या पोटाची खळगी भरता-भरता उपासमारीची वेळ आली आहे. निसर्गाचे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर … Read more

दिलासादायक ! अखेर गारपिटीने नुकसान झालेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर, पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Agriculture News

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यासारख्या एक ना अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा देखील मान्सून आगमनास जवळपास आठ ते दहा दिवसांचा उशीर होत असल्याने दुष्काळाची धोक्याची घंटा वाजली आहे. 2021 मध्ये तसेच या चालू … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी करून दाखवलं ! सात महिन्यांची मेहनत घेऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलं अद्भुत यंत्र, वाचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी देशातील संशोधकांच्या माध्यमातून तसेच शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमचे नवनवीन शोध लावले जात आहेत. या कामी देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था तत्परतेने काम करत आहेत. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, त्यांना शेती करताना … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! भात पिकासाठी ‘या’ कंपनीने विकसित केलं पावरफुल तणनाशक, शेतकऱ्यांच्या खर्चात होणार मोठी बचत, वाचा…

Rice Farming

Rice Farming : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका तसेच भात या पिकाची सर्वाधिक शेती केली जाते. राज्यातील भात उत्पादनाचा विचार केला असता राज्यात भाताचे उत्पादन सर्वाधिक विदर्भात घेतले जाते. विदर्भात मात्र संपूर्ण विदर्भात नव्हे तर भात लागवड प्रामुख्याने पूर्व विदर्भात अर्थातच नागपूर विभागात सर्वत्र पाहायला मिळते. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच आजूबाजूच्या … Read more

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

Soybean Crop Management

Soybean Crop Management : सोयाबीन हे मध्यप्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाला कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जातं. या पिकाच्या वाढीसाठी मात्र काही पोषक घटकांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागते. यासाठी शिफारशीत मात्रांमध्ये खते पिकाला द्यावे लागतात. या तेलबिया पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना फॉस्फरस, बोरॉन, झिंक, सल्फर आणि … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, वाचा…

Tractor Subsidy News

Tractor Subsidy News : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काळाच्या ओघात मोठा बदल पहावयास मिळत आहे. पूर्वी छोट्या शेतकऱ्यांपासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांकडेच बैल जोडी असे. शेती मशागतीची कामे, शेतमाल वाहतुकीची कामे, मजुरांची वाहतुकीची कामे, बी बियाण्यांची वाहतूक तसेच खतांची वाहतूक बैलांच्या सहाय्याने आणि बैलजोडीच्या साह्याने केली जात असत. मात्र आता काळ बदलला आहे. बैल जोडी … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘त्या’ शेतकऱ्यांचे रेशन झाले बंद; शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात, पहा…

Maharashtra Farmer Ration News

Maharashtra Farmer Ration News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. विविध कल्याणकारी योजना शासन सुरू करत असते. तर काही योजनांमध्ये बदल करून शासनाकडून सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशातच फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. यानुसार राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त … Read more

सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…

Soybean Variety

Soybean Variety : सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या व्यतिरिक्त देशातील इतरही राज्यात पिवळं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. खरंतर, सोयाबीनला शेतकरी पिवळ सोन म्हणून संबोधतात. याचं कारण म्हणजे सोयाबीनच्या शेतीतून शेतकऱ्यांना शास्वत उत्पादन मिळते. नगदी पीक असल्याने … Read more

यंदा सोयाबीनवर ‘या’ हानिकारक किटकाचा होऊ शकतो प्रादुर्भाव; किडीचा हल्ला झाला तर कस मिळवणार नियंत्रण? वाचा….

Soybean Crop Management

Soybean Crop Management : सोयाबीन हे राज्यात उत्पादीत होणारे खरीप हंगामातील एक मुख्य पिक आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी सोयाबीनची लागवड केली जाते. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात देखील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विषय उल्लेखनीय राहणार आहे. काही तज्ञांनी जरी गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगाम 2023-24 साठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरंतर हमीभाव याआधी मे महिन्यातच जाहीर केले जात होते. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांपासून हमीभाव उशिराने जाहीर होत आहेत. यंदा देखील हमीभाव जाहीर … Read more

जैविक किड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क आहे वरदान ! घरच्याघरी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, पहा….

Nimboli Ark

Nimboli Ark : गेल्या काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या विपरीत बदलामुळे जवळपास सर्वच हंगामातील पिकांवर किडींचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या मुख्य पिकांवर कीटकांचे आणि रोगांचे प्रमाण वाढले असल्याने पीक उत्पादनात घट होत आहे. विशेष बाब म्हणजे या कीटकांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधव रासायनिक औषधांचा वापर करतात. रासायनिक औषधांमुळे जरी किड नियंत्रण लवकर … Read more