गव्हाला 30 हजार, कांद्याला 46 हजार पीक विमा मिळणार! ‘या’ तारखेपर्यंत पिक विमा साठी अर्ज करता येणार

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पीक विमा योजना सुरू केली आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होते आणि याच नुकसानीसाठी पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीच शिंदे सरकारची मोठी भेट! ‘या’ योजनेतून दिल्या जाणाऱ्या अनुदानात दीड लाख रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना कसा फायदा होणार ?

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीचं शिंदे सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात तब्बल दीड लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा … Read more

महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या डोक्यावर किती कर्ज आहे ? समोर आली मोठी आकडेवारी, पहा…..

Agriculture News

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा प्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे. खरेतर, शेतकऱ्याची जगाचा पोशिंदा अशी ओळख आहे. कारण की शेतकरी शेतात राबतो तेव्हा आपण कुठे दोन घास आनंदात खातो. मात्र, अलीकडे आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना … Read more

जमिनीच्या बाबतीत असलेला सिलिंग कायदा नेमका काय आहे? महाराष्ट्रात किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

siling laws

भारतामध्ये प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत कायदे असून तुम्हाला कुठलीही गोष्ट करताना ती कायद्याच्या चौकटीतच राहून करावी लागते. जर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही काही गोष्टी केल्या तर तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. अशा पद्धतीचे कायदे हे प्रत्येक गोष्टीसाठी असून त्याला प्रॉपर्टी किंवा शेती देखील अपवाद नाही. आपण महाराष्ट्राचा किंवा भारताचा एकंदरीत विचार केला तर भारत हा … Read more

Pm Kisan Yojana Update: महाराष्ट्रातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 22.40 लाखाची घट! काय आहे त्या मागील कारण?

pm kisan update

Pm Kisan Yojana Update:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले असून शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. परंतु मागील काही दिवसांपूर्वी अनेक अपात्र लाभार्थ्यांनी देखील या … Read more

शेततळ्यासाठी अनुदान अर्ज सुरू! वाचा अर्ज कसा करावा? पात्रता आणि बरच काही…

magel tyala shettale yojana

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती करिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. यामध्ये जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक योजनांचा विचार केला यामध्ये मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. यात मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ … Read more

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला पेरूपासून आठ लाखांची कमाई ! पेरूला विदेशातून मागणी, ‘ह्या’ दोन जातींपासून कमावले पैसे…

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. पाण्याअभावी पिके जळत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी राहुल चव्हाण यांनी मोठे काम केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत, मात्र बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील राहुल चव्हाण या शेतकऱ्याने पेरूच्या शेतीतून आठ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. पेरूच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न … Read more

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘त्या’ शेतकऱ्यांचे रेशन झाले बंद; शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात, पहा…

Maharashtra Farmer Ration News

Maharashtra Farmer Ration News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. विविध कल्याणकारी योजना शासन सुरू करत असते. तर काही योजनांमध्ये बदल करून शासनाकडून सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशातच फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. यानुसार राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त … Read more

Solar powered device : आता शेतीचे नुकसान करणारे प्राणी जातील पळून ! फक्त बसवा सौरऊर्जेवर चालणारे ‘हे’ उपकरण; जाणून घ्या कसे काम करते

Solar powered device

Solar powered device : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात मोठ्या कास्टने पीक उभे करत असतात. मात्र नैसर्गिक आपत्ती, किंवा प्राणी यांमुळे शेतीत मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर येथील रहिवासी असलेल्या चाळीस वर्षीय मालन राऊत गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत आणि तिच्या मूळ गावी नागरसोगा येथे … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाचे ‘हे’ बियाणे खरेदी करू नका, नाहीतर…; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

Cotton farming maharashtra

Cotton Farming Maharashtra : येत्या दीड महिन्यात राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पूर्व मशागतीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होते. कापूस आणि सोयाबीन या दोन नगदी पिकांची राज्यात सर्वाधिक लागवड केली जाते. कापसाची विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेश मध्ये सर्वाधिक पेरणी पाहायला मिळते. दरम्यान राज्यातील … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रात दर पाच तासात एक शेतकरी आत्महत्या; शिंदे सरकारच्या काळातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

Farmer Suicide In Maharashtra

Farmer Suicide In Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे सत्र अविरतपणे सुरु आहे. यामुळे आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात आहोत की अन्य कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. वास्तविक आपल राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. मात्र या अर्थव्यवस्थेचा कणा अर्थातच शेतकरी राजा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ‘इतकं’ मिळणार अनुदान; पहा पात्रता अन अर्ज करण्याची प्रोसेस

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेती करणं अलीकडे जिकिरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांनी शेतीत अगदी मशागतीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर जोर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचा उपयोग गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टरचा वापर पूर्व मशागतीपासून ते … Read more

आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 625 कोटी 32 लाख रुपये झालेत जमा; तुम्हाला मिळाला का लाभ, पहा…..

Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमची नवनवीन योजना राबवल्या जातात. या योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कारगर सिद्ध होत आहेत. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील समावेश होता. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांची … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 70,000 ; ‘या’ तारखेपर्यंत करावा लागणार अर्ज

Maharashtra Farmer Will Get 70,000 : शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन आपल्या स्तरावर आणि राज्य शासन … Read more

जगाचा पोशिंदा फासावर सत्ता-विपक्ष मात्र खोक्यावर! राज्यात रोजाना 8 शेतकऱ्यांची आत्महत्या; 7 महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी काळीज चिरणारी

Farmer Suicide In Maharashtra

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश आहे. पूर्वापार आपल्या देशात शेती केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास झपाट्याने झाला आहे. शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वावर वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र, शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला डाग काही मिटत नसल्याचे वास्तव … Read more

दिलासादायक ! ऊस उत्पादकांना ‘या’ साखर कारखान्यांनी दिली 100 टक्के एफआरपी; पहा कारखान्यानुसार किती एफआरपी रक्कम झाली वितरित अन किती आहे थकीत

sugarcane farming

Sugarcane Farming : उस हे राज्यात उत्पादित होणारे बहुवार्षिकी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक शेती केली जाते. गेल्या ऊस हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिवाय एकरकमी एफआरपीचा मुद्दा देखील मोठा गाजला होता. या हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता ऊस हंगाम अंतिम … Read more

भारतीय संशोधकांचीं कमाल ! ज्वारीच्या दोन नवीन जाती विकसित, शेतकऱ्यांना मिळणार आता कमी खर्चात अधिक उत्पादन, वाचा नवीन वाणाच्या विशेषता

jowar farming

Jowar Farming : देशात सध्या भरडधान्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. भरड धान्याच्या विशेषता लक्षात घेऊन वैश्विक पटलावर भरड धान्याची मागणी देखील गेल्या काही वर्षांपासून वधारली आहे. यामुळे भरड धान्याच्या उत्पादनाला चालना मिळावी या अनुषंगाने शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. सोबतच भरड धान्याच्या वेगवेगळ्या जाती शास्त्रज्ञांकडून विकसित केल्या जात आहेत. ज्वारी हे देखील … Read more