महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची होणार चांदी ! शास्त्रज्ञांनी विकसित केलं सोयाबीनचे नवीन वाण ; वाचा सविस्तर

soybean market

Soybean New Variety Information : सोयाबीनचे शेती भारत वर्षात मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये मध्यप्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक पाहायला मिळते. राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश म्हणजेच जवळपास सर्व विभागात या पिकाची शेती पाहायला मिळते. राज्यात हे एक मेजर क्रॉप असून बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. सध्या सोयाबीनचा हंगामचं … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचीं कमाल !; सोयाबीनपासून बनवलेत गुलाबजामून

hingoli news

Hingoli News : शेतकरी बांधव नेहमीच आपल्या प्रयोगातून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव गाजवलं आहे. त्यातच आता हिंगोली जिल्ह्यातून एक शेतकरी गट चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. चर्चेला येण्याचे कारणही तसं खास आहे. या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गटाने सोयाबीन पासून गुलाब जामुन बनवण्याची … Read more

Sugarcane Farming : ऊस पिकात खोडकीडीचा प्रादुर्भाव ! ‘ही’ फवारणी करा अन मिळवा नियंत्रण, होणार फायदा

sugarcane farming

Sugarcane Farming : भारतात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात तर याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात तर राज्याने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याला देखील धोबीपछाड दिली आहे. यावरून आपल्याला महाराष्ट्रात उसाची लागवड किती मोठ्या प्रमाणावर होते याचा अंदाज बांधता येतो. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागात मोठ्या … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! अतिवृष्टीमुळे नुकसान 45 हजाराचं भरपाई 5,440 रुपये ; मदत म्हणावं की जखमेवर मीठ चोळण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीत दुपटीने वाढ केली आहे. खरं पाहता खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापूस समवेतच खरीप हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसला आणि शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. कापूस उत्पादक … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी 29 कोटींची निविदा ; ‘या’ शेतकऱ्यांचा होणार फायदा

godawari kalwa

Godawari Kalwa : शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यासाठी शासनाने अनेक जलसंधारणाची कामे हाती घेतलेले असतात. जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता होते. आता गोदावरी कालव्याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 29.17 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कालव्याच्या दुरुस्तीला वेग येणार आहे. निविदाबाबत … Read more

मस्तचं ! आता शेतकऱ्यांचा शेतमाल कृषी विभागाचे कर्मचारी विकणार ; काय आहे विभागाची योजना

agriculture news

Agriculture News : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे जिथे पिकते तिथे विकत नाही. खरं पाहता हे म्हण शब्दशः शेतकऱ्यांसाठी लागू होते. शेतकरी बांधव बहुकष्टाने शेतमाल पिकवतात. फक्त शेतमाल पिकवतात असं नाही तर उच्च दर्जाचा शेतमाल पिकवतात. मात्र विकण्याचे तंत्र कुठे ना कुठे शेतकऱ्यांना अवगत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालावर व्यापारी मालामाल होतात. परिणामी वर्षानुवर्ष सोन्यासारखा … Read more

दिलासादायक ! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1966 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई मिळाली ; उर्वरित 447 कोटी ‘या’ दिवशी मिळणार

pik vima nuksan bharpai

Crop Insurance : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विम्याच संरक्षण लाभत. यासाठी त्यांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते. … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! आता महाराष्ट्रात युरियाची झाली टंचाई ; शेतकरी राजा पुन्हा बेजार

Urea Shortage

Urea Shortage : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बळीराजा बेजार झाला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाचे हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं होतं. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असं उत्पन्न मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी यातून पुढे जाण्याचा आणि … Read more

सोयाबीन दरात वाढ होण्याचे संकेत ! वाचा आजचे बाजारभाव

soybean price

Soybean Market Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक. या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. अशा परिस्थितीत आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांच्या सोयीसाठी रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न … Read more

जय हो ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अतिवृष्टी दुष्काळ यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळत असतो. दरम्यान, आता अशाच अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मदतीबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मध्ये मोठी … Read more

