भगवान महावीर जयंती निमित्त शोभा यात्रेत सहभागी होत निलेश लंके यांनी दिल्या शुभेच्छा

Ahmednagar News : भगवान महावीर जयंती निमित्त रविवारी (दि.२१) सकाळी नगरमधून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सहभागी होत सर्व नगरकरांना शुभेच्छा दिल्या. भगवान महावीर जयंती निमित्त कापडबाजारातील जैन स्थानक येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. कपडाबाजार, खिस्त गल्ली, बंगाल चौकी, जुनी … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगरसह ‘या’ 24 जिल्ह्यात पावसाची शक्यता ! येलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे. दरम्यान या ऊन-पावसाच्या खेळात राज्यातील शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. तर काही ठिकाणी वळवाचा … Read more

Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशावरून कोयत्याने वार ; एकजण जखमी

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशातून कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील बहिरवाडी शिवारात शुक्रवार (दि. १९) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील अशोक श्रीमंत दारकुंडे (वय ४९), हे गावातीलच हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना वाकी वस्ती ते काटवन, … Read more

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने काय काय केलं ? खा.सुजय विखे पाटलांनी सगळंच सांगितलं…

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्‍यात वर्ग झाले. केंद्र सरकारने शेतक-यांना सक्षम बनविण्‍यासाठी सुरु केलेल्‍या योजना महत्‍वपूर्ण असल्‍याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी … Read more

कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेतकरी पाण्यापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : पैठण उजवा कालव्यात पाणी सुटून जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असून, कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेवगाव तालुक्यातील हातगाव व कांबी परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहात आहेत. दिवसाआड होणाऱ्या वीजपुवठ्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही तसेच वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.’ मुंगी, हातगाव व कांबी, या तीन गावांसाठी हातगाव … Read more

Water Storage : कोपरगावमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

Water Storage

Water Storage : कोपरगावला पुन्हा एकदा तीत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरात आठणऐेवजी दर १० दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप व … Read more

ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, त्यांनाच सोबत घेवून फिरताहेत : खा. शरद पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले, त्यांनाच सोबत घेवून भाजपवाले फिरत आहेत, असा घणाघात खा. शरद पवार यांनी केला. नगर येथे शुक्रवारी (दि.१९) गांधी मैदानात सभा झाली. तद्नंतर म्हणजे शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत खा. पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडाडून टिका केली. केंद्रातील भाजप सरकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीतून गहू चोरीला ! चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर येथील एमआयडीसीतील गोडाऊन फोडून गोडाऊनमधील ३ लाख ५६ हजाराचा १५८ पोते गहू चोरीची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी शशिकांत वामनराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून येथील शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आहे की फिर्यादीत म्हटले , आपण महाबिज प्रक्रिया केंद्र, खंडाळा येथे वरिष्ठ कृषी … Read more

Ahmednagar Accident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील वडील ठार, मुलगा जखमी

Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : राहुरी शहर हद्दीत नगर- मनमाड रस्त्यावर वडील व मुलगा मोटारसायकलवर कोल्हारकडून नगरकडे जात असताना मागून आलेल्या कंटेनरची त्यांना जोराची धडक बसली. या घटनेत विजय शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना दि. २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की विजय द्वारकानाथ … Read more

भगवान महाविरांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी महत्वाची आहे. : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे असे मत महायुतीचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महावीर जयंतीच्या निमित्ताने दाल मंडई आडते बाजार, धार्मिक परिक्षा बोर्ड तसेच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन … Read more

कोपरगावात पारा ४१ अंश सेल्सियसच्या वर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. गेल्या १० दिवसांत कोपरगांवाचा सरासरी सुर्याचा पारा ४० अंशाच्या आसपास राहिला. यात बुधवार (दि. १७) हा या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ४१.२८ अंश सेल्सियस नोंदवला गेला. गेल्या आठवडाभरातील कोपरगावचे तपमान असे राहिले, ८ एप्रिल (३९.२३), ९ एप्रिल (३९.२४), १० एप्रिल (४०. … Read more

बारागाव नांदूर परिसरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये काल शनिवारी (दि.२०) सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच राहुरी शहरात देखील वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी राहुरी तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. राहुरी तालुक्यातील वळण परिसरामध्ये रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे … Read more

अहमदनगरचे तिसरे खासदार कोण होते ? कोणी उभारले होते महाराष्ट्रातील पहिले वृद्धाश्रम ? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली जात आहे. यावेळी महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. महाविकास आघाडीने या जागेवर पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना संधी दिलेली आहे. या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी … Read more

आता प्रवरेत होणार हार्ट ट्रान्सप्लांट, बायपास, आणि व्हॅाल चेंनजींग शस्त्रक्रिया ! नव्या ओपरेशन थियटरचे उदघाटन संपन्न

हृदयरोग संदर्भातील जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्टने आज टाकलेले पाऊल हे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा मैलाचा दगड ठरेल तसेच हार्ट ट्रान्सप्लांट करणारे ग्रामीण भागातील पहीले रुग्णालय ठरेल असा विश्वास देशातील सुप्रसिद्ध ह्दय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ राहुल चंडोला यांनी आज व्यक्त केले. प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या हार्ट ट्रान्सप्लांट , बायपास , आणि व्हॅाल चेंनजींग सारख्या जटील … Read more

Ahmednagar News : अहमदनगर झेडपीचा शिक्षक वर्गात मुलींसोबत करायचा नको ते कृत्य ! कोर्टाने सुनावला तीन वर्षांचा कारावास

Ahmednagar Crime

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून विनयभंग करणाऱ्या आरोपी शिक्षकाला अहमदनगर येथील न्यायालयाने दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मदन रंगनाथ दिवे, रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता असे दोषी ठरलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळेत आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची वर्गामध्ये छेडछाड … Read more

Ahmednagar News : नगरला टंचाईच्या झळा ! पाणी संपले चाराही संपला, जनावरे खपाटी गेली..

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर पाणी टंचाई सोबतच चारा टंचाईचे सावट घोंगावत आहे. नगर तालुक्यात विशेषतः याची दाहकता जास्त जाणवत आहे. पशुपालकांकडील जनावराचा चारा संपत आला आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे नगर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असताना नेते मंडळी प्रचारात व्यस्त असल्याची स्थिती आहे. नगर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या … Read more

मोदींनी १० वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे पाटील

MP Sujay Vikhe : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात जो विकास करून दाखवला इतका विकास देशात आजपर्यंत कधीही झाला नव्हता. यामुळे देशात केवळ मोदी हमीचा विश्वास दिसून येत आहे. मोदींच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा निर्धार देशातील जनतेने केला असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश ! ‘ह्या’ गोष्टी करता येणार नाहीत..

अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37 (3) अन्वये जिल्ह्यात 17 एप्रिल ते 30, एप्रिल, 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे … Read more