अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! अश्या प्रकारे मिळणार फक्त ६०० रूपयात घरपोच वाळू !

Good news for the citizens of Ahmednagar district!

Ahmednagar News :- सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री‌ तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ने पटकवली छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील सोन्याची गदा !

अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलोच्या सोन्याची गदा सोलापूरचे … Read more

बॅटऱ्या चोरणारे तिघे जेरबंद : गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या एक्स्चेंजमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील तिघे संशयित श्रीरामपूरमध्ये जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी, राहाता तालुक्‍यातील रांजणगाव येथे बीएसएनएलचे एवस्चेंज आहे. येथील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या स्क्रॅब बॅटऱ्या खोलीचा कडी-कोयंड तोडून चोरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! मला बदनाम करण्याचे षडयंत्र, विखेंनी ‘त्या’ चर्चांवर दिले स्पष्टीकरण

Ahmednagar News : समाजमाध्यमांमधून माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत माझी बदनामी करण्याचा हेतू आहे . यामध्ये कोणतेही तथ्य नाही, राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्वमिळाले आहे. राज्याचा निर्णय हा पंतप्रधान यांच्या स्तरावर … Read more

राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार ? काय खरं काय खोटं ? पहा एका शब्दात उत्तर !

अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून, जेपीसीच्या मागणीवरून राजकारण करणारे विरोधक देशातील गुंवणूकदारांचे झालेले अर्थिक नूकसान भरून देणार आहेत काॽ असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. भारताची प्रतिमा जगामाध्‍ये आज वेगळ्या स्‍वरुपात माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या … Read more

बळीराजावर दुहेरी संकट ! अवकाळी पावसाचा तडाखा, गारांचा पिकांना फटका

Ahmednagar News : येथील शहरासह दहेगाव परिसरात काल रविवारी (दि.९) सायंकाळी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने दहेगाव मध्ये घरांच पडझड झाली आहे. तसेच द्राक्ष, कांदा, मका, आंबा, डाळिंब व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोलमडले आहे. मागील नुकसान भरपाई मिळणे बाकी असतानाच पुन्हा गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करून शेतकऱ्याला … Read more

जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे होणार सोयीस्कर, काकडी विमानतळावरील नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला

Ahmednagar News : काकडी विमानतळाचे लोकार्पण नंतर प्रलंबित असलेला नाईट लँडिंगचा प्रश्‍न सुटल्याने काकडी व परिसरातील नागरिकांच्या व्यवसायाला गती मिळणार आहे. यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. या यशाबद्दल काकडीकरांनी समाधान व्यक्‍त केले आहे. देशातील तसेच जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे व साईभक्तांचा वेळ वाचावा या … Read more

शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधेस सुरूवात !

शिर्डी विमानतळावर शनिवारी, ८ एप्रिल रोजी रात्री ८.१० वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान २११ प्रवासी घेऊन दाखल झाले. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. रात्री ९ वाजता २३१ प्रवाश्यांना घेऊन हेच विमान दिल्लीकडे प्रयाण झाले. या विमानसेवा नाईट लँडींग सुविधा सुरू झाल्याने शिर्डी विमानतळाच्या … Read more

साईबाबांवर टीका करणारे नरकाचे भागी, कालीचरण महाराजांनी बागेश्वर महाराजांना झापले

Ahmednagar News  : हिंदूंचं महान श्रद्धास्थान साईबाबा आहेत. ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंग व ५१ शक्तिपीठ आहेत, तसेच साईंबाबांचेही स्थान हिंदूंसाठी परम पवित्र असून ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यांच्यावर टीका केली, तर सगळीकडे नकारात्मक प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अशी षडयंत्र प्रसिद्धीसाठी केले जाते. लोक साईबाबांसारख्या महान सिद्ध पुरुषांवर टीका करतात, तेव्हा निसंशय ते नरकाचे भागी असतात, असे मत कालीचरण … Read more

Punjabrao Dakh Havaman Andaj : अहमदनगर कर इकडे लक्ष द्या ! ह्या दिवशी येणार पाऊस…वाचा पंजाब डख यांचा हवामान अंदाज

Punjabrao Dakh Havaman Andaj

Punjabrao Dakh Havaman Andaj :- अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे. गुरुवार दि. ६ एप्रिल पूर्वी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काढणीस आलेला कांदा, हरभरा व इतर पिके काढून घ्यावीत, तसेच काढलेली पिके झाकून ठेवावीत, कारण शुक्रवार दि. ७ एप्रिल ते रविवार दि. ९ एप्रिल … Read more

