शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना कर्जासाठी नाही पहावी लागणार जास्त दिवस वाट, 5 मिनिटात मिळेल कर्ज

farmer loan

शेतीसाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि भरघोस उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण शेतीची कामे जितक्या वेळेत पूर्ण होतात किंवा पिकांचे व्यवस्थापन जितके वेळेत पूर्ण होणे गरजेचे असते तितके ते महत्त्वाचे असते. मागील काही वर्षापासून पाहिले तर अवकाळी व गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो व … Read more

Ahmednagar : आदिवासी भागातील एसटी फेऱ्या अचानक बंद केल्याने आदिवासी बांधव लालपरीच्या प्रवासाला मुकली

Ahmednagar

Ahmednagar : अकोले आगाराने आदिवासी भागातील अनेक फेऱ्या अचानक बंद केल्याने आदिवासी बांधव लालपरीच्या प्रवासाला मुकली आहे. प्रवासासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. एस.टी. महामंडळ आदिवासी भागावर अन्याय करत असल्याची भावना येथील नागरिकांची झाली आहे. अकोले आगाराने आठ दिवसांपासुन आदिवासी भागातील फेऱ्यासह तालुक्यातील एकुण १८ ते … Read more

Small cap stock : 1 रुपयाचा हा शेअर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मारामार, कंपनीने जाहीर केला विशेष लाभांश…

Small cap stock

Small cap stock : बाजारात विक्री होत असताना शुक्रवारी काही पेनी स्टॉकमध्ये तुफान वाढ झाली. असाच एक शेअर म्हणजे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड. शुक्रवारी या शेअरची किंमत 4 टक्के पेक्षा जास्त वाढली आणि 1.98 वर बंद झाली. ट्रेडिंग दरम्यान शेअर 1.99 रुपयांवर पोहोचला. तुमच्या माहितीसाठी फेब्रुवारी महिन्यात शेअरची किंमत 3.52 रुपयांवर गेली होती. अस्थास्थितीत स्टॉक … Read more

गावरान आमराया नामशेष होण्याच्या मार्गावर ! दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव कसा कळणार ?

Marathi News

Marathi News : गावरान आंब्याच्या झाडांची कित्येक वर्षापासून मोठ्‌या प्रमाणात कत्तल होत आहे. परिणामी गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ग्रामीण भागात मुबलक मिळणारा गावरान (गावठी) आंबा मिळेनासा झाला आहे. वाड-वडिलांनी लावलेली ‘आमराई’ आज दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे आजच्या पिढीला दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव मिळेनासा झाला आहे. प्रत्येक गावामध्ये … Read more

Numerology: ‘या’ जन्मतारखा असलेले लोक पैशांच्या बाबतीत असतात खूपच कंजूष! पैशांच्या बाबतीत पत्करत नाहीत कुठलाही धोका

numerology

Numerology:- व्यक्तीच्या आयुष्यावर अनेक ग्रह तारे, ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादी गोष्टींचा खूप खोलवर परिणाम होत असतो व याचा सगळा अभ्यास ज्योतिष शास्त्रात केला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्याला व्यक्तीच्या ग्रह दशा वरून त्याचे आयुष्य कसे असेल? याबाबत आडाखे बांधता येतात. तसेच त्या व्यक्तीचा स्वभाव, तसेच त्यामध्ये असलेले गुण इत्यादी गोष्टी देखील सांगता येतात. परंतु या ज्योतिष शास्त्रात … Read more

Ahmednagar Breaking ! हॉटेलवर दगडफेक करून मारहाण करणाऱ्या तरुणांवर गुन्हा

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : शहरालगत असलेल्या शिर्डी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर- मनमाड महामार्गावरील हॉटेल वृंदावन येथे २५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून हॉटेलमध्ये येऊन सुनील सिताराम शिंदे (वय ३३, व्यवसाय हॉटेल मॅनेजर, शिर्डी) व त्याचा मित्र ऋषिकेश रवींद्र सागर या दोघांना मारहाण केली. ऋषिकेश हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला होता. … Read more

Artificial Sweetener : कृत्रिम साखर वापरत असाल तर सावधान! आरोग्यावर होऊ शकतात वाईट परिणाम…

Artificial Sweetener

Artificial Sweetener : गोड पदार्थ सर्वांनाच खायला आवडतो. पण बऱ्याच वेळा लोकं साखरेचे सेवन आजारपणामुळे कमी करतात. तर काही जण डाएटिंगमुळे साखरेचे प्रमाण कमी करतात. अशास्थितीत लोक साखरेऐवजी कृत्रिम साखरेचा वापर करतात. पण कृत्रिमरित्या तयार केलेली ही साखर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याच्या वापराने अनेक प्रकारच्या आजाराचा धोका वाढतो. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार … Read more

Ahmednagar Crime : तरुणावर चाकू हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अकोले शहरातील बाजारतळावर गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता प्रदिप सुरेश वाघिरे (वय २४ रा. शाहूनगर, अकोले) या तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. चाकू हल्ला करणाऱ्या तीन आरोपींवर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या वाघिरे याची प्रकृती गंभीर आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अकोले बाजारतळावर … Read more

अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ! वेळेपूर्वी उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता आहे. यामध्ये अनेक राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक भागात पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट व पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हे सर्व पाहता सरकारने शाळांमध्ये वेळेपूर्वी उन्हाळी सुदूया जाहीर कराव्यात, अशी मागणी पालक … Read more

Soil Testing: हा कालावधी आहे माती परीक्षणासाठी महत्त्वाचा! माती परीक्षणाचे काय आहेत फायदे? कसे घ्याल मातीचे नमुने? वाचा माहिती

soil testing

Soil Testing:- पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे याकरिता शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु रासायनिक खतांचा वापर हा बऱ्याचदा प्रमाणापेक्षा जास्त केला जातो. यामुळे साहजिकच उत्पादन खर्च तर वाढतोच परंतु यामुळे जमिनीचे आरोग्य देखील धोक्यात येते. त्यामुळे तुमच्या शेतामध्ये कुठल्या पोषक घटकांची कमी आहे व त्यानुसार जर खत व्यवस्थापन केले तर नक्कीच कमीत कमी खर्चात तुम्ही … Read more

आंतरजातीय लग्न केल्याने गरोदर महिलेस दमबाजी करत घरावर हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : आंतरजातीय लग्न केले म्हणून, महिला व तिचे पती, सासू सासरे घरात असताना अचानक नात्यातील लोकांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन महिला गरोदर असताना तिला व घरच्यांना मारहाण करण्यात आल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की आरोपी राजू वसीम इनामदार, अमीर शकील शेख, नारायण बन्सी खंडीझोड, प्रतिक बाळासाहेब … Read more

Onion Export : गुजरातमधून पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस मंजुरी ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

Onion Export

Onion Export : केंद्र सरकारने कांद्याचे वाढत चालेलले भाव नियंत्रित आणण्यासाठी व विशेषतः शहरी भागातील मतदारांना खुश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आधीच नाराज आहे. असे असताना केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाने गुजरात मधून २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांदा निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक व व्यापारी वर्गात तीव्र … Read more

Onion Export : मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थट्टा ! शेतकरी मतपेटीतून…

Onion Export

Onion Export : केंद्र सरकारने दोन हजार टनांपर्यंत पांढरा कांदा देशातील तीन बंदरांतून निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. हा कांदा निर्यात करण्यापूर्वी निर्यातदारांना गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. गुजरात हे पांढऱ्या कांद्याचे देशातील सर्वात मोठे उत्पादक आणि … Read more

Ruchak Rajyog 2024 : जून महिन्यापासून सुरु होईल ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम, मिळतील अनेक लाभ!

Ruchak Rajyog 2024

Ruchak Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी मंगळ हा अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो. मंगळ हा ग्रहांचा सेनापती, जमीन, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक आहे आणि जेव्हा-जेव्हा मंगळ त्याचा मार्ग बदलतो तेव्हा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर मोठा प्रभाव दिसून येतो. अशातच जूनमध्ये मंगळ त्याच्या मूळ त्रिकोण राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे 12 महिन्यांनंतर … Read more

Health Tips: जास्त प्रमाणात पाणी पिणे देखील असते आरोग्याला अपायकारक! वैद्यकीय तज्ञांनी दिला इशारा, वाचा कोणी सरासरी किती प्यावे पाणी?

health tips

Health Tips:- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या कालावधीत उष्णता असते व यामुळे परत परत तहान लागते. तसेच घाम देखील मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे डीहायड्रेशन होऊ नये यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण या कालावधीत नक्कीच वाढते. परंतु कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात झाली तर तिचा फायदा होण्याऐवजी नुकसान अधिक होते असे म्हटले जाते व हा … Read more

Personality Test : हाताच्या अंगठ्यावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, वैवाहिक जीवन कसे असते? वाचा…

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. आपण आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो. या सर्वांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते. काहींचे व्यक्तिमत्त्व हळुवार आणि साधे असते, तर काहींचे व्यक्तिमत्त्व रागीट असते. माणसाचा हा स्वभाव त्याच्या वागण्या बोलण्यावरून समजतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण त्याच्या बोलण्याच्या स्टाईलने त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करतो. पण … Read more

‘या’ युवा शेतकऱ्याने सुरू केले अद्रक वॉशिंग सेंटर आणि स्वतःसह दिला 400 ते 450 लोकांना रोजगार! वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

farmer success story

सध्या नोकऱ्या नसल्यामुळे नोकऱ्यांच्या मागे न लागता काहीतरी छोटा मोठा व्यवसाय उभारून जीवनाची वाटचाल यशस्वीतेकडे करणे ही काळाची गरज आहे. तसेच व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत घेऊन व्यवसाय उभारणी करता येणे आता शक्य झाले आहे. व्यवसाय करण्यासाठी व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते व यामध्ये … Read more

आता ओटीपीमुळे नाही होणार पैशांची फसवणूक! ताबडतोब मिळणार धोक्याची सूचना, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन?

online fruad

सध्या तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर प्रगत झाले असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आता तंत्रज्ञानाने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे आता कुठलेही काम तंत्रज्ञानाच्या मदतीने चुटकीसरशी शक्य झालेले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता तुम्हाला पैशांचे व्यवहार करणे देखील सोपे झाले असून तुम्ही तुमच्या हातातील मोबाईलच्या साह्याने यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करून सहजतेने कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकतात किंवा विजेचे … Read more