राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले…शरद पवारांवर आता विस्मरणाचा परिणाम ! नगर जिल्ह्याचे त्यांनी कसे वाट्टोळे केले, हे त्यांना पटवून देवू

पद्मश्रीच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज स्व. आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते. कारण शरद पवारांवर आता विस्मरणाचा परिणाम होऊ लागला आहे. यामुळे त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे. नगर जिल्ह्याचे त्यांनी कसे वाट्टोळे केले, हे त्यांना पटवून देवू असे सडेतोड उत्तर महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

Ahmednagar News : अकरा वर्षे झाली नगरमध्ये नाट्यगृहाचे काम सुरु आहे, ४.५६ कोटींचा खर्च, ४.१९ कोटींचा निधी शिल्लक तरी काम होईना..नेमके चाललंय काय? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण त्या सोबत सामाजिक, सांस्कृतिक कामांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होतानाचे चित्र आहे. दरम्यान आणखी वास्तव समोर आले आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेमार्फत नाट्यगृह उभारणीचे काम सुरु आहे. परंतु तब्बल अकरा वर्षे लोटली काम सुरु होऊन अद्यापही ते काम अर्धवट अवस्थेतच आहे. एका मीडियाने … Read more

Blood Sugar Level: वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी? केव्हा होऊ शकतो व्यक्तीला मधुमेह? वाचा महत्त्वाची माहिती

blood suger level

Blood Sugar Level:- सध्या धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादींमुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि बहुसंख्य व्यक्तींमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा डायबिटीस म्हणजेच मधुमेह इत्यादी आजारांनी बरेच जण ग्रासले गेलेले आहेत. यातील जर आपण डायबिटीस चा विचार केला तर  अगदी 35 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींना देखील डायबिटीसचा प्रादुर्भाव झाला असून अनेक जण आपल्याला … Read more

Mansoon 2024 बाबत पंजाबरावांची मोठी भविष्यवाणी! यंदा मान्सून आगमन लांबणार, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मोसमी पावसाला सुरवात

Panjabrao Dakh Mansoon 2024

Panjabrao Dakh Mansoon 2024 : आजपासून मे महिन्याला सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेले वादळी पावसाचे सत्र देखील आता थांबले आहे. मे महिन्याला सुरुवात झाली असल्याने आता मान्सूनची आतुरता लागली आहे. मोसमी पावसाला केव्हा सुरुवात होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने यावर्षी मान्सूनचे वेळेआधी आगमन … Read more

OnePlus Nord : गजब ऑफर..! उद्यापासून वनप्लसचे फोन होणार स्वस्त, अ‍ॅमेझॉनवर सेल सुरु…

OnePlus Nord

OnePlus Nord : जर तुम्ही वनप्लस स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण 2 मे पासून ऍमेझॉनवर ग्रेट समर सेल सुरु होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही वनप्लसचे फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्ही OnePlus 11R आणि OnePlus Nord CE 4 मोठ्या सवलती आणि टॉप डीलवर खरेदी … Read more

Ahmednagar News : कडक उन्हाळ्यामुळे रुग्ण वाढले ! ताप, सर्दी, खोकला आजारांनी नागरिक त्रस्त, पिकांवरही परिणाम

heat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या तापमानात गेल्या चार दिवसांत मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्शियसवर पोहोचल्याने प्रचंड उकाड्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाचा शेतपिके व फळबागांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हवेत आल्हादायक गारवा निर्माण … Read more

Multibagger Stock : 75 रुपयांच्या ‘या’ शेअरने 8 महिन्यांत दिला मल्टीबॅगर परतावा, गुंतवणूकदार मालामाल…

Multibagger Stock

Multibagger Stock : बोंदाडा इंजिनिअरिंग या छोट्या कंपनीच्या शेअर्सने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. या शेअरने फक्त 8 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे, बोंडाडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 1800 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. मंगळवार, 30 एप्रिल रोजी बोंदाडा इंजिनिअरिंगचा शेअर 5 टक्के वाढीसह 1490.25 रुपयांवर बंद झाले. कंपनीचा IPO 8 महिन्यांपूर्वी 75 रुपये किमतीत आला होता. … Read more

Ahmednagar News : १९९२ मध्ये शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन, २०२३ मध्ये मोदींच्या हस्ते लोकार्पण.. ५३ वर्षे लोटली आजही शेतात पोहोचलेले नाही पाणी…! ‘अशी’ आहे निळवंडे धरणाची अधुरी कहाणी !

nilavande

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात पाणलोट क्षेत्रात असणारे एक महत्वपूर्ण धरण म्हणजे निळवंडे. उत्तरेकडील व नाशिक मधील काही भाग हे धरण व त्याचे पाटपाणी समृद्ध करू शकेल. परंतु आज ५३ वर्षे झाली ना हे धरण पूर्णत्वाने तयार झाले व ना त्याचे कालवे पूर्ण होऊन शेवटच्या लाभार्थीपर्यंत पाणी पोहचु शकले. या धरणावर डावा व … Read more

Tomato Cultivation: पावसाळ्यात कराल टोमॅटोच्या ‘या’ वाणांची लागवड तर मिळेल भरघोस उत्पादन आणि खिशात येईल पैसा! वाचा वैशिष्ट्ये

tomato variety

Tomato Cultivation:- भाजीपाला पिकांची लागवड कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेत चांगला पैसा शेतकऱ्यांना देऊन जाते.महाराष्ट्रातील शेतकरी प्रामुख्याने भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, मिरची, वांगे, आणि इतर वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करतात. बऱ्याच भागांमध्ये टोमॅटो हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मागच्या वर्षी आपण बघितले की, कधी नव्हे इतके उच्चांकी दर मिळाले. यामुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त … Read more

Dates Benefits : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर आहारात करा खजुराचे सेवन, होतात अनेक फायदे!

