Onion Export : मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थट्टा ! शेतकरी मतपेटीतून…

Onion Export

Onion Export : केंद्र सरकारने दोन हजार टनांपर्यंत पांढरा कांदा देशातील तीन बंदरांतून निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. हा कांदा निर्यात करण्यापूर्वी निर्यातदारांना गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. गुजरात हे पांढऱ्या कांद्याचे देशातील सर्वात मोठे उत्पादक आणि … Read more

Ruchak Rajyog 2024 : जून महिन्यापासून सुरु होईल ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम, मिळतील अनेक लाभ!

Ruchak Rajyog 2024

Ruchak Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी मंगळ हा अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो. मंगळ हा ग्रहांचा सेनापती, जमीन, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक आहे आणि जेव्हा-जेव्हा मंगळ त्याचा मार्ग बदलतो तेव्हा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर मोठा प्रभाव दिसून येतो. अशातच जूनमध्ये मंगळ त्याच्या मूळ त्रिकोण राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे 12 महिन्यांनंतर … Read more

Personality Test : हाताच्या अंगठ्यावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, वैवाहिक जीवन कसे असते? वाचा…

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. आपण आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो. या सर्वांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते. काहींचे व्यक्तिमत्त्व हळुवार आणि साधे असते, तर काहींचे व्यक्तिमत्त्व रागीट असते. माणसाचा हा स्वभाव त्याच्या वागण्या बोलण्यावरून समजतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण त्याच्या बोलण्याच्या स्टाईलने त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करतो. पण … Read more

Supreme Court Decision: ‘स्त्रीधन’ ही पूर्णतः पत्नीची मालमत्ता, त्यावर पतीचा कुठलाही प्रकारचा नसणारा अधिकार! सुप्रीम कोर्टने दिला महत्वपूर्ण निर्णय

Supreme Court Decision:- दररोज कोर्टांमध्ये विविध प्रकारचे प्रकरणे दाखल होत असतात व त्यावर सुनावणी सुरू असते. अशाच प्रकारचे प्रकरणे सर्वांच्च न्यायालय देखील सुरू असतात व अशा पद्धतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण असे निकाल दिलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे … Read more

तुम्हाला माहित आहे का की उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33% का आवश्यक असतात? वाचा यामागील महत्वाचे कारण

नुकतेच दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्या असून आता काही दिवसात निकाल देखील जाहीर होणार आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षण मंडळाकडून काही निकष लागू केलेले असतात व त्यानुसार विद्यार्थी उत्तीर्ण आहे की अनुत्तीर्ण ते ठरवले जाते. तसे पाहिले तर भारतामध्ये राज्यानुसार उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली टक्केवारी ही वेगवेगळी आहे. परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये … Read more

व्यक्तीच्या पायाची बोटे सांगतात त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे? वाचा पायाच्या बोटांवरून एखाद्या व्यक्तीची जीवनशैली कशी ओळखाल?

प्रत्येक व्यक्ती हे वागण्यात, बोलण्यात, विचार करण्यात आणि शारीरिक रचना इत्यादी बाबत वेगवेगळे असतात. तसेच प्रत्येकाचा स्वभाव देखील वेगवेगळा असतो व बोलण्याच्या तऱ्हा देखील वेगवेगळ्या असतात. ज्याप्रमाणे आपल्याला अंकशास्त्र व ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे भविष्य किंवा एखादे व्यक्ती जीवनामध्ये कसे जगते व इतरांशी कसे वागते? हे सहजतेने सांगता येते. अगदी याच पद्धतीने आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या … Read more

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली घराच्या प्रगतीसाठी असतात महत्त्वाच्या आणि पतीला देतात प्रत्येक पावलावर साथ! वाचा माहिती

Numerology: व्यक्तीचे आयुष्य आणि ज्योतिषशास्त्र यांचा खूप निकटचा संबंध असून ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह ताऱ्यांचा व्यक्तीच्या आयुष्याशी असलेला संबंध प्रामुख्याने विशद केला जातो. यामध्ये संबंधित व्यक्तीची जन्मतारीख, जन्माची वेळ तसेच वार इत्यादी गोष्टींना खूप महत्त्वाचे स्थान असते. या सगळ्या बाबींवरून ज्योतिष शास्त्रामध्ये त्या व्यक्तीचे आयुष्य कसे राहील किंवा ते व्यक्ती आयुष्यात कसे जगते इत्यादीबद्दल सविस्तर माहिती … Read more

Railway Ticket Booking: तिकीट एजंटकडून रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करत आहात का? जरा थांबा,नाहीतर होऊ शकतो मनस्ताप

Railway Ticket Booking:- जेव्हाही आपल्याला रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असतो तेव्हा आपण बऱ्याचदा तिकीट रिझर्वेशन करतो. परंतु एक ते दोन महिने आधी रिझर्वेशन करून देखील तिकीट कन्फर्म होत नाही. त्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल. तसेच सध्याचा कालावधी पाहिला तर यामध्ये आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत असल्याने रेल्वेला प्रचंड प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे … Read more

