दूध व्यवसायासाठी बाजारातून दुधाळ जनावरे खरेदी करायचे आहेत का? तर ‘या’ टिप्स वापरा आणि होणारी फसवणूक टाळा

animal market

पशुपालन व्यवसाय हा शेती सोबत केला जाणारा प्रमुख असा जोडधंदा असून भारतीय शेतकरी अगदी पूर्वापार पशुपालन व्यवसाय करत आलेले आहेत. परंतु आता या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि संकरित गाई विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय केला जातो. सध्या दुधाचे वाढीव उत्पादन हा या व्यवसायाच्या माध्यमातून प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे दर्जेदार व जातिवंत … Read more

ज्ञानदेव वाफारेंसह ५ जणांना जन्मठेप

Ahmednagar News

Ahmednagar News : बहुचचींत संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी १७ जणांना कोर्टाने शिक्षा ठोठावली. पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानदेव वाफारे, त्यांची पत्नी सुजाता वाफारे, रविंद्र विश्वनाथ शिंदे, साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर व संजय चंपालाल बोरा या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. इतर १२ जणांना वेगवेगळ्या कलमान्वये सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. … Read more

Rose Farming: सरकारी अनुदान घेऊन पॉलिहाऊसमध्ये करा डच गुलाबाची लागवड आणि लाखोत कमवा! दररोज मिळू शकतो 10 ते 15 हजार रुपयांचा नफा

dutch rose farming

Rose Farming:- सध्या शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकांचे लागवड या माध्यमातून कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्रांती घडवताना दिसून येत आहेत. शेतीच्या नवनवीन पद्धती तसेच पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आलेले तंत्रज्ञान यांच्या वापराने शेती आता सुलभ झाली आहेच. परंतु त्या मानाने भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळायला लागलेले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी आता पारंपरिक … Read more

वाकडीच्या ‘त्या’ घटनेतील मयतांवर अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी (ता. नेवासा) येथील एका विहिरीत सोडलेल्या शेणाच्या स्लरीत अडकून मृत्यू झालेल्या चार मृतदेहावर काल बुधवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता वाकडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. तर मजूर बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील रहिवासी असल्याने त्यांच्यावर सलाबतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विहिरीत पडलेल्यांना बाहेर … Read more

Ahmednagar News : जाचाला कंटाळून कर्जदाराची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : एका पतसंस्थेवर असलेल्या प्रशासकाच्या जाचाला कंटाळून राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील सुभाष मघाजी चोथे (वय ५५) या कर्जदाराने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष मघाजी चोथे (वय ५५, रा. चोथे वस्ती, टाकळीमियाँ) हे मंगळवारी (दि.९) … Read more

Post Office : एफडी करण्याऐवजी पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, सुरक्षिततेसह मिळतील जबरदस्त रिटर्न्स

Post Office

Post Office : जर तुम्ही मुदत ठेवीपेक्षा जास्त व्याजासाठी एखादी दुसरी योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. तसेच, 5 वर्षांच्या एफडीच्या तुलनेत येथे जास्त व्याजाचा लाभ दिला जातो. आम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र … Read more

तीन अल्पवयीन मुलांना पळवले : पालकवर्गात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. आता पुन्हा राहुरी तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. तर अकोले तालुक्यातील एका लग्नातून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेण्याची … Read more

अंगणात किंवा घराजवळ असतील ‘ही’ झाडे तर सापांना घरात यायला आयतेच मिळेल आमंत्रण! घराजवळ असतील ही झाडे तर करा नष्ट

snake

साप हे नाव जरी ऐकले तरी बऱ्याच जणांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण साप म्हटले म्हणजे त्याने चावा घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो  हा समज प्रत्येकाच्या मनात असल्याने प्रत्येक जण सापाला घाबरत असते. परंतु सापांच्या बाबतीत बघितले तर  जितक्या सापांच्या प्रजाती आहेत त्यापैकी काही मोजक्या प्रजाती या विषारी असून बाकीच्या सापाच्या प्रजाती या बिनविषारी वर्गात … Read more

Nissan Magnite Facelift : प्रिमियम SUV फक्त 6 लाख रुपयांत, सनरूफसह सुरक्षेसाठी 6 एअरबॅग…

Nissan Magnite Facelift

Nissan Magnite Facelift : भारतीय बाजारपेठेत निसानचा संघर्ष सुरूच आहे. सध्या कंपनी मॅग्नाइट हे एकच मॉडेल विकत आहे. कंपनी वेळोवेळी अपडेटही करत असते. आता पुन्हा एकदा कंपनीने ते अपडेट करण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच मॅग्नाइटचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनीचे हे फेसलिफ्ट मॉडेल अनेक उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. त्याच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये सनरूफ … Read more

