पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर वासियांसाठी महत्वाची बातमी! 31 मार्चपर्यंत ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद, काय राहणार कारण?, पहा

Indian Railway News

Indian Railway News : रेल्वे ही देशातील दळणवळण व्यवस्थाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रस्ते मार्गाप्रमाणेच लोहमार्गावर देखील देशात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. विशेष म्हणजे अलीकडे लोहमार्ग विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जलद गतीने प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या ताब्यात आल्यानंतर रेल्वेचा चेहरा मोहरा देखील बदलला आहे. दरम्यान सोलापूर रेल्वे विभागातून एक मोठी … Read more

Electricity Bill : खुशखबर! सर्वांचे वीजबिल होणार माफ, १ एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

Electricity Bill : आजकाल सर्वजण जास्त वीजबिल येत असल्याने त्रस्त आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक खुशखबर आहे. आता सरकारकडून सर्वांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांची वीज भरण्यापासून सुटका मिळणार आहे. जर तुम्ही उत्तर प्रदेश राज्यातील नागरिक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण या राज्यातील सरकारच्या विद्युत विभागाकडून सर्वांचे वीजबिल माफ … Read more

Upcoming SUV : बजेट ठेवा तयार! मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार ‘या’ कार्स, मिळणार शानदार मायलेज

Upcoming SUV : भारतीय बाजारात सध्या SUV ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कार निर्माता कंपन्याही भारतीय बाजारपेठेत शानदार फीचर्स असणाऱ्या SUV लाँच करत आहेत. अशातच जर तुम्हीही नवीन SUV खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच शानदार SUV भारतीय बाजारपेठेत येणार आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन SUV खरेदी करणार असाल … Read more

इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला ठोकला रामराम! तरुणाने सुरु केली ‘या’ जातीची पेरूची शेती; अन मिळवले लाखोंची कमाई

pune successful farmer

Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेती पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता पारंपारिक पद्धतीने शेती करणे ऐवजी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय केला जात आहे. शेतीला आता केवळ उपजीविकेच साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी आता बाजारात जे विकेल तेच पिकेल या तंत्राचा … Read more

Sahara India Refund : सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांना कोणत्या दिवसापासून त्यांचे पैसे मिळतील?

सहरा श्री सुब्रत रॉय (Subrata Rai) यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आज अश्रू ढाळावे लागले आहेत. गुंतवणूकदारांना त्यांचे कष्टाचे पैसे अजून परत मिळालेले नाहीत. सेबीनेही सर्व कारवाई केली मात्र त्यानंतरही गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. काहींनी कष्टाची कमाई आपल्या मुलीच्या लग्नासाठी तर काहींनी म्हातारपणासाठी वाचवली होती. सहारा समूहाच्या कंपन्यांमध्ये देशभरातील करोडो लोकांनी पैसे गुंतवले होते. आज स्थिती … Read more

Optical Illusion : फक्त हुशार लोकांनाच चित्रात लपलेला कपकेक 9 सेकंदात दिसेल, तुम्हाला जमतंय का पहा

Optical Illusion : सध्याच्या काळात ‘ऑप्टिकल इल्युजन’ हा आता अगदी सामान्य शब्द बनला आहे. जे लोक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात त्यांना ऑप्टिकल इल्युजन काय आहे हे चांगलेच माहीत असतं. त्यांना येथे ऑप्टिकल इल्युजनशी निगडित अनेक चित्रदेखील पाहायला मिळतात. खरं सांगायचे झाले तर ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. सध्या असाच एक … Read more

Broadband plan : सर्वात स्वस्त प्लॅन! आता वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार 8000 GB डेटा

Broadband plan : रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या भारतातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपन्या आहेत. या सर्व टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहेत. या कंपन्या ग्राहकांच्या बजेटनुसार प्लॅन ऑफर करत असतात. परंतु, आता एशियानेट आपला सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन ग्राहकांसाठी ऑफर करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीचा ब्रॉडबँड प्लॅन रिलायन्स जिओ, … Read more

Solar Cooler : लाईट नसली तरीही चालतो ‘हा’ हटके कुलर! बाजारात आहे मोठी मागणी, किंमत आहे फक्त इतकीच..

