iQOO 10 Pro : 200W फास्ट चार्जिंग असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च; 5 मिनिटांत बॅटरी फुल…!

iQOO 10

iQOO : iQOO लवकरच त्यांचा iQOO 10 सिरीज स्‍मार्टफोन लॉन्‍च करणार आहे. यामध्ये व्हॅनिला iQOO 10 (vanilla iQoo 10) आणि iQOO 10 Pro (iQoo 10 Pro) यांचा समावेश असणार आहे. या दोन स्मार्ट फोनबात 19 जुलै 2022 रोजी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या स्मार्टफोन्सच्या लॉन्चच्या आधी, कंपनीने पुष्टी केली आहे की iQOO 10 Pro … Read more

Aadhaar Card:  तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे का ? तर ‘या’ ट्रिकने जाणून घ्या संपूर्ण हिस्ट्री 

Is your Aadhaar Card being misused?

 Aadhaar Card:  आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज (document) आहे. आज हे कार्ड विविध कामांसाठी वापरले जात आहे. आधार कार्डच्या सहाय्याने शासनाच्या योजनांचा लाभ कोणताही विलंब न करता थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जात आहे. याशिवाय बँक खाते उघडण्यापासून, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्‍यासाठी आधारकार्डची नितांत गरज आहे. आधार कार्ड UIDAI … Read more

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो आत्तापर्यंत 2 हजार मिळाले नसेल तर ताबडतोब करा ‘हे’ काम

PM Kisan Yojana If farmers have not received Rs 2,000

 PM Kisan Yojana: देशात अनेक योजना (schemes) चालू आहेत, ज्यांचा उद्देश गरजू आणि गरीब घटकांना आर्थिक मदत किंवा इतर लाभ मिळवून देणे हा आहे. केंद्र सरकारपासून (central government) ते राज्य सरकारपर्यंत (state governments) ते आपापल्या राज्यात अनेक प्रकारच्या योजना राबवतात. अशीच एक योजना केंद्र सरकारने त्या शेतकऱ्यांसाठी (farmers) चालवली आहे, जे प्रत्यक्षात गरीब आणि गरजू … Read more

वेगळी भूमिका मांडणारे खासदार लोखंडेही पोहोचले मातोश्रीवर, पहा कोण आले, कोणाची दांडी

Maharashtra news:शिवसेनेने भाजपसोबत जावे, अशी जाहीर भूमिका घेणारे शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हेही मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीसाठी पोहचले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार उपस्थित आहेत, तर ७ खासदार अनुपस्थित आहेत. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे खासदारही फुटले अशी चर्चा सुरू … Read more

शिवसेनेचे निवडणूक चिन्हाबाबत धनुष्यबाणाबाबत अनिल परबांचे मोठे वक्तव्य

मुंबई :  राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यावरुन शिवसेनेतील अंतर्गत वाद आता न्यायालयामध्ये पोहचला आहे. सध्या शिवसेनेत निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना शिवसेना नेते अ‌ॅड. अनिल परब यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे निवडणूक … Read more

अबू सालेमला कधी सोडायचे? सुप्रिम कोर्टाने दिला हा निर्णय

Maharashtra news:१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याच्या शिक्षेसंबंधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने पोर्तुगालला दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे. त्यामुळे २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर २०२७ नंतर त्याला तुरुंगात ठेवता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.अबू सालेमला २ प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला त्याने सर्वोच्च न्यायालयात … Read more

Free Silai Machine Yojana 2022: सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन ; जाणून घ्या  तुम्हाला मिळणार की नाही 

Free Silai Machine Yojana 2022

Free Silai Machine Yojana 2022: राज्य सरकार (state governments) असो की केंद्र सरकार (central government), दोघेही आपापल्या स्तरावर अशा अनेक योजना राबवतात, ज्यांचा लाभ गरजू आणि गरीब वर्गापर्यंत पोहोचू शकतो. या योजना ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात. यामध्ये विद्यार्थी, पुरुष, वृद्ध आणि महिला अशा प्रत्येक वर्गासाठी योजनांचा समावेश आहे.  सरकारकडून महिलांसाठी … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई :  राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय रखडून आहे. त्यातच आता असताना काही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाला सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more

आईच्या दुधाशी बेईमानी करु नका, हा…; पक्षप्रमुखांचे आमदारांना पत्र

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारुन ४० आमदारांच्या पाठिंबा घेत भाजपसोबत नवे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे अशा दोन गटांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. या दोन्ही गटांचा अगदी वाद सर्वोच्य न्यायालयापर्यंत पोहचला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत राहिलेल्या १५ आमदारांना पत्र पाठवले आहे. शिवसेना हा आपला … Read more

अखेर शंकरराव गडाख यांनीही घेतला निर्णय ! म्हणाले मलाही फोन आले…

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Maharashtra news:राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर सध्या महाराष्ट्रात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याबाबत अध्यापही वाद सुरू आहे. यादरम्यान महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी मला आपल्याशी बोलायचंय अशी साद … Read more

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्णय न घेण्याचे आदेश; शिवसेनेची नाराजी

मुंबई : शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आहे त्याच्या मुळावर घाव … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

Big Breaking | सुप्रिम कोर्टातील सुनावणी अखेर लांबणीवर, तोपर्यंत हा आदेश

Big Breaking :महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाची ठरणारी सुप्रिम कोर्टातील याचिका आज अखेर लांबणीवर पडली. ही सुनावणी करण्यासाठी घटनापीठ नियुक्त करावे लागणार आहे. त्याला वेळ लागणार असल्याने तातडीने सुनावणी घेणे शक्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मात्र, तोपर्यंत विघानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेशही कोर्टाने दिला आहेआज या याचिकांची सुनावणी होती. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल … Read more

निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांचे पत्र, म्हणाले आईच्या दुधाशी…

Maharashtra news: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहिलेल्या १५ निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिले आहे. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरील याचिकांवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी आहे. तेथे फैसला होण्याच्या आधीच ठाकरे यांचे हे पत्र चर्चेत आले आहे.ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे, शिवसेना हा आपला … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

शिंदे सरकार राहणार की कोसळणार? संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या प्रकरणांवर आज सर्वोच न्यायालयात सुनावणी

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) मोठया राजकीय (Politics) घडामोडी घडल्या. शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले (government collapsed) आहे. शिवसेना पक्षाने काही आमदारांवर (MLA) अपात्रतेची कारवाई केली होती त्यानंतर थेट आमदारांनी सर्वोच न्यायालय गाठले आहे. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोमवारी महाराष्ट्रातील राजकीय घटनांशी संबंधित याचिकांवर सुनावणी करू शकते, … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more