शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अवकाळीच्या तोंडावर ‘त्या’ 12 हजार शेतकऱ्यांना मिळालेत 40 कोटी रुपये; तुम्हाला लाभ मिळाला की नाही?
Agriculture News : सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार माजला आहे. शेतकरी बांधवांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांचा कालपर्यंत संप असल्याने शेतकऱ्यांचे अजून पंचनामे झाले नसल्याचे चित्र आहे. दरम्यान काल कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या चर्चा नंतर संप मागे घेतला आहे. यामुळे आता अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद … Read more