पैसाच पैसा ! ‘या’ पिकाची लागवड तुम्हाला बनवणार श्रीमंत, 6 महिन्यातच होणार लाखोंची कमाई

Agricultural Business Idea

Agricultural Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतकऱ्यांनी फक्त पारंपारिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवीन नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. फळ पिकांची तसेच फुल पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. भाजीपाल्याच्या लागवडीलाही शेतकरी प्राधान्य दाखवत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगली मोठी कमाई सुद्धा होते. दरम्यान … Read more

शेणखताला आला सोन्याचा भाव ! शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी लागतात इतके पैसे…

 Agricultural News

 Agricultural News : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाच्या आधी सर्व मशागती पूर्ण करण्यात शेतकरी गुंतला आहे. बरेच शेतकरी पावसाच्या आधी शेतात शेणखत टाकत असतात. त्यामुळे आता शेणखतालाही सोन्याचा भाव आला आहे. शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी सुमारे चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागत आहेत. शेणखताच्या वापरामुळे पिकांची चांगली वाढ होते. मातीतील अन्नद्रव्यांचे … Read more

खतांच्या भाववाढीमुळे शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत

Agricultural News

Agricultural News : शेतकऱ्यांची संपूर्ण वर्षभराची स्थिती खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते; मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच रासायनिक खतांची भाववाढ झाली. हे कमी की काय म्हणून मेहनतीचे वाढलेले दर, मजुरांची टंचाई, याला नियमितपणे सोबत असलेले बदलते हवामान, उत्पादन खर्च व घटत जाणारे उत्पन्न. या सर्व गोष्टीमुळे उंबरठ्यावर आलेला खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी अर्धमेला झाला असून आर्थिक … Read more

उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी ! पालेभाज्या तेजीत

Agricultural News

Agricultural News : उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून, कांदा, शेवगा, घेवडा, मटारच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चुकाच्या दरात वाढ झाली. तर अन्य पालेभाज्यांच्या दरातही काहीशी वाढ झाली आहे. येथील बाजार समितीच्या लिलावात काल रविवारी (दि.५) कोथिंबीर, मेथीच्या … Read more

रणरणत्या उन्हातही बहरला गुलमोहर !

Agricultural News

Agricultural News : हिंदू नववर्षाच्या आगमनाची सुरुवात ही संपूर्ण जीवसृष्टीत नवचैतन्य निर्माण करते. वैशाख महिन्यातील उन्हाळ्याचा कहर, तळपता सूर्य, वाढते तापमान, पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल वातावरणातही काही वृक्ष-वेली फुलल्या आहेत. उन्हाळ्यातही वृक्षांचे वेगवेगळे अविष्कार पहावयास मिळत आहेत. काही वृक्ष पूर्ण निष्पर्ण होऊन सोशिकपणे पावसाळ्याची वाट पाहतात, तर काहींची चैत्र पालवी आता गडद हिरवी होते. सावली … Read more

उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली

Agricultural News

Agricultural News : वाढत्या उष्णतेमुळे फळांच्या रसाबरोबर लिंबू पाणी, लिंबू सरबतांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचीही मागणी वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात ४५० ते ६५० रुपये शेकडा दराने विकले जात आहेत. हेच दर ३ महिन्यापूर्वी १५० ते २५० रुपये होते. घाऊक बाजारात लिंबाचे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातदेखील … Read more

उन्हाळी बाजरीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला ! कमी कालावधी आणि कमी खर्चात…

Agricultural News

Agricultural News : शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरीकडे गेल्या काही वर्षांपासून कल वाढला आहे. कमी कालावधी आणि कमी खर्चात हे पीक येते, त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. यंदा शहरटाकळी परिसरात सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीचे पीक घेण्यात आले आहे. या परिसरात गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जात आहे. निसर्गाचा कोप … Read more

आता नाही राहणार भाजीपाला व फळपिकांवर फळ माशीचा त्रास! ‘या’ कृषी विद्यापीठाने विकसित केला अनोखा रासायनिक सापळा

Agricultural News

Agricultural News : शेतीमध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकांवर विविध प्रकारच्या रोग व किडींचा प्रादुर्भाव कायम होत असतो. या रोग व किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात व त्या उपाययोजनाचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाते. याव्यतिरिक्त एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबल्या जातात. परंतु बऱ्याचदा या सगळ्या खटाटोपाचा … Read more

जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखताला पसंती

Agricultural News

Agricultural News : सलग रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपिकतेसाठी आता शेणखताला पसंती दिली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात शेणखताला अधिक मागणी आहे. शेणखत हे जनावरांच्या शेणापासून बनवलेले एक नैसर्गिक खत आहे. शेणखत जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पिकांची वाढ सुधारण्यासाठी … Read more

यंदा गावरान आंबा कमीच ! कैरीचाही तुटवडा जाणवण्याची शक्यता

Agricultural News

Agricultural News : बदलत्या हवामानामुळे यंदा गावरान आंबा खूप कमी प्रमाणात आलेला आहे. कमी प्रमाणात पडलेली थंडी, अवेळी पडणारा पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल, ढगाळ वातावरण त्यातच किडींचा प्रादुर्भावामुळे गावरान आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे दिसत असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी सांगतात. तसेच मोहरावर तुडतुड्या, तसेच भुरी रोगाचा झालेला प्रादुर्भावामुळे मोहर गळून पडला. बऱ्याच आंब्यांना अगदी कमी … Read more