जारच्या पाण्याला मागणी वाढली ! पाण्याच्या शुद्धतेचे काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गावांमध्ये सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने गती घेतली. मात्र त्यातील शुद्धता हरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या कडक उन्हाचे दिवस असल्याने जारच्या पाण्याला मागणी वाढली आहे. सण समारंभ, पार्या, हॉटेल्स, खासगी कंपन्या, छोट्या मोठ्या व्यावसायिकांद्वारे जारच्या पाण्याला चांगली मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले … Read more

वाफारेंच्या शिक्षेने पारनेर तालुक्यात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे, संचालिका सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, गोल्ड व्हॅल्युअर संजय बोरा, मॅनेजर रविंद्र शिंदे या पाच जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर संचालकांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने पारनेर तालुक्यातील सहकारी … Read more

OnePlus India : वनप्लसच्या चाहत्यांना आता बाजारातून खरेदी करता येणार नाहीत नवे फोन; ‘या’ तारखेपासून विक्री होणार बंद, वाचा संपूर्ण प्रकरण…

OnePlus India

OnePlus India : वनप्लस स्मार्टफोनची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही, पण आता या ब्रँडच्या स्मार्टफोन, टॅबलेट आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. होय, 1 मे पासून किरकोळ बाजारात वनप्लस उत्पादनांची विक्री बंद केली जाऊ शकते. आपण जाणतोच चिनी ब्रँड OnePlus चा भारतात मोठा पोर्टफोलिओ आहे, जिथे विविध किंमती विभाग आणि विविध श्रेणींची उत्पादने … Read more

एका गावात 800 एकर टरबूज लागवडीतून मिळवले शेतकऱ्यांनी कोट्यावधीचे उत्पन्न! कलिंगड लागवडीने केले ‘या’ गावच्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध

watermelon cultivation

बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली हंगामनिहाय पिकांची लागवड शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न देऊन जाते. ज्याप्रमाणे राज्यातील काही जिल्हे हे एका विशिष्ट पिकाकरिता ओळखले जातात. तसेच काही गावांमध्ये देखील काही हंगामामध्ये विशिष्ट अशा पिकांची लागवड करण्याचा ट्रेंड आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नेमके व्यवस्थापन या  माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर भरघोस … Read more

Multibagger Stock : छोट्याशा शेअरची धमाल! 28 पैशांवरून पोहचला 12 रुपयांवर, चार वर्षात गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock

Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने मागील काही काळापासून जबरदस्त परतावा दिला आहे. रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 28 पैशांवरून 12 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 4400 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. रामा स्टील ट्यूब्सने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने … Read more

Ahmednagar News : करंजीच्या जंगलाला भीषण आग

Ahmednagar News

Ahmednagar News : बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाअंतर्गत येणाऱ्या करंजी येथील डोंगराला आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेसह पशुपक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. करंजी येथील जंगलाला दरवर्षीच आग लागून जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी तर मार्च आणि एप्रिल दोन महिन्यात दोन वेळेस जंगलाला आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक … Read more

आमचा जीव गेल्यावर पाणी देणार का ?

Ahmednagar News

Ahmednagar News : तिसगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन, उपोषण केले वेळप्रसंगी पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन बसलो मोठा संघर्षही केला. अनेकांनी तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणत आमदार खासदार झाले मात्र तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आद्यपही सुटलेला नाही. आता आमचा जीव गेल्यानंतर तिसगावचा पाणी प्रश्न सोडवणार का अशा शब्दात लवांडे पाटील यांनी आपली खंत यावेळी व्यक्त केली. … Read more

शेतकऱ्याने 40 गुंठे क्षेत्रामध्ये घेतले 14 टन द्राक्षाचे उत्पादन आणि मिळवले 13 लाखांचे उत्पन्न! क्लोन 2 एवन द्राक्षाच्या वाणाने केली कमाल

grape farming

सध्या बदलती हवामान परिस्थिती आणि वारंवार येणारा अवकाळी पाऊस व गारपीटी सारख्या नैसर्गिक संकटांमुळे इतर पिकांसोबत फळपिके देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित होताना दिसून येत असून अशा वातावरणामुळे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव व त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च, अवकाळीमुळे होत असलेले फळपिकांचे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परंतु तरी देखील काही शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून, … Read more

महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली, त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याचा महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दांत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. राहुरी शहरात प्रचार सभेच्यादौरान महात्मा … Read more