श्रीरामपूरात गोल्टी कांद्याला अकराशेंचा भाव

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळ्या गोल्टी कांद्याला अकराशे ते दीड हजाराचा बाजारभाव मिळाल्याची माहिती सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. काल बुधवारी (दि.८) एकुण ८ हजार २८० कांदा गोण्याची आवक झाली होती. सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर एक नंबर प्रतिचा कांदा १५०० ते दोन … Read more

पाथर्डी शहरात विजेचा लपंडाव; नागरिकांसह शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यात तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत पोचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा जेष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच पाथर्डी शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे,. रात्री- अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यावाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाथर्डी व उपनगरातील … Read more

Ahmednagar News : उद्या अक्षयतृतीया, पूजेसाठी लागणारे केळी कऱ्हे प्रचंड महागले ! माती व लाकूड महागल्याचा फटका

keli karha

Ahmednagar News : उद्या अर्थात १० मे ला अक्षयतृतीया आहे. हा हिंदू परंपरेमधील एक महत्वपूर्ण सण. या सणाच्या पूजेसाठी  केळी कऱ्हे लागतात. परंतु यंदा वाढत्या महागाईचा फटका केळी कर्ह्यांनाही बसला आहे. पोयटा माती व लाकुड महागल्याने ही भाव वाढ झालीये. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मातीच्या केळीत २० रुपये व कह्याच्या बाजार भावात १० रुपयाने वाढ … Read more

पश्चिमेकडील घाटमाथ्याचे पाणी पूर्वेकडे वळविणार : मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : संगमनेर नगर व नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असून दोन विभागामध्ये पाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे वळविणे गरजे आहे. महायुतीचे सरकार हे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित संगमनेर येथील सभेत … Read more

Ahmednagar Breaking : कांदयावरून अहमदनगर तापले ! शेतकऱ्याने मार्केटमध्येच घेतले विष, विविध बाजारसमित्यांमध्ये शेतकरी इतके संतप्त की कुणालाच अवरेनात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : मागील काही महिन्यांपासून कांदा निर्यातबंदीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतकरी उग्र रूप धारण करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्याने उग्र रूप पाहायला मिळाले. कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा केली असतानाही कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे बुधवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा … Read more

टोलनाक्यालाच शेतकऱ्याकडून आडवे दांडके…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरपाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण -निर्मळ राष्ट्रीय महामार्ग ६१, या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच या महामार्गावर मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड, या ठिकाणी वाहनांसाठी उभारण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ज्या ठिकाणी हा टोलनाका उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने या टोलनाक्याजवळच पत्र्याचे … Read more

तीव्र पाणीटंचाईमुळे कहेटाकळीचे ग्रामस्थ त्रस्त ! जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी प्रकल्पामध्ये पुनर्वसित झालेले तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे कहेटाकळी गावचे ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले असून, गावाला चार-पाच दिवसातून एकदा व तोही अत्यंत कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. गावाच्या पायथ्याला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अथांग पसरलेला नाथ जलाशय, गावातून उघड्या डोळ्याने नाथसागराचे पाणी दिसतेय; परंतू ‘धरण उशाला आणि कोरड … Read more

मागणी वाढल्याने बाजारात बैलांचे भाव तेजित

Ahmednagar News

Ahmednagar News : अवघ्या एक महिन्यावर येवुन ठेपलेल्या आगामी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला बैलांची गरज असल्याने शेतकऱ्यांकडून बैलांची मागणी वाढली असून, त्या प्रमाणात बाजारात बैल येत नसल्याने दुष्काळातही बैलबाजारात चांगलीच तेजी आली आहे. चाराटंचाई, पाणीटंचाई असली तरी बेलापुरी बैलापेक्षा शेती मशागतीला लागणाऱ्या जनावरांना मागणी वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात बैलांच्या किमती … Read more