रामनवमी उत्सवाला गालबोट, साई भक्त आणि सुरक्षा रक्षकाच्या तुफान हाणामारी

येथील साईबाबा संस्थानच्या रामनवमी उत्सवाला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. संस्थानच्या गेट क्रमांक १ मधून काही साईभक्त आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अटकाव केल्याने आधी संस्थानचे सुरक्षारक्षक व भाविकांमध्ये शाब्दीत वादावादी झाली. नंतर वादीवादीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. गेल्या तीन दिवसापासून शिर्डीत अत्यंत उत्साही वातावरणात रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. काल उत्सवाचा शेवटचा दिवस … Read more

कोणी कितीही अडचणी आणल्या तरी निळवंडेचे पाणी येणारच : आ.थोरात

Ahmednagar News : ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी देण्यासाठी निळवंडे कालव्यांचे काम रात्रोदिवस सुरू ठेवले. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणल्या तरी पाणी येणारच आहे. कार्यक्षेत्रात ६ एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून तालुक्‍यातील सहकारी संस्था,कारखाना यामुळे तालुक्‍यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे बातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस … Read more

अहमदनगरच्या ‘त्या’ सरपंचाचा अभिनव उपक्रम! शेतकरी मुलासोबत लग्न करणाऱ्या नववधूला मिळणार ‘इतक्या’ हजाराचं स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

ahmednagar viral news

Ahmednagar Viral News : भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील जवळपास 60 ते सत्तर टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. साहजिकच शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल जात. विशेष बाब अशी की शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान वाढणारी लोकसंख्या लक्षात … Read more

Ahmednagar News | महापशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी वरदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

state employee news

कृषीपूरक जोड धंद्यातून बळीराजा अधिक सुखी व समाधानी करण्यासाठी महापशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनाची नवनवीन माहिती तसेच आधुनिक पशुसंवर्धन करण्याची संधी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून येथे झालेल्या महाएक्स्पोमुळे लाखो शेतकऱ्यांना लाभली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिर्डी शहरात आयोजित तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा काल रविवारी (दि.२६) … Read more

Ahmednagar News | संगमनेरातील बँकेची 82 लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युवरसह २३ जणांवर गुन्हा दाखल

शहरातील जी. एस. महानगर को. ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये गोल्ड व्हॅल्यूअरच्या माध्यमातून ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. यापुढे आणखी किती बँकांचे घोटाळे समोर येतील हे लवकर उघड होईल. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गोल्ड व्हॅल्युबरसह २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई … Read more

संगमनेरात कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा, पावणे दोन लाखाचे गोमांस पकडले

Ahmednagar News : शहरातील मदिनानगरमधील एका वाड्यावर शहर पोलिसांनी नुकताच छापा टाकला. यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचे आढळून आले. या छाप्यात पोलिसांनी सुमारे पावणेदोन लाख रुपये किंमतीचे ७०० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीबरुन फरिद जावेद कुरेशी (रा.जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध येथील शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

मुलासह सून केसांना धरून मारहाण करते, सासूची पोलिसात धाव

राहते घर आपल्या नावे करण्याची धमकी देत मुलगा व सुनेने एका वृद्ध महिलेला मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सतीश रामदास कदम (वय ५८) आणि अलका सतीश कदम (वय ५५, दोघेही रा. टाकळीभान) यांचा समावेश आहे. याप्रकरणी तालुक्‍यातील बेलापूर येथील कौशल्याबाई रामदास कदम यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar Used car : अहमदनगर मध्ये Toyota Fortuner सोळा लाखात तर Maruti Ertiga साडे सहा लाख ! पहा आजच्या टॉप ५ डील्स

नमस्कार नगरकर ! आपण सर्वच जण आयुष्यात एक कार घेण्याचे स्वप्न बाळगत असतो पण वाढत्या महागाई आणि भारत सरकारच्या ऑटो धोरणाबद्दलच्या चेंजेसमुळे दिवसेंदिवस कारच्या किंमतीत वाढच होताना दिसते अश्या परिस्थितीत आपल्याकडे जुनी कार घेण्याचा पर्याय शिल्लक असतो. मार्केटमध्ये अनेक जुन्या कार उपलब्ध असतात यातून आपण आपल्या परिवारासाठी एक कार घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. … Read more