“एक मराठा, लाख मराठा” म्हणायलाही शरद पवारांना शरम वाटते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सडकून टीका

Radhakrishan Vikhe Patil

Radhakrishan Vikhe Patil : महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपल्या उमेदवारांसाठी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कंबर कसली आहे. उत्तरेतील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे … Read more

अहमदनगर- ठाणे जिल्ह्याला जोडला जाणारा रस्ता प्रकल्प केवळ कागदावरच

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर- ठाणे जिल्ह्याला जोडला जाणारा घाटघर- चोंढे (देवीचा घाट) हा रस्ता प्रकल्प केवळ कागदावरच दिसून येत असून हा रस्ता प्रकल्प फक्त कागदावरच उरला आहे. या रस्त्याचा प्रश्‍न लवकर मार्गी लावण्याचे आवाहन आदिवासी बांधव करत आहेत. अहमदनगर व ठाणे जिल्ह्याच्या सिमेवर घाटघर ते चोडे हा ९ कि.मी.चा घाट रस्ता अनेक वर्षांपासुन प्रलंबित आहे. … Read more

पोलीस ठाण्याच्या आवारात शांततेचा भंग : ८ जणांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : नवरा बायकोच्या वादातून मुलींचा ताबा देण्याच्या कारणावरून आपापसात वाद व भांडण करून पोलीस ठाण्यासमोरच शिवीगाळ करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांवर सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की दिनांक ११ रोजी नवरा बायकोच्या वादावरून व मुलींचा ताबा देण्याच्या कारणासाठी सोनई पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्याच्या आवारातच … Read more

श्रीरामपूरात रात्री सव्वानऊलाच घर फोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : सामान्य माणूस सण उत्सव साजरे करण्यात व्यस्त असताना चोर संधी साधतात. असाच अनुभव श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरातील निवृत्त बँक अधिकारी रवींद्र भाऊसाहेब हरकल यांना आला. शीरखुर्माचे निमंत्रण असल्याने ते शेजारी गेले. १५ मिनिटात चोरट्यांनी डाव साधत घरातील साडेतीन तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच १६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. … Read more

मुख्यमंत्री शिंदेंमुळे निधी मिळाला : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकार असताना मतदार संघात कोणत्याही प्रकारचा निधी आणता आला नाही. पंरतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावात निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. नेवासा तालुक्यातील गावांमध्ये प्रचार दौऱ्यावेळी बोलत होते. … Read more

शेतकरी पाहाताहेत चातकाप्रमाणे आवर्तनाची वाट

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. निवडणुकीचा ज्वर शहारासह ग्रामीण भागात चढत आहे; मात्र अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या व निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नजरा पाण्याचे आवर्तन केव्हा सुटेल याकडे लागल्या आहेत. राहाता तालुक्यातील वाकडी, लाडेवाडी, धनगरवाडी, चितळी येथील शेतकरी चातकाप्रमाणे सध्या पाट-पाण्याची वाट पाहत आहे. निवडणुका होतील पण पाण्याचावून जनावरांचे हाल होत आहेत. … Read more

अवकाळीच्या भीतीने कांदा उत्पादक धास्तावले

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील माका परिसरामध्ये यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली आहे. कांदा काढण्याच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धगधग वाढली असून कांदे काढण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा कांदा काढण्यासाठी मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दहा ते अकरा हजार रुपये एकर कांदा काढणीसाठी पैसे देऊनसुद्धा मजूर मिळत नाही. … Read more

अजब-गजब योग ! माजी आमदार लंकेसहित अहमदनगर आणि शिर्डीतले सर्वच प्रमुख उमेदवार आहेत स्थलांतरित, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक आपल्या महाराष्ट्रात अधिक रंजक बनली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राज्यातील शिवसेना या प्रमुख पक्षात उभी फूट पडली. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट झालेत. पुढे राष्ट्रवादीमध्ये … Read more

वीज जोडणीसाठी पोलवर चढला आणि व्यवसायिकाने फ्युज टाकला ! विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : वीज वाहक पोलवर विजेच्या तारेची जोडणी करत असताना गिरणी व्यवसायिकाने पूर्व कल्पना असताना देखील डीपी वरील फ्युज टाकला. त्यामुळे राहाता तालुक्यातील वाकडी येथील बाबासाहेब माधव लहारे (वय ५१) यांचा विजेच्या जबर धक्क्याने नुकताच मृत्यू झाला. याप्रकरणी विकास बाबासाहेब लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक शेळके, अशोक कोते यांच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

Ahmednagar News : गाव सोडलं.. फळे विकली.. अन मोठा अधिकारी होऊनच परत आला ! अहमदनगरमधील शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाला..