सेंद्रिय उसाच्या रसवंतीला पसंती

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाच्या तडाख्यात सद्या नेवासा शहर परिसरात लाकडी चरख्याच्या व सेंद्रिय रसवंती गृहाकडे लोकांची अधिक पसंती दिसू लागली आहे. आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने लोक भरउन्हात ताज्या रसाचा आस्वाद घेतांना दिसत आहे. नेवासा शहराच्या दक्षिणेस खुपटी रस्त्यावर संतोष गायकवाड या शेतकऱ्याने ग्राहकांची गरज ओळखुन सेंद्रिय उसाची रसवंती सुरू केली आहे. या रसवंतीकडे नेवासा शहरातील लोक … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील वकील दाम्पत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एका वकीलास भोसकले, पहा नेमके काय घडले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यामधील गुन्हेगारी घटना सातत्याने उच्चांक करताना दिसतायेत. वकील दांपत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता नगरमधून आणखी एका वकिलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या न्यायालयाच्या आवारातच सदर वकिलावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. वकिलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. काल (दि.8 मे) बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अॅड. अशोक … Read more

मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा शरद पवार यांचे आवाहन श्रीगोंदे येथे पवार यांची जाहिर सभा संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

कोरोना संकटात संपूर्ण जग भितीच्या छायेखाली असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तीस हजारांहून अधिक कोरोना रूग्णांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या नीलेश लंके यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत … Read more

भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक बाजार समितीतील लिलाव बंद पाडले पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

रविवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले.यावेळी शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मोदी हटाव, शेतकरी बचाव, शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो अश्या घोषणा यावेळी बाजार समितीच्या कार्यालयासमोर जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब शिर्के तेथे उपस्थित … Read more

डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही !

उभा देश म्हणतोय की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ते शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील … Read more

Ahmednagar News : जागरण गोंधळावरून येणाऱ्यांना भीषण अपघात ! पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

Shrigonda Accident

Ahmednagar News : अपघतांच्या मालिका सुरु असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातून आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. दुचाकीस्वार पती- पत्नी बहिणीकडे जागरण गोंधळाची पहाटेची आरती करून कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांची जोरात धडक बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले असता दुचाकी वरील पत्नीचा मृत्यू झाला तर पतीची प्रकृती चिंताजनक असल्याचे … Read more

Ahmednagar News : चार एकरांत ७८ टन द्राक्षाचे विक्रमी उत्पादन ! गुजरात, मुंबईत पसंती, अहमदनगरच्या शेतकऱ्याची कमाल

Grape cultivation

Ahmednagar News :  अहमदनगरमधील आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेले काही प्रगतशील शेतकरी एक मोठा आदर्श निर्माण करत आहेत. विविध संकटाना तोंड देत व आधुनिक शेतीची कास धरत अहमदनगरमधील अनेक शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत. नोकरीच्या मागे धावणारे तरुण व शेतीत दम नाही असे म्हणणारे शेतकरी यांच्यासाठी हे शेतकरी आदर्श ठरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील महाडिक … Read more

स्मशानभूमीवरून अहमदनगरमध्ये दगडफेक ! मृताला सावडताना प्रकार, राख, अस्थी घेऊन लोक पोलीस ठाण्यात

breaking

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे स्मशानभूमीच्या वादातून सोमवारी (दि. ६) दोन गटांत दगडफेक व हाणामारीची घटना घडला. घटनेनंतर याप्रकरणी एका गटाने नऊ जणांविरोधात शिवीगाळ व दगडफेक करून राख सावडण्यास विरोध केल्याची तक्रार निवेदनाद्वारे बोधेगाव पोलिसात दिली. तर दुसऱ्या गटाने विनयभंग व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत अकरा जणांविरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

Ahmednagar Breaking : झाडाला धडकून कार उलटली, त्यानंतर घेतला पेट ! मुले मुली काचा फोडून बाहेर येत पसार..’नाजूक’ संबंधाची किनार?

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात ‘द बर्निंग कार’चा थरार नागरिकांनी पाहिला. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून कारमधील तरुणांनी काच फोडून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र यानंतर त्या हे तरुण पसार झाले. यामुळे त्यांची नावे समजू शकली नाही. अधिक माहिती अशी : भाळवणी जामगाव रस्त्यावर गावापासून एक किलो … Read more

Ahmednagar News : देवाक काळजी रे..! अहमदनगरमधील जंगलात सुरू होते वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्याचे काम, अवघ्या पाच फुटावर सापडला जिवंत पाण्याचा झरा

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्याने चोच दिली तोच खाण्यापिण्याची सोय करतो अशी एक म्हण आपल्याकडे आहे. याचा एक प्रत्यक्ष अनुभव अहमदनगरमध्ये आलाय. वाढत्या उष्णतेने व पाणी आटल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण होऊ नये यