ब्रेकिंग : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार ! सातबारा कोरा होणार, स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितली तारीख

Breaking News

Breaking News : राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीने आमचे सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र आता महायुतीचे सरकार येऊन बरेच दिवस झाले आहेत तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना … Read more

15 जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल ! शाळा उघडण्याआधीच नवीन टाईम टेबल जाणून घ्या

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील महिन्यात राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. 15 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2025 – 26 हे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. खरंतर 2024 25 या शैक्षणिक वर्षाची समाप्ती फारच उशिराने झाली. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार राज्यातील शाळा कधी उघडणार हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून … Read more

ब्रेकिंग ! आता सर्पदंशामुळे कोणाचाच मृत्यू होणार नाही, घरातच मिळणार उपचार, शास्त्रज्ञांनी शोधल नवीन औषध

Snake Viral News

Snake Viral News : दरवर्षी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एका लाखाहून अधिक लोक सर्पदंशामुळे मरतात. खरे तर आपल्या देशात फक्त चार-पाच विषारी सापांच्या जाती आहे. सापांच्या असंख्य जाती असतानाही विषारी जातींची संख्या फारच कमी आहे. मात्र असे असेल तर दरवर्षी आपल्या देशात हजारो लोकांना जीव … Read more

आनंदाची बातमी ! घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झालेला असतानाही ‘या’ ग्राहकांना 300 रुपये स्वस्त मिळणार LPG Gas Cylinder

LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला. सोमवारी केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडर अर्थातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्यात. सोमवारी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे … Read more

विद्यार्थी अन पालकांसाठी महत्त्वाची बातमी! 18 नोव्हेंबर पासून ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी राहणार, कारण काय ?

Maharashtra Breaking News

Maharashtra Breaking News : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारात दंग आहेत. मतदानासाठी आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवसांचा काळ शिल्लक असून या शेवटच्या टप्प्यात राज्यात … Read more

ब्रेकिंग ! विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतरच, ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल ?

Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk

Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीचे. आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजू लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. अशातच, आता विधानसभा निवडणुकी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनी विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर … Read more

ब्रेकिंग न्यूज : कुणबी नोंदी सापडलेल्यांना मिळणार ओबीसीमध्ये नोकरी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले शुद्धिपत्रक

Breaking News

मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा आंदोलनाची धग भेटली होती व त्यासोबतच लोकसभा निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला. परंतु राज्य शासनाने या कायद्याच्या माध्यमातून जे काही आरक्षण लागू केले त्या आधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिराती … Read more

Breaking News : पीक कर्ज वसुली स्थगितीच्या आदेशात फेरबदल ! शेतकऱ्यांना कर्ज भरावेच लागणार, पहा काय झाला निर्णय

Breaking News

Breaking News : दुष्काळी स्थितीमुळे सध्या शासनाने पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. असे असले तरी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्जाची नियमित परतफेड केली तरच शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणे गरजेचे आहे. असे केले नाही तर त्यांना पुन्हा बिनव्याजी कर्ज मिळणार नाही. … Read more

Breaking : जिल्हा परिषद शिक्षकांसाठी महत्वाची बातमी ! रात्री उशीरा निघाले बदल्यांचे आदेश, पहा सविस्तर..

Breaking

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे. हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. आता रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. शिक्षक बदली हा नेहमीच चर्चेचा व बऱ्याचदा वादाचा विषय. परंतु जेव्हापासून ऑनलाईन प्रणाली आली आहे तेव्हापासून सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी शिफारस कामात येत नाही. यावर्षी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून सुमारे 15 हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा … Read more

Breaking News : अहमदनगर मध्ये धावत्या रेल्वेत मृतदेह आढळला !

Satara News

Breaking News : झेलम एक्सप्रेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीला येथील साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या व्यक्तीची ओळख पटली नसून पोलिस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत तिकीट तपासणीला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी बेलापूर स्थानकावर उतरविण्यात आले. त्यानंतर साखर कामगार रुग्णालयात नेण्यात … Read more

Breaking News : बांगलादेशातील बेरोजगारीला कंटाळून थेट अहमदनगरमध्ये आलेल्या चार नागरिकांना अटक !

Breaking News

Breaking News : अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून थेट नगरमध्ये आलेल्या चार बांगलादेशी घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले आहे. हे चारहीजण नगर दौंड रोडवर खंडाळा गावच्या शिवारात असलेल्या एका स्टोन क्रेशरवर काम करत होते. त्यांच्याकडे बनावट पासपोर्ट, बनावट आधार कार्ड आणि त्या आधारे घेतलेले मोबाईल सीम कार्ड आढळून आले आहेत. या चौघांसह त्यांना घुसखोरीला मदत … Read more

Breaking News : संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीवरील पुलाला भगदाड !

Breaking News

Breaking News : संगमनेर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दोन गावांना जोडणाऱ्या जोर्वे ते पिंपरणे या प्रवरा नदीवरील पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. जोर्वे ते पिंपरणे या दोन गावांच्या मधून प्रवरा नदी वाहत आहे. याच नदीवर हा … Read more

राज्यभरात डोळ्यांची साथ : पुण्यात 7 हजार 871 रुग्ण आढळले ! डोळ्यांचा संसर्ग रोखण्यासाठी ‘हे’ उपाय करा

Conjunctivitis

Maharashtra News : महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ आता वाढत चालली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ बुलढाणा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात ही साथ वाढली आहे. वातावरणातील अनिश्चित बदलांमुले आता साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. विशेषत: राज्यात पुणे, बुलढाणा जिल्ह्यांत ही साथ फोफावली आहे. सर्वसाधारपणे … Read more

Breaking News : सत्यजीत तांबेंसाठी दुख:द बातमी ! निकालादिवशीच जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन

Breaking News : आज नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. एकीकडे सत्यजीत तांबे यांच्या विजयाची खात्री दाखवत कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करत आहेत. सत्यजीत तांबेंसाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीणचे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले … Read more

जय हो ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अतिवृष्टी दुष्काळ यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळत असतो. दरम्यान, आता अशाच अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मदतीबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मध्ये मोठी … Read more

Ration Card : रेशन कार्डमध्ये मुलाचे आणि लग्नानंतर नवीन सदस्याचे नाव कसे नोंदवायचे? फॉलो करा ‘या’ टिप्स

487962-rationcard

Ration Card शिधापत्रिकेवर नाव असणंही महत्त्वाचं आहे, कारण तो महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. यातून मोफत रेशनसह अनेक योजनांचा लाभ गरिबांना मिळतो, आता रेशनकार्ड क्रमांकाशिवाय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (पीएम किसान योजना) नोंदणीही करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे रेशनकार्ड नेहमी अद्ययावत ठेवावे आणि त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची नावे नोंदवावीत. … Read more

Breaking News: केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 61 हजाराची नुकसान भरपाई; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Breaking News :-  आपल्या देशात सर्वत्र केळीची लागवड (Banana Farming) केली जात असते. महाराष्ट्रात केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतातील (Khandesh) जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेतले जाते. याच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Banana Producer Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून … Read more

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकारने ‘ह्या’ कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३% वाढ केली

7th Pay Commission update : बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३% वाढ केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता (DA) जाहीर केला आहे. हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिन समारंभात ही घोषणा करण्यात आली. वाढीव रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. डीएमध्ये … Read more