Ahmednagar News

Ahmednagar News : जिद्द असेल, चिकाटी असेल तर परिस्थितीलाही वाकवता येते. असणारे दिवस पालटवता येतात व स्वप्न साकार करता येते असे म्हटले जाते. पण याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विकास. अधिकारी झाल्याशिवाय गावाकडे फिरकायचे नाही अशी खूणगाठ मनात बांधत पोराने घर सोडलं. शहरात राहून फळे विकली. हे करताना स्पर्धा परीक्षा दिली. दोनदा … Read more

खा. सदाशिव लोखंडे म्हणतात मतदारसंघात ६०० कोटींची विकासकामे केली !

Ahmednagar News

Ahmednagar News : केलेल्या कामाचा गाजावाजा करणे माझ्या स्वभावात नाही. आमदार असताना देखील मी ते केले नाही. आता खासदारकीच्या काळातही खासदार निधी व्यतीरिक्त रिक्त मतदारसंघात ६०० कोटींची कामे केली. केंद्राच्या अनेक योजना आणल्या. कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर काही ठिकाणी कार्यक्रम केली परंतु गाजावाजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकास कामे करण्यावर माझा भर होता, असे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे … Read more

कोपरगाव तहसीलमधील शासकीय निधीचा भ्रष्टाचार

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नाकाखाली असललेल्या कोपरगाव तालुक्‍यात धक्कादायक घटना उघड झाली असून महसुल विभागात कार्यरत असलेला नियमबाह्य पर्यवेक्षक राहुल साहेबराव शिरसाठ याने मतदान केंद्रस्तगैय अधिकारी यांचे वितरित करण्यात येणारे मानधन परस्पर असंबंधीत नावे दाखवून हडप केले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल … Read more

केंद्राच्या धरसोड धोरणामुळे साखर कारखान्यांना फटका

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उच्च व मध्यमवर्गीय नागरिकांना साखरेच्या वाढत्या दराचा त्रास होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने साखर, ऊसाचा रस आणि सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. दरम्यान, इथेनॉल वरील सरकारच्या धरसोड धोरणामुळे मोठी आर्थिक कोंडी होऊन साखर कारखान्यांना मोठा फटका बसला असल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी … Read more

वाकडीच्या ‘त्या’ घटनेतील मयतांवर अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी (ता. नेवासा) येथील एका विहिरीत सोडलेल्या शेणाच्या स्लरीत अडकून मृत्यू झालेल्या चार मृतदेहावर काल बुधवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता वाकडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. तर मजूर बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील रहिवासी असल्याने त्यांच्यावर सलाबतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विहिरीत पडलेल्यांना बाहेर … Read more

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीच लढाई : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई असून आपण ती जिंकणार असल्याचा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. खासदार लोखंडे यांच्या मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा घेतला. त्यात ते बोलत होते. कार्यकर्ता मेळाव्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आता पहिल्या टप्प्यात शहरातील विविध सामाजिक … Read more

Ahmednagar News : संरक्षणासाठी कंपाउंड केलं, बिबट्या जमिनीत बिळ पाडून आत घुसला.. अहमदनगरमध्ये थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याचा ग्रामीण भागातील वावर वाढला आहे. पशुधनावर हल्ला करून फस्त करणे, माणसांवर हल्ले करणे आदी गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. दरम्यान आता बिबट्यानेही कमालच केली असल्याचे एक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी तार कंपाउंड लावले. पण बिबट्याने जमीन उकरत बिळ करून त्यातून आत प्रवेश केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : राज्यात सर्वात आधी अहमदनगरमध्ये ! मंदिरांत डिजिटल दानपेट्या, क्यूआर स्कॅन करून दान, नो चोऱ्या नो चिल्लर..

Ahmednagar News

Ahmednagar News : आता जग बदलत चाललं आहे. सगळी दुनिया हायटेक झाली आहे. ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन खरेदी असे सगळे ऑनलाईन झाल्यानं जमानाचं ऑनलाईन झाला आहे. आता मंदिरेही हायटेक झाली आहेत. अहमदनगरमधील काही मंदिरात आता डिजिटल दानपेट्या बसविण्यात आल्या आहेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक ऑनलाइन पद्धतीने दान करत आहेत. संगमनेर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून संगमनेर शहरातील … Read more

Ahmednagar News : विहिरीजवळच जळाल्या एकाच कुटुंबातील चार चिता ! एनडीआरएफचे पथक..ग्रामस्थांची चार तासांची शिकस्त..पोकलेनने बाहेर काढले मृतदेह

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरावी अशी घटना ऐन सणासुदीला घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी उतरायला देखील कुटुंब राहिलं नाही. नेवासे तालुक्यातील वाकडी येथे मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्यू झालेल्या पाच जणांना साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात बुधवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर (१२.३० वाजता) यश आले. यासाठी एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी … Read more