अहमदनगरमधील सर्व व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी ! व्यवसाय करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे

अहमदनगर महापालिका सातत्याने नवनवीन उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असते. आता उत्पन्नवाढीसाठी आता महापालिका लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहीत मिळाली आहे. नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना न अधिनियमातील तरतुदीनुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क २०० रुपये ते १५ हजार रुपयादरम्यान असू शकते असा अंदाज आहे. येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी शहरात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील उसाच्या आगारात कापसाची मुसंडी ! शेतकऱ्यांनी उसाकडे फिरवली पाठ, कारखान्यांना धोक्याची घंटा

अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग तसा तुलनेत सुजलाम सुफलाम आहे. कारण तेथे कॅनॉलचे पाणी आहे. आणि पाणलोटात पाऊसही चांगला होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी नगदी पिकास जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्तरेत शक्यतो उसाला जास्त प्राधान्य दिल जायचं. त्यामुळे उत्तरेत कारखान्याची संख्याही तुलनेत जास्तच आहे. परंतु बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा, वाढते रोगराईचे प्रमाण यामुळे ऊस पिकाला उतरती … Read more

अहमदनगर भाजपचा ‘तो’ नगरसेवक सराईत गुन्हेगार, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी दोषारोपपत्र, अधिवेशनातही पडसाद

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. खून, हाणामारी आदी प्रकरणे आता वरचेवर घडू लागले आहेत. नुकतेच झालेले राष्ट्रवादी पदाधिकारी अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यभर गाजले. अगदी अधिवेशनात देखील त्याचे पडसात उमटले. या हत्येप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात चार अल्पवयीन … Read more

अहमदनगरच्या ‘राज’कारणात सुप्रिया सुळेंची एंट्री ? अजित दादांसह विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी स्वतः ‘चाल’ खेळणार? पहा..

Ahmednagar News :- महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सर्वाना माहितच आहे. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. राष्ट्रवादीचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आजवर जास्त वर्चस्व राहिले आहे. परंतु आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर आ. प्राजक्त तनपुरे व रोहित पवार सोडले तर बाकी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार गटात गेले. शिवसेनेचेही प्राबल्य कमीच झाले. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात सुप्रिया सुळे … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! आजपासून कामकाज होणार ठप्प: शहरात पहिल्याच दिवशी साचले कचऱ्याचे ढीग

Ahmednagar City News : अहमदनगर अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्याचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार … Read more

अहमदनगरमधून निवडणुकीची तयारी केलेल्या नेत्याने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ ! म्हणाले जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत…

Babanrao Gholap News :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले नाशिकचे सेना नेते बबनराव घोलप यांनी त्यांच्या उपनेत्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार … Read more

अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री … Read more

नाशिक, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! अवकाळीच संकट अजून गेलं नाही…

weather update

Weather Update : सध्या राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. 4 मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून मध्यंतरी दोन-तीन दिवस उघडीपं राहिल्यानंतर पुन्हा एकदा 14 मार्चपासून राज्यात पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काल आणि परवा राज्यातील बहुतांशी भागात गारपीट देखील झाली आहे. हे पण वाचा :- … Read more

Agriculture News: अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली कांद्याचे दर वाढविण्याची मागणी, सरकारला दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम….

Agriculture News: देशातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकल्याच्या बातम्या सतत चर्चेत असतात. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कांद्याचे दर वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटमही (15 days ultimatum) सरकारला देण्यात आला आहे. कांद्याचे भाव वाढल्याने चक्का जाम – … Read more

Planting of tomatoes: टोमॅटोच्या कमाईने खूश होऊन शेतकऱ्याने काढली मिरवणूक… एक लाख खर्च करून सात लाख कमावले

Planting of tomatoes : कांद्याच्या घसरलेल्या किमतीमुळे महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकरी (Farmers of Vidarbha) नाराज आहेत, तर वाशिम जिल्ह्यात टोमॅटोच्या उत्पादनामुळे खूश झालेल्या एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या वेलींची मिरवणूक काढली. देपूळ गावातील शेतकरी ऋषिकेश गंगावणे (Rishikesh Gangavane) यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या दीड एकर शेतात टोमॅटोची लागवड (Planting of tomatoes) केली होती. कापणी चांगली झाली होती, त्या दरम्यान … Read more

कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 3779 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –    अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम