Maharashtra Breaking : ब्रेकिंग ! आता शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणार ; मंत्रीमंडळ बैठकीत झाला हा मोठा निर्णय

maharashtra breaking

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल गुरुवारी झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात अजून एक मोठा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. … Read more

ब्रेकिंग ; सुरत-चेन्नई महामार्गाबाबत मोठं अपडेट ! भूसंपादन थांबवले ; थ्रीडी मोजणी करण्यास ‘या’ विभागाने केली मनाई, शेतकरीही महामार्गाविरोधात

sura chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परीयोजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संपूर्ण भारत वर्षात जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जात आहेत. विशेष म्हणजे या परियोजनेअंतर्गत विकसित केले जाणारे सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हादेखील याच परियोजनेचा एक प्रकल्प आहे. दरम्यान आता या महामार्गाबाबत एक … Read more

सरकार, शेतकऱ्यांची चेष्टा करताय व्हयं ! नुकसान पर्वता एवढे भरपाई राई एवढी ; अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळाली कवडीमोल नुकसान भरपाई

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील सुरुवातीला पावसाची उघडीप, नंतर अतिवृष्टी आणि शेवटी-शेवटी परतीचा पाऊस यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने नुकसान भरपाई देणे बाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. खुद्द मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालत लवकरात लवकर पंचनामे … Read more

50 Hajar Protsahan Anudan : 50 हजार प्रोत्साहन अनुदान टांगणीला , शेतकरी आला मेटाकुटीला ; केव्हा निघणार प्रोत्साहन अनुदानाचा मुहूर्त

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली. त्यावेळी गत ठाकरे सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर विविध कारणांमुळे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. शेवटी महाविकास आघाडी सरकार पडले. राज्यात … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन दरातील तेजी धुसर ! आज सोयाबीन 6 हजाराच्या खाली ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

soyabean production

Soybean Bajarbhav : कालपर्यंत सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक कमाल बाजारभावात विक्री होत होता. मात्र आज राज्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळालेला नाही. सोयाबीन बाजारभाव 6 हजारापेक्षा खाली आले आहेत. दरम्यान सरासरी बाजार भाव साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल ते ५७९१ रुपये प्रति क्विंटल पर्यंत … Read more

Farming Business Idea : शेतकऱ्यांनो, करा संधीचं सोनं ! 2 एकरात ‘या’ फळाची लागवड करा, 12 लाखांपर्यंत कमाई होणार

farming business idea

Farming Business Idea : अलीकडे फळांची मागणी मोठी वाढली आहे. यामुळे शेतकरी बांधव देखील शेतीमध्ये आता काळाच्या ओघात मोठा बदल करत फळ लागवडीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. शेतकरी बांधव आता विदेशी फळ पिकांची देखील शेती करू लागले आहेत. यामध्ये किवी या फळाचा देखील समावेश आहे. डेंग्यू या आजारात अतिशय उपयुक्त असलेल्या या फळाला बाजारात मोठी … Read more

साहेब, सांगा आता शेती करायची कशी ! शेतीपंपासाठी आठ तासही वीज मिळेना ; मग पीक कशी वाचवायची, पाण्याविना शेतीचा तरी शोध लावा….

agriculture news

Agriculture News : शेती म्हटलं की वीज, पाणी आणि जमीन या तीन गोष्टी अति महत्त्वाच्या. पिकांच्या योग्य वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी पिकाला वेळेवर पाणी मिळणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पिक वाढीसाठी खतांची पूर्तता देखील वेळेवर झाली पाहिजे. आता पाण्यासाठी तसेच खतांची पूर्तता करण्यासाठी किड नियंत्रण, रोग नियंत्रण करण्यासाठी फवारणी करणे हेतू विजेचे नितांत आवश्यकता असते. … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ सात ठिकाणी धान्य खरेदीसाठी शासनाने सुरू केली हमीभाव केंद्रे

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : शासनाकडून शेतीमालाला लावून दिलेल्या हमीभावात शेतमाल खरेदी करण्यासाठी दरवर्षी हमीभाव केंद्रे सुरू केली जातात. शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विक्री करावा लागू नये यासाठी या शासकीय हमीभाव केंद्रांची सुरवात केली जाते. या हमीभाव केंद्रांचा शेतकऱ्यांना आधार मिळत असतो. यामुळे शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विकावा लागत नाही. अहमदनगर … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभाव 6 हजारावर…! पण सोयाबीनची विक्री करावी की नाही ; शेतकरी संभ्रमात

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : गेल्या आठवड्यापासून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने 2021 मध्ये खाद्यतेल आणि तेलबियांवर लावलेले स्टॉक लिमिट काढून घेतले. स्टॉक लिमिट काढले असल्याने तेलबियांचे दर कडाडले आहेत. सोयाबीन दराला देखील स्टॉक लिमिट काढले असल्याने आधार मिळत असून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल वर … Read more

बातमी कामाची ! रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया सुरु ; शेतकऱ्यांनो तुमच्या मोबाईलवर ‘या’ पद्धतीने दोन मिनिटात भरा रब्बी पिक विमा ; स्वतः अर्ज करण्याची प्रोसेस पहा

rabi pik vima 2022

Rabi Pik Vima 2022 : शेतकरी बांधवांसाठी अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. रब्बी हंगामासाठी पिक विमा ची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा च्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जात असते. यासाठी शेतकरी बांधवांना … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश ; वाचा सविस्तर

maharashtra breaking

Maharashtra Breaking : पिक विमा नुकसान भरपाईबाबत एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पिक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर संबंधित पिक विमा धारक शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम वर्ग करणे बंधनकारक होते. मात्र, पिक विमा कंपन्या शेतकरी बांधवांना पिक विमा देण्यासाठी दंगल मंगल … Read more

Bottle Gourd Farming : भोपळ्याच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; वाचा सविस्तर

bottle gourd farming

Bottle Gourd Farming : भोपळा ही एक वेलीवर्गीय प्रकारातील एक भाजीपाला पिक आहे. खरं पाहता, भोपळा फक्त भाजीच बनवन्यासाठी वापरला जात नाही तर रायता हलव्यापासून स्वादिष्ट मिठाई देखील यापासून बनवली जाते. हिरव्या भाज्यांमध्ये भोपळा खूपच लोकप्रिय आहे. भोपळ्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. यामुळे भोपळ्याला बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत या पिकाची … Read more

Coriander Farming : बातमी कामाची ! नोव्हेंबर मध्ये कोथिंबिरीच्या ‘या’ जातीची पेरणी करा ; लाखोत कमाई सहजच होणार

coriander farming

Coriander Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी बांधव रब्बी पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांकडून भाजीपाला शेती करण्यासाठी देखील तयारी जोरावर सुरू आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीतून अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात मोठी कमाई करू शकणार आहेत. आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कमी … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांदी ! सोयाबीन दरात तेजी कायम ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

soyabean production

Soybean Bajarbhav : केंद्र शासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी खाद्यतेल तसेच तेलबियांवरील असलेले स्टॉक लिमिट काढून घेतले. स्टॉक लिमिट काढल्यामुळे तेलबियांचे दर बाजारात चांगलेच वाढू लागले. याचा सोयाबीन दरावर देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दर पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. सोयाबीन दराने आता सहा हजार रुपयांचा टप्पा गाठला असून आज झालेल्या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहीरीसाठी शासन देत आहे ४ लाख ; अहमदनगर जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ ; तुम्हीही ‘या’ पद्धतीने , ‘या’ ठिकाणी करा अर्ज

vihir anudan yojana

Vihir Anudan Yojana : शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी शेती जमीन , पाणी आणि वीज या तीन गोष्टींची आवश्यकता असते. अनेकदा शेतकरी बांधवांना पाण्याच्या अभावी नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना बारामाही पाण्याची उपलब्धता होण्यासाठी विहिरीची आवश्यकता असते. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना कोरडवाहू क्षेत्र बागायती क्षेत्राखाली आणने हेतू विहीर खोदण्याचा सल्ला देतात. मात्र अल्पभूधारक शेतकरी बांधवांना … Read more

शेतकऱ्यांनो, सब्र का फल मिठा होता है ! सोयाबीन विक्रीची घाई नको, दर वाढण्याची शक्यता ; तज्ज्ञांचा अंदाज

Soyabean Production

Soybean Bajarbhav : सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील सोयाबीन या नगदी पिकाच्या हार्वेस्टिंगच्या कामात गुंतलेला आहे. काही ठिकाणी शेतकरी बांधव सोयाबीन हार्वेस्टिंग नंतर सोयाबीन विक्रीसाठी लगबग करत आहेत. दरम्यान सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपला आहे. मात्र शेतकरी बांधवांना सोयाबीनला अजून वाढीव दर मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठेनुसार … Read more

कशी नशिबाने थट्टा आज मांडली ! शॉर्टसर्किटमुळे 15 एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याचे पन्नास लाखांचे नुकसान ; नुकसानीला जबाबदार कोण?

sugarcane farming

Sugarcane Farming : महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते. गेल्या वर्षी शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडात लागलेल्या आगीत शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या वर्षी देखील महावितरण चा गलथानकार कारभार उघडकीस आला आहे. यावर्षीचा गाळपंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झाला असून गाळप हंगाम सुरू होऊन मात्र एक महिन्याचा … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! सोयाबीन दरातील तेजी कायम ; आपल्या जवळच्या बाजार समितीत काय मिळाला सोयाबीनला दर ; वाचा इथे

Soyabean Production

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होऊ लागली आहे. केंद्र शासनाने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढल्यानंतर सोयाबीन दरात वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जाणकार लोकांच्या मते, केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढल्यानंतर उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची … Read more