Solar Cooler : सध्या उन्हाची चांगलेच चटके बसू लागलेले आहेत. त्यामुळे उन्हाळा येताच बाजारात एअर कूलरची मागणी खूप वाढली आहे. या महिन्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढली आहे. अशातच जर तुम्हाला उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका हवी असल्यास तुम्ही आताच स्वस्तात कूलर खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कूलरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत पंख्यापेक्षाही कमी आहे. … Read more

Soybean Market : सोयाबीनची आवक विक्रमी घटली; भाव वाढीचे संकेत की अन्य कारण? पहा

Soyabean Rate Will Increase

Soybean Market : सोयाबीन हे राज्यातीलं बहुतांशी शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश जवळपास सर्वच विभागात या पिकाची थोड्याफार प्रमाणात शेती केलीच जाते. गत हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला असल्याने यंदा सोयाबीनची पेरणी मात्र वाढली आहे. पण असे असले तरी अतिवृष्टी आणि खरीप हंगामात आलेल्या ढगाळ हवामानामुळे सोयाबीन पीक उत्पादनात घट झाली … Read more

Sunroof Care Tips : तुमच्याही कारमध्ये असेल सनरूफ तर ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, नाहीतर..

Sunroof Care Tips : ग्राहकांच्या मागणीनुसार आता अनेक कंपन्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार सादर करत आहेत. नवनवीन फीचर्समुळे आता कंपन्यांनी त्यांच्या सर्वच कारच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता नवीन कार घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. अशातच आता मार्केटमध्ये कंपन्या सनरूफ असणाऱ्या कार्स लाँच करत आहेत. परंतु, काही ग्राहक सनरूफ असणाऱ्या या कारची … Read more

आदमापूरच्या बाळूमामा भंडारा उत्सवातील भाकणूक; शेतीसाठी कसं राहणार हे साल, पाणी पाऊस कसा राहणार? कृष्णा डोणे वाघापूरकर यांची भाकणूक, पहा

Aadmapur Balumama Bhaknuk

Aadmapur Balumama Bhaknuk : दरवर्षी आदमापुरच्या बाळूमामा भंडारा उत्सवात आदमापुर तालुका भुदरगड या ठिकाणी भाकणूक केली जाते. यामध्ये महाराष्ट्रापासून देशापर्यंत आणि देशापासून जगापर्यंत राजकीय, शैक्षणिक, शेती विषयक, हवामान विषयक अशा इत्यादी पैलूंवर या भाकणुकीत भाष्य केलं जातं. येणार साल कस राहणार याबाबत भाकणुकीत अंदाज बांधला जातो. राज्यासह संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील … Read more

युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन

Organic Tomato Farming

Organic Tomato Farming : अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरायला सुरुवात केली आहे. या कामी शासनाकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शेती क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे असा मोलाचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी देखील आता सेंद्रिय शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. … Read more

Power Banks under 2K : अशी संधी चुकवू नका! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहेत ‘या’ शक्तिशाली पॉवर बँक

Power Banks under 2K : स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत आहेत. आर्थिक व्यवहारांपासून ते चित्रपट बघण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आता स्मार्टफोन महत्त्वाचा झाला आहे. फोनचा वापर दिवसभर करत असल्याने यात बॅटरी जास्त क्षमतेची असणे गरजेची आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेता स्मार्टफोन कंपन्या आता शक्तिशाली बॅटरीसह येणारे स्मार्टफोन लाँच करत आहेत. त्यामुळे … Read more

नाशिक, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! अवकाळीच संकट अजून गेलं नाही…

weather update

Weather Update : सध्या राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. 4 मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून मध्यंतरी दोन-तीन दिवस उघडीपं राहिल्यानंतर पुन्हा एकदा 14 मार्चपासून राज्यात पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काल आणि परवा राज्यातील बहुतांशी भागात गारपीट देखील झाली आहे. हे पण वाचा :- … Read more

ब्रेकिंग! राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक; संपात सामील झालेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित

State Employee Strike

State Employee Strike : सध्या राज्यभर जुनी पेन्शन योजनेवरून कर्मचारी आणि सरकार आमने-सामने आले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करताना भविष्याच्या परिणामांचा विचार करावा लागेल म्हणून जुनी पेन्शन तडकाफडकी लागू होणार नाही, असा पवित्रा राज्य शासनाने घेतला आहे. तर कर्मचारी मात्र तोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असे सांगत आहेत. … Read more

सातारा, सांगली, कोल्हापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘हे’ दोन दिवस बंद राहणार ‘हा’ मार्ग

Pune Nashik Travel

Pune-Bengalore Highway : राज्यात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. तसेच ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांच लोकार्पण देखील केलं जात आहे. सोबतच काही महामार्गाची दुरुस्ती देखील सुरू आहे. दरम्यान आता सातारा, सांगली, कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता मुंबईच्या दिशेने या तिन्ही जिल्ह्यातून … Read more

Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांच्या घरी पोलीस, दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग…

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केले होते. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती.असे … Read more