Ahmednagar News : मुळा धरणात ‘एवढं’च पाणी राहिलंय, दशकाच्या इतिहासातील सर्वात कमी पाणीसाठा, संकट गंभीर
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेसाठी व दक्षिणेतील अनेक गावांसाठी मुळा धरण वरदान ठरले आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी हे धरण वरदान ठरत आहे. परंतु यंदा पाऊस कमी झाला तसेच जायकवाडीला देखील पाणी सोडल्याने मुळा धरणामध्ये पाणी कमी राहिले आहे. काल शनिवारी अवघा २,००३ दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा शिल्लक होता. मागील वर्षी मे महिन्यात २५ तारखेला … Read more