Dates Benefits

Dates Benefits in High Cholesterol : खराब जीवनशैलीमुळे सध्या कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य झाली आहे. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल तयार होतात. एक वाईट कोलेस्ट्रॉल आणि दुसरे चांगले कोलेस्ट्रॉल. शरीरात जेव्हा वाईट कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा अनेक आरोग्य समस्या जाणवतात. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील वाढतो. अशास्थितीत कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. … Read more

Ahmednagar News : मार्च संपला तरी वसुली नाही ! घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीवर निवडणुकीचा परिणाम, जिल्ह्यात ८५ टक्केच वसुली

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रशासनाचा उत्पनाचा मुख्य स्रोत असतो तो म्हणजे जमा होणार कर. गावपातळीवर पाणी व घरपट्टी यामाध्यमातून कर जमा होत असतो. शक्यतो मार्च अखेर वसुलीचे टार्गेट असते. मार्च अखेर वसुली होत असते. परंतु यंदा निवडणूक लागल्या आहेत. व याचा परिणाम करवसुलीवर होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग मागील दोन महिन्यांपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये हाय होल्टेज राजकारण ! १८ स्टार प्रचारक येऊन गेलेत, आता येणार शहा, योगी यांसारखे ११ दिग्गज..

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : लोकसभा लागली आणि सुरु झाली रणधुमाळी. सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात स्टार प्रचारकांनी अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. यात प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून आतापर्यंत जिल्ह्यात १८ स्टार प्रचारक येऊन गेले आहेत. स्थानिक विकासाचे मुद्दे आणि स्थानिक राजकारणावर त्यांनी सडेतोड भाष्य करून आपलाच उमेदवार कसा सक्षम आहे, हे पटवून दिले आहे. आता … Read more

Dairy Business: गाईंचे संगोपन करून स्वतःचा दुधाचा धंदा सुरू करायचा असेल तर पाळा ही 55 ते 60 लिटर दूध देणारी गाय! वाचा या गाईचे वैशिष्ट्ये

hardhenu cow

Dairy Business:- पशुपालन व्यवसाय आणि त्या माध्यमातून दुधाचे उत्पादन आणि विक्री हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. तसेच यामध्ये आता अनेक संकरित गाई विकसित झाल्यामुळे वाढीव दूध उत्पादन मिळण्याच्या दृष्टिकोनातून या गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच दूध व्यवसाय व पशुपालनामध्ये म्हैस पालनाला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आज-काल अनेक सुशिक्षित युवक दूध … Read more

Lakshmi Narayan Rajyog : मे पासून तूळ राशीसह ‘या’ 3 राशींचा सुवर्ण काळ सुरु; आर्थिक लाभासह होतील अनेक फायदे!

Lakshmi Narayan Rajyog

Lakshmi Narayan Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि या काळात जर दोन किंवा अधिक ग्रह एका राशीत आले तर राजयोग किंवा दुर्मिळ योगायोग तयार होतो. असाच एक योगायोग मे-जूनमध्ये मेष आणि वृषभ राशीत बुध-शुक्र यांचा संयोग होणार आहे. सध्या सुख, संपत्ती आणि वैभवाचा कारक शुक्र मेष राशीमध्ये स्थित … Read more

Surya Gochar : 13 दिवसांनंतर ‘या’ राशींचा वाईट काळ सुरु, आयुष्यात वाढतील समस्या!

Surya Gochar

Surya Gochar : ग्रहांचा राजा सूर्य दर 30 दिवसांनी आपली राशी बदलतो. सूर्य हा नोकरी, सन्मान, संपत्ती, यश, पिता, आत्मा इत्यादींचा कारक सूर्य मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्याला आयुष्यात यश आणि कीर्ती मिळते. दरम्यान, 14 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाचा काही राशींना फायदा होईल तर … Read more

RBI Decision: आरबीआयने लगावली बँकांना चपराक! ग्राहकांना ‘ते’ व्याज परत करण्याच्या सूचना, ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा

rbi rule

RBI Decision: देशातील संपूर्ण सरकारी आणि सहकार क्षेत्रातील बँका तसेच एनबीएफसी इत्यादी वित्तीय संस्थांवर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण असते. त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेले निर्णय तसेच नियमांचे काटेकोर पालन करण्याचे बंधन बँका व  वित्तीय संस्थांवर असते. जर हे नियम किंवा निर्णयांची अंमलबजावणी जर बँकांच्या माध्यमातून झाली नाही तर मात्र रिझर्व बॅंकेकडून … Read more

Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि महिन्याला मिळवा 5550 रुपये उत्पन्न! जाणून घ्या माहिती

post office scheme

Post Office Scheme:- पैशांची बचत आणि गुंतवणूक या गोष्टी खूप महत्त्वाच्या असून आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे. बहुतेक गुंतवणूक करणारे व्यक्ती हे गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि परताव्याचे हमी या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करतात. त्यामुळे जास्त करून प्राधान्य हे बँकेच्या विविध मुदत ठेव योजना, सरकारच्या अल्पबचत योजना आणि अलीकडच्या काळात पोस्ट ऑफिसच्या योजना … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने कर्मचाऱ्यांच्या ‘या’ दोन भत्त्यात केली वाढ, त्यामुळे पगारात देखील होणार वाढ

goverment employees

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि वेतन आयोग या त्यांना खूप महत्त्व आहे. कारण या तीनही गोष्टींचा परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो. त्यातील महागाई भत्त्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर केंद्र सरकारने अलीकडेच महागाई भत्त्यात वाढ केली होती. साधारणपणे होळीच्या अगोदर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% इतका करण्यात … Read more