डोंगरचा रानमेवा करवंद नामशेष होण्याच्या मार्गावर

Agricultural News

Agricultural News : डोंगर उतारावर लागवड न करता निसर्गनिर्मित तयार होणारे झुडूप म्हणजे करवंद (डोंगरची काळी मैना). अलिकडील बदलत्या हवामानामुळे व पावसाच्या लहरी पणामुळे दिसेनासी होत आहे. पारनेर तालुक्यातील डोंगरांवर एप्रिल-मे महिन्यात करवंदाची झुडपे आढळतात. काळ्या जांभळ्या बोराएवढ्या आंबट गोड चवीच्या करवंदांच्या फळांनी हे झाड गच्च भरून जाते. पिकलेल्या करवंदांचा खाण्यासाठी व सरबतासाठी वापर होतो. … Read more

Agricultural News : आवक वाढल्याने शेवग्याचे भाव कोसळले

Agricultural News

Agricultural News ; शेवग्याच्या शेंगांची आवक वाढल्याने गेल्या महिनाभराच्या तुलनेत शेवग्याचे भाव निम्म्यापेक्षा अधिक उतरले आहेत. आता अवघ्या २० रुपयाला एक किलो शेंग विकण्यात येत आहेत. मागील पंधरवड्यात शेवग्याचा भाव वधारला होता. एक किलो शेवग्याच्या शेंगांला सधारणपणे ६० ते ८० रूपये मिळत होते. त्यानंतरही खवय्ये ती खरेदी करत होते. आता भाव मोठ्या प्रमाणात प्रमाणत उतरले … Read more

उन्हामुळे लिंबाचे दर तेजीत..!आवक घटली

Agricultural News

Agricultural News : सध्या उष्णता दिवसेंदिवस वाढत असून भाजीपाल्याचे दर स्थिर असले तरी लिंबू तेजीत आहे. कडधान्याची मागणी वाढत असल्याची स्थिती बाजारात दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाला चांगला भाव आला आहे, मागणीही वाढली आहे परंतु आवक घटली आहे. किरकोळ बाजारात ५ रुपयांना एक लिंबू मिळत आहे. विशेष म्हणजे मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी … Read more

अवघ्या २४ महिन्यांत आंब्याच्या झाडांना लागली मोठ्या प्रमाणात फळे

Ahmednagar News

Agricultural News : शिर्डीलगतच्या सावळीविहीर परीसरातील प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी व संजय कुलकर्णी यांनी २० गुंठे जमिनीवर ५० आंबा झाडांची लागवड केली होती. अवघ्या २४ महिन्यांत या झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्याची फळे लागलेली दिसत आहे. यात लंगडा, वनराज, केशर, राजापुरी जातीच्या गोड रसाळ व जास्त वजन असलेल्या व जास्त आयुष्यमान असलेल्या झाडाचा समावेश असून शेती … Read more

उत्पादनात घट, दरही गडगडले..! शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

 Agricultural News

 Agricultural News : यंदा पर्जन्यमान कमी झाले. खरीपानंतर रब्बी हंगामातील उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच शेतमालाचे दर गडगडले आहेत. सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. विशेष म्हणजे आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरात एक ते दोन वर्षांपासून सोयाबीन पडून आहे. सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर विपरीत परिणाम … Read more

पाण्याअभावी पिके सुकू लागली ! शेतकरी हवालदिल

Agricultural News

 Agricultural News : उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे बोअरवेल व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाणीपातळी खाली गेल्याने तालुक्यासह तरवडी, कुकाणा, अंतरवाली, जेऊर, देवगाव, सुकळी, नांदूर, वडूले, चिलेखनवाडी, देवसडे आदी भागातील पिके सुकू लागली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील शेतात उभी असलेली मका, गहू, हरभरा हे पिके शेवटच्या पाण्यावर आली आहेत. परंतु पाणी पातळी खोल … Read more

कलिंगडाच्या भावातील चढ-उताराने शेतकरी मेटाकुटीला !

Agricultural News

Agricultural News : उन्हाळ्याचा हंगाम आला की सर्व प्रथम आठवण होते ती कलिंगडाची अर्थात टरबुजाची ! परंतु, या कलिंगड शेतीचे गणितही बेभरवशाचे झाले आहे. शेतकऱ्यांना त्यातून अपेक्षित भाव मिळेल, याची शाश्वती नसल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी बाजारभावातील चढ-उताराने शेतकरी मेटाकुटीला आले आहे. इतर पिकांपेक्षा कलिंगड शेती ही फार जोखमीची असल्याचे मानले जाते. कारण या … Read more

यंदा लिंबू शरबतची गोडी महागणार…! निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट

Agricultural News

Agricultural News : यावर्षीच्या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून, अनेक ठिकाणी फळगळती झाली तर अनेक भागात कमी प्रमाणात बहार आल्याने उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे संत्रा, मोसंबीसह लिंबाचे देखील उत्पादन घटले आहे. सध्या बाजारात लिंबाची आवक सुरू झाली असून उन्हाळा देखील सुरू झाला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील लिंबू सरबत, उसाची … Read more