मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?
Mumbai Jalgaon Highway : मुंबई ते खानदेश दरम्यान चा प्रवास भविष्यात वेगवान होणार आहे या अनुषंगाने सरकारकडून आवश्यक ती कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते … Read more