पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर वासियांसाठी महत्वाची बातमी! 31 मार्चपर्यंत ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद, काय राहणार कारण?, पहा
Indian Railway News : रेल्वे ही देशातील दळणवळण व्यवस्थाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रस्ते मार्गाप्रमाणेच लोहमार्गावर देखील देशात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. विशेष म्हणजे अलीकडे लोहमार्ग विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जलद गतीने प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या ताब्यात आल्यानंतर रेल्वेचा चेहरा मोहरा देखील बदलला आहे. दरम्यान सोलापूर रेल्वे विभागातून एक मोठी … Read more