पिकविमा कंपनी ठग तर कंपनीचे प्रतिनिधी महाठग! शेतकऱ्यांकडून केली जातेय पैशांची वसुली ; काय आहे नेमकं प्रकरण

jalgaon news

Jalgaon News : पिक विमा कंपनीचा अनागोंदी कारभार आपण अनेकदा पाहिला आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई देत असून कंपन्याकडून सर्रास शेतकऱ्यांची ठगी केली जात आहे. आतापर्यंत आपण विमा कंपन्यांचा अनागोंदी कारभार पाहिला मात्र आता जळगाव जिल्ह्यातून पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा देखील ठगी करण्याचा अनोखा अंदाज समोर आला आहे. एकीकडे पिक विमा कंपनी … Read more

शेतकऱ्यांनो तयारीला लागा ! रब्बी हंगामात पिकांचे विक्रमी उत्पादन घ्या, शासनाकडून 50 हजार मिळवा ; वाचा या योजनेविषयी

agriculture news

Agriculture News : आपल्या देशाचीं अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. तसेच उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. दरम्यान कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने त्यांना प्रोत्साहन देणे हेतू पीक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचे अद्रक सातासमुद्रापार ! बळीराजाचे 200 क्विंटल अद्रक दुबईत विक्री ; मिळाला अधिक दर

successful farmer

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव विपरीत परिस्थितीचा सामना करत शेतीमध्ये नावीन्यपूर्ण अशी कामगिरी करत आहेत. राज्यातील शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातुन देखील असच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे. जिल्ह्यातील खुलताबाद शहर परिसरातील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी उत्पादित केलेले अद्रक थेट सातासमुद्रापार दुबईमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात … Read more

कोण म्हणतं शेती परवडत नाही! ‘या’ फळ पिकाची शेती सुरु करा, लाखोत कमवा ; विदेशात पण आहे डिमांड

fruit farming

Fruit Farming : देशातील शेती आता नवीन वळण घेत आहे. नवनवीन तंत्रे आणि नवनवे शोध यामुळे शेतीची स्थिती आणि दिशा दोन्ही बदलत आहेत. यामुळेच पारंपरिक शेतीची कामे करणाऱ्यांबरोबरच आजची तरुण पिढीही शेतीकडे आकर्षित होत आहे. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आज शेतीतून कमाईच्या अफाट शक्यता आहेत. फ़ळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कमवणं शक्य झाले आहे. यामुळे आज … Read more

Soybean Rate : सोयाबीन दर आज पण दबावातच! वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Rate : यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला. अतिवृष्टीमुळे पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट राहायला मिळाले. जास्तीच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पीक पिवळं पडलं होतं. तसेच पीक ऐन अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसामुळे सोयाबीनला कोंबे फुटली. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली. पण सोयाबीनचा पेरा वाढला … Read more

Onion Farming : कांदा पीक ‘या’ रोगांमुळे गेले कोमात ! वेळीच करा ‘या’ औषधाचीं फवारणी, नाहीतर….

onion farming

Onion Farming : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केला जाणार एक मुख्य नगदी पीक. मात्र सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या हवामान बदलाचा या पिकावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस ढगाळ हवामान यामुळे कांदा पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट आले आहे. यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे. खरं पाहता या पिकाची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शेती … Read more

Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी ! राज्यात राबवला जाणार ‘हा’ उपक्रम ; वाचा सविस्तर

cotton farming

Cotton Farming : महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापसाच्या उत्पादनात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एका आकडेवारीनुसार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण कापसापैकी जवळपास 78 टक्के कापूस हा विदर्भात उत्पादीत होतो. विशेष म्हणजे कापूस हे एक नगदी पीक आहे. मात्र कापसाला अनेकदा बाजारात कमी दर मिळतो. परिणामी शेतकऱ्यांचीं आर्थिक कोंडी होते. … Read more

Wheat Rate : यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल बनवणार! दर तेजीतच राहणार ; तज्ज्ञांचा अंदाज

wheat farming

Wheat Rate : गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दरम्यान गहू उत्पादकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदा गव्हाच्या दरात तेजीचं राहणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. खरं पाहता गहू चार महिन्यांपूर्वी 2300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत … Read more