चर्चा तर होणारच ! नवयुवक शेतकऱ्याने 2 एकर केळीच्या बागेतून कमवलेत 15 लाख, परिसरात रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : केळी म्हटलं की सर्वप्रथम खानदेशाचं चित्र डोळ्यासमोर उभ राहत. महाराष्ट्रात खानदेश प्रांतात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला केळी उत्पादनात विशेष स्थान असून जिल्ह्यातील केळ्यांना जीआय टॅग देखील मिळालेला आहे. त्यामुळे केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा संपूर्ण भारतात नावाजलेला आहे. मात्र आता नाशिक जिल्ह्यात देखील केळी उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांकडून राबवला … Read more

यशोगाथा : एकेकाळी शेळ्या चारणारा अवलिया बनला 16 एकराचा मालक ! यंदा डाळिंब शेतीतून कमवले 27 लाख ; साधली आर्थिक प्रगती

farmer success story

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे शेती नको रे बाबा असा ओरड नवयुवक शेतकरी पुत्र करत आहेत. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र काळ्या आईच्या … Read more

Onion Market Price : मध्यप्रदेशमधील कांदा अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा करतोय वांदा ! ‘या’मुळे कांदा दरात होतेय घसरण, अजून घसरणार कांदा….

onion market price

Onion Market Price : महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांदा विक्रमी दरात विक्री होत होता. कांद्याचे आगार नासिक जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटनपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळू लागला होता. महाराष्ट्रातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळाला होता. मात्र, आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात … Read more

Lumpy Skin Disease : लंपी पाठोपाठ राज्यात लाळ्या खुरकत आजाराचा शिरकाव ; पशुधन संकटात, ‘या’ पद्धतीने लाळ्या खुरकत आजारावर करा नियंत्रण, नाहीतर….

maharashtra breaking

Lumpy Skin Disease : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लंपी आजारामुळे पशुधन संकटात सापडले आहे. आता लंपी पाठोपाठ राज्यात लाळ्या खुरकूत आजाराचा देखील पशुधनावर हल्ला झाला आहे. लाळ्या खुरकूत आजाराने ग्रसित असलेले पशुधन पुणे जिल्ह्यात आढळले आहे. खरं पाहता ऊस तोडणी साठी आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बैलांची तसेच ऊस तोडणी कामगारांची वाहतूक सुरू आहे. अशा … Read more

Surat Chennai Greenfield Expressway : सुरत-चेन्नई महामार्गाबाबत मोठ अपडेट ! ‘या’ गावातील जमिनीचे भूसंपादन झाले सुरु

surat chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield Expressway : भारतमाला परियोजने अंतर्गत संपूर्ण देशात केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. यामध्ये समृद्धी महामार्ग तसेच सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चा देखील समावेश आहे. दरम्यान आता नासिक अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आला आहे. … Read more

ब्रेकिंग ; सुरत-चेन्नई महामार्गाबाबत मोठं अपडेट ! भूसंपादन थांबवले ; थ्रीडी मोजणी करण्यास ‘या’ विभागाने केली मनाई, शेतकरीही महामार्गाविरोधात

sura chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परीयोजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संपूर्ण भारत वर्षात जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जात आहेत. विशेष म्हणजे या परियोजनेअंतर्गत विकसित केले जाणारे सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हादेखील याच परियोजनेचा एक प्रकल्प आहे. दरम्यान आता या महामार्गाबाबत एक … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 27 कोटीचे कर्ज वाटप होणार

agriculture loan

Agriculture Loan : मित्रांनो राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा कष्टाचा गेला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवलाची उपलब्धता करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी … Read more

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ! आजपासून ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणार ; वाचा सविस्तर

agriculture loan

Agriculture Loan : आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हीं शेती व्यवसायावर आधारित आहे. खरं पाहता शेती करताना शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना भांडवलाची आवश्यकता असते. मात्र अनेकदा शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांना शेती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे … Read more

पुणे ,नाशिक, अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी ! 10 पदरी एक्सप्रेसवे होणार, फ्लाइट लँडिंग आणि टेकऑफ सह असतील ह्या सुविधा…

nashik ring road

Nashik Pune Expressway : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता कोणत्याही विकसित राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून राज्यात जिल्हा जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देखील देशात भारतमाला परियोजना अंतर्गत रस्त्यांचे कामकाज … Read more

पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी ! आता होणार आणखी एक Industrial Expressway ! वीस हजार कोटी …

पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे,औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी १८० किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्गाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारणी करण्यात येणार आहे. पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्यांतून हा कॉरिडॉर जाणार आहे. त्यातून या तीन जिल्ह्यांत या कॉरिडॉरच्या अनुषंगाने औद्योगिक विकास साधता येईल का याचीही … Read more

रावण दहन केल्यास अ‍ॅट्रोसिटी दाखल करा, पहा कोणी केली मागणी?

Maharashtra News:दसऱ्याला रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच राजकीय पक्षांकडून यासाठी मोठे कार्यक्रम घेतले जाता. अलीकडे तर कोणी किती उंच रावणाचे दहन केले, यावरूनही स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी संघटनांनी रावण दहनास विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर तर कुणी रावण दहन केल्यास त्याच्यावर … Read more

Grape cultivation: कौतुकास्पद! पतीच्या निधनानंतर द्राक्ष लागवडीने महिलेचे बदलले नशीब, वार्षिक 25 ते 30 लाखांचा नफा…….

Grape cultivation: पुराणमतवादी मानसिकता (conservative mindset) अनेकदा शेती हे पुरुषांचे काम मानते, परंतु महिलांनी वेळोवेळी त्यांच्या कामासह ही विचारसरणी नाकारली आहे. महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) येथील रहिवासी असलेल्या संगीता पिंगळे (Sangeeta Pingle) यांनी शेतीतून आपले नशीब बदलले आहे. संगीता आपल्या 13 एकर जमिनीवर द्राक्षे आणि टोमॅटोची यशस्वीपणे लागवड (Cultivation of grapes and tomatoes) करत आहेत. तिला … Read more

Panjabrao Dakh : ब्रेकिंग! आजपासून दोन दिवस पाऊस कायम, मात्र ‘या’ तारखेनंतर पावसाची उघडीप

panjabrao dakh

Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Rain) जोरदार हजेरी बघायला मिळत आहे. यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना फटका बसत आहे. विशेषता नाशिक जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik) गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होत … Read more

त्र्यंबकेश्वराच्या पिंडीचे झाले असे की भाविक आणि पुरोहित वर्गामध्ये चिंता

Maharashtra News:नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीची पुन्हा झीज होऊ लागल्याचे दिसून येते आहे. यामुळे स्थानिक पातळीवर भाविक आणि पुरोहित वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. याचा पंचनामा करून अहवाल त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे आणि भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठविला आहे. शिवलिंगातील बह्मा, विष्णू, महेश असे तीन उंचवटे आहेत. या उंचवट्यांवर असलेल्या दगडी कंगोऱ्याचे नुकसान होत असल्याचे दिसून आले.हजारो वर्षे … Read more

Havaman Andaj : राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

Havaman Andaj : महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील (State) विविध भागात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यलो अलर्ट जारी IMD ने मुंबई, ठाणे, … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची धमाल कामगिरी…! द्राक्षाचं नवीन वाण शोधलं, भारत सरकारने पण दिली नवीन जातीला मान्यता 

Grape Variety: देशात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) द्राक्ष या फळबाग पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील द्राक्षाची शेती (Grape Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक जिल्ह्यात (Nashik) द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात. यामुळे नाशिकला द्राक्षाचे आगार आणि वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. … Read more

आरक्षण तर मिळालं, पण आम्ही 100 टक्के खुश नाही- छगन भुजबळ

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असून ओबीसी आरक्षण मिळाल्यांनतर समता परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता … Read more

नाशिकमध्ये एका मुस्लिम धर्मगुरुची डोक्यात गोळ्या घालून हत्या

Maharashtra news:नाशिकमध्ये एका मुस्लिम धर्मगुरुची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्या का झाली याचं कारण समोर आलेलं नाही. येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात ही मंगळवारी ही घटना घडली. हत्या करण्यात आलेली व्यक्ती मूळची अफगाणिस्तानची असल्याचंही समजते. या प्रकरमी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव … Read more