Success Story: वडिलांसोबत ऊस तोडणीचे काम करत केला अभ्यास! आता कष्टाने झाली फौजदार, वाचा या कन्येची यशोगाथा

Success Story:- बऱ्याचदा आपल्याला समाजात असे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी दिसून येतात की त्यांच्यामध्ये अलौकिक अशी बुद्धिमत्ता असते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शैक्षणिक दृष्ट्या नुकसान तर होतेच परंतु त्याचा विपरीत परिणाम हा संपूर्ण आयुष्यावर दिसून येतो. परंतु याला काही विद्यार्थी विद्यार्थिनी अपवाद असल्याचे आपल्याला दिसून … Read more

शहापूरकर यांनी घेतली दुग्ध व्यवसायात भरारी! 40 पंढरपुरी म्हशींच्या पालनातून महिन्याला करतात साडेचार लाखांची कमाई

शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने गेल्या कित्येक वर्षापासून भारतातील शेतकरी करतात. परंतु कालांतराने यामध्ये प्रगती होत शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करू लागला आहे. अगदी हीच बाब पशुपालन व्यवसायाला देखील आता लागू होताना दिसून येत आहे. ज्याप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर … Read more

रेल्वेत 8 हजार तर स्टाफ सिलेक्शनमध्ये 3 हजारपेक्षा जास्त पदांसाठी मेगाभरती

रेल्वे,बँक, राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत देखील भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अगदी त्याच पद्धतीने आता भारतीय रेल्वे भरती बोर्ड अर्थात आरआरबी अंतर्गत जवळपास आठ हजार प्रवासी तिकीट परीक्षक म्हणजेच टीटीईच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत व त्यासोबत स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 पदांसाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यात नियम डावलून सिंचन विहिरीच्या कामांना मंजुरी

Ahmednagar News:- राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात व या योजनांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण अशी कामे केली जातात. याच योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरींची कामे देखील करण्यात येतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांकरिता बरेच निकष आहेत व या … Read more

आर्मीतील पतीने दुसरा विवाह केला न्यायासाठी पहिल्या पत्नीची शासनाकडे याचना

आर्मीतील माझ्या नवऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला आहे. ती अल्पवयीन मुलगी माझ्या नवऱ्याच्या घरात माझ्या सासू- सासऱ्यासोबत राहते. सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, जिल्हा पोलिसप्रुमख, महिला बालकल्याण समिती, अहमदनगर, दैनिकांचे कार्यालये, अशी आठ महिने तिने सरकारी कार्यालयात शेकडो चकरा मारल्या. अहमदनगरच्या प्रशासनाने बीडचे नाव सांगितले. आणि बीडच्या प्रशासनाने नगरकडे बोट दाखविले. मी … Read more

उमेदवारी अर्ज भरतेवेळी गर्दी केल्यास कारवाई ! विनापरवाना झेंडे आढळल्यास वाहने रोखणार

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात लवकरच होणार असून उमेदवारी अर्ज भरतेवेळी उमेदवारासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मिरवणूक स्वरूपात येत असतात. ही बाब लक्षात घेऊन या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या, वाहने, केला जाणारा खर्च आदींची छायाचित्रांसह व व्हिडीओ छायाचित्रणासह नोंद ठेवण्याचे निर्देश ‘दक्षिण मध्य मुंबई’चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १० लाखांचा गुटखा पकडला, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

कोपरगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर शाखेच्या पोलिसांनी एका महिंद्रा पिकअपमधून १० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपसह १६ लाखाच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तीन जण फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका गुप्त … Read more

आरोग्य उपकेंद्र असून अडचण अन् नसून खोळंबा; आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ! निवासी डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील आरोग्य उपकेंद्रावर परिसरातील चार ते पाच गावांचा आरोग्याचा भार आहे. परंतु उपकेंद्राला अनेक समस्यांचा विळखा पडला असून, हे उपकेंद्रात निवासी पद रिक्त असल्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था असूनही येथे वर्षापासून कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे. दहिगावने आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील शहरटाकळी मोठे गाव असून, लहान … Read more

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ! शिवसेनेचा ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्रावर केंद्राकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याबरोबरच परराज्यात जाणारे उद्योगधंदे थांबवून महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देऊ. तसेच देशात आणि राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोणताही दुजाभाव न करता सर्व राज्यांना विकासाची समान संधी देणार, अशी ग्वाही देत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या पक्षाचा वचननामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवून आम्ही … Read more

अहमदनगरला पावसाने पुन्हा झोडपले ! वादळासह जोरदार पाऊस, वीज यंत्रणा कोलमडली, बारा तास वीज खंडित

अहमदनगर शहरासह परिसरात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस यामुळे वीजयंत्रणा कोलमडून पडली. वादळी वारे सुरू झाल्यानंतर वीज खंडित झाली. ती अनेक भागात पहाटेपर्यंत बंद होती. तर काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळपर्यंतही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. बुधवारी रात्री सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातनंतर वाऱ्याचा वेग हळूहळू वाढला. रात्री पावणेअकरा वाजता विजांच्या … Read more