मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?

Mumbai Jalgaon Highway

Mumbai Jalgaon Highway : मुंबई ते खानदेश दरम्यान चा प्रवास भविष्यात वेगवान होणार आहे या अनुषंगाने सरकारकडून आवश्यक ती कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते … Read more

गतिमंद मुलीचे अपहरण करत विक्री

Ahmednagar News

Maharashtra News : करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव येथे घेऊन जात एक लाखात विक्री करून तीचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोन जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशवाडी ( ता. इगतपुरी) येथे माहेरी असलेल्या महिलेची करवंदे खरेदी करताना … Read more

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात आगामी दोन दिवस वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Weather Update

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. आता उन्हाळा अंतिम टप्प्यात नागरिकांसाठी त्रासदायक सिद्ध होत असून उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यामुळे सर्वसामान्यांसहित शेतकरी आतुरतेने मान्सून आगमनाची वाट पाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून जळगाव जिल्ह्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 40 अंशाच्या आसपास तापमान नोंदवले … Read more

Maharashtra Weather Forecast: राज्यात हवामान बिघडणार ! अहमदनगर, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Imd Rain Alert

Maharashtra Weather Forecast:  एप्रिल 2023 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने पुन्हा एकदा मे 2023 मध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलका पाऊसही … Read more

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी होणार भरती; वाचा सविस्तर

Zilla Parishad Recruitment Maharashtra

Zilla Parishad Recruitment Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सववर्षानिमित्त शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून राज्यभरात 75 हजार रिक्त पदांची सरळसेवेने भरती होणार आहे. यानुसार ग्रामविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील जवळपास 18 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. निश्चितच राज्यातील बेरोजगार … Read more

अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

agriculture news

Agriculture News : राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाले आहे. रब्बी हंगामातील पीक पूर्णतः वाया गेले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका यामुळे बसला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यानुसार पंचनामे … Read more

ब्रेकिंग ! संपात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात, आदेश जारी

State Employee Strike

Maharashtra Government Employee Strike : राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस (Old Pension Scheme) लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. … Read more

पट्ठ्याचा नादच खुळा ! ‘या’ जातीच्या टरबूजची 3 एकरात लागवड केली, मात्र तीन महिन्याच्या काळात 5 लाखांची कमाई झाली; वाचा कसं केलं नियोजन

watermelon farming

Watermelon Farming : अलीकडे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बदल देत नवीन हंगामी पिकांची शेती सुरू केली आहे. कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या या पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. खानदेशात देखील शेतकरी आता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याच्या मौजे पिळोदा येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याने केला आहे. पिळोदा येथील … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

agriculture news

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात … Read more

राज्य शासनाचा शेतकऱ्यांना फटका ! पणन महासंघाला खुल्या बाजारातून कापूस खरेदी करण्यास मनाई; भाव वाढीचीं आशाही मावळणार

cotton price

Cotton Rate : गेल्या काही दिवसांपूर्वी सी सी आय च्या म्हणजेच भारतीय कापूस महामंडळाच्या धरतीवर राज्यात राज्य पणन महासंघाच्या माध्यमातून आपल्या बाजारातून कापसाची खरेदी केली जाईल असं सांगितलं जात होतं. यासाठी पणन महासंघाने शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी जाणकार लोकांनी पणनने जर खुल्या बाजारातून कापूस खरेदी केली तर कापूस दराला आधार मिळू शकतो असे देखील … Read more

Success Story : कौतुकास्पद ! विपरीत परिस्थितीत केळीची बाग जोपासली, लाखोंची कमाई झाली

success story

Success Story : जळगाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते केळीच्या शेकडो हेक्टर वरील बागा. निश्चितच केळीचे माहेरघर म्हणून जळगावला ओळखलं जातं. या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या केळीला जीआय टॅग देखील प्राप्त झाला आहे. मात्र जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना नेहमीच निसर्गाच्या दुष्टचक्राचा फटका हा बसत असतो. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे यामुळे केळी भागांचे … Read more

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! कृषीपंपाची थकबाकी असेल तर ‘या’ योजनेचा लाभ घ्या, मात्र ‘इतकी’ रक्कम भरून थकबाकीमुक्त व्हा

agriculture news

Agriculture News : गेल्या काही दिवसांपूर्वी महावितरणची वीज तोडणी मोहीम चर्चेत आली होती. यामुळे रब्बी हंगामातील ऐन सुरुवातीला शेतकऱ्यांपुढे एक वेगळेचं संकट उभा राहिलो होतो. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आणि रब्बी हंगाम महावितरणच्या या धोरणामुळे वाया जाऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती. निश्चितच महावितरणाने त्यावेळी घेतलेला हा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला होता. यामुळे … Read more

Banana rate : शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन..! फेब्रुवारीत केळीच्या दरात होणार मोठी वाढ, ‘ही’ राहणार कारणे

success story

Banana rate : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची शेती होऊ लागली आहे. यामध्ये केळी पिकाची देखील लागवड आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. विशेषता जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड अधिक आहे. दरम्यान आता केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केळीच्या दरात लवकरच वाढ होणार … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 26,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पीक विम्याचा लाभ, पहा डिटेल्स

pik vima nuksan bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ तर कधी अधिक थंडी यामुळे देखील पिकांचे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळत असतो. दरम्यान आता जळगाव जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे. खरं पाहता … Read more

Maharashtra News : अखेर देव पावला…! ‘या’ 9 रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 70 कोटी मंजूर, डिटेल्स वाचा

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्रात सध्या मोठ्या महामार्गाचे कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जात आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडूनही विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. निश्चितचं या मोठमोठ्या रस्त्यांमुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. मात्र राज्यात असेही अनेक ग्रामीण भागात रस्ते आहेत ज्यांची चाळण झाली असून यामुळे ग्रामीण भागातील … Read more

ब्रेकिंग ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता ; हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा

Agriculture News

Agriculture News : शेतीसाठी पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. या आधुनिकीकरणाच्या युगात शेतीजमिनीविना शेती शक्य झाली आहे मात्र पाण्याविना शेती करणं हे वर्तमानात देखील अशक्य आहे आणि भविष्यात देखील अशक्यचं राहणार आहे. त्यामुळेच शासनाकडून नेहमीच वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पासाठी प्रयत्न केले जातात. आता नुकतेच एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशाच एका सिंचन योजनेस 2226 कोटी रुपयांची तरतूद … Read more

‘बहिणाबाईं’च्या लेकींचा शेतीत चमत्कार ! महिला शेतकऱ्यांनी गट शेती सुरु केली अन विषमुक्त कापूस उत्पादीत करून जागतिक मान्यता मिळवली

Successful Women Farmer

Successful Women Farmer : शेती व्यवसायात आता काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करू लागले आहेत. आता गट शेती सारख्या संकल्पना देखील मोठ्या रुजू लागल्या आहेत. खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातही काही महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली … Read more

कौतुकास्पद ! बळीराजा घेणार उंच-उंच ‘भरारी’ ; भरारी फाउंडेशनच्या मदतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत कृषी यंत्र उपलब्ध

agriculture news

Agriculture News : भारतासारख्या कृषी प्रधान देशाचा शेतकरी राजा कणा आहे. म्हणून शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध बनेल असा विश्वास कायमच व्यक्त केला जातो. शेतकरी बांधव देखील या अनुषंगाने शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत असतात. मात्र, देशाची अर्थव्यवस्था बळकट करू पाहणाऱ्या बळीराजाला वारंवार शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना … Read more