मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त … Read more

दिलासादायक ! अखेर गारपिटीने नुकसान झालेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर, पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Agriculture News

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यासारख्या एक ना अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा देखील मान्सून आगमनास जवळपास आठ ते दहा दिवसांचा उशीर होत असल्याने दुष्काळाची धोक्याची घंटा वाजली आहे. 2021 मध्ये तसेच या चालू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; ‘या’ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई !

Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी झाली होती आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या राहुरी मंडळ मध्ये देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

agriculture news

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात … Read more

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 54 कोटीची मदत जाहीर ; नुकसान भरपाईची मदत सरळ शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रात यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याच्या मोबदल्यात शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यातून थोडेफार प्रमाणात बचावलेलं पीक ऑक्टोबर महिन्यात … Read more

Crop Damage Compensation : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना 750 कोटींची मदत ; मंत्री उदय सामंत यांची माहिती

Crop Damage Compensation

Crop Damage Compensation : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अगदी ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असच ठरलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालं मात्र नुकसान निकषात बसत नव्हतं. सुरुवातीला अतिवृष्टी झाली अन ज्या ठिकाणी 65 मीमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला ते शेतकरी बांधव निकषात बसले आणि त्यांना अतिवृष्टीची मदत मायबाप शासनाने देऊ केली. मात्र, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण 65 … Read more

मोठी बातमी ! सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार येत्या महिन्याभरात मदत ; 3500 कोटींचे आले प्रस्ताव

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस खूपच उशिरा आला. नंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक वाया गेले. यातून जे थोडेफार बचावलेले पीक होते ते सततच्या पावसामुळे आणि परतीच्या पावसामुळे खराब झाले. म्हणजेच शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! अतिवृष्टीमुळे नुकसान 45 हजाराचं भरपाई 5,440 रुपये ; मदत म्हणावं की जखमेवर मीठ चोळण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीत दुपटीने वाढ केली आहे. खरं पाहता खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापूस समवेतच खरीप हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसला आणि शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. कापूस उत्पादक … Read more

मुहूर्त सापडेना ! अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा पैसा प्रशासनाकडे येऊनही हजारो शेतकरी मदतीपासून वंचित

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. खरं पाहता यावर्षी मान्सूनने उशिरा आगमन केले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांची दैना उडवली. या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे वावरात उभी असलेली पिके पाण्याखाली आली. परिणामी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भ्रूदंड सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट … Read more

अखेर तो सोनियाचा दिन उजाडला ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 375 कोटींची मदत वितरित ; या दिवशी उर्वरित 316 कोटी होणार जमा

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सुरुवातीला पावसाचं उशिरा आगमन, त्यानंतर अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती मग शेवटी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बळीराजा अक्षरशा मेटाकुटीला आला. या पावसाच्या लहरीपणामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

सरकार, शेतकऱ्यांची चेष्टा करताय व्हयं ! नुकसान पर्वता एवढे भरपाई राई एवढी ; अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळाली कवडीमोल नुकसान भरपाई

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील सुरुवातीला पावसाची उघडीप, नंतर अतिवृष्टी आणि शेवटी-शेवटी परतीचा पाऊस यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने नुकसान भरपाई देणे बाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. खुद्द मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालत लवकरात लवकर पंचनामे … Read more

Ahmednagar Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 860 कोटींची मदत मिळणार?

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नगर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आता नगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई म्हणून जिल्हा प्रशासनाकडून 860 कोटी … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! भरपाईसाठी जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांनी तहसीलदाराशी साधावा संपर्क

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे. दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत कोसळलेल्या जास्तीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे जे काही नुकसान झाले होते त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून देऊ करण्यात आली आहे. अहमदनगर … Read more

Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 140 कोटी ; वाचा खरी माहिती

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची झळ सर्वाधिक पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील (Kharif Crops) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांच्या हातून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. अकोल्यात देखील जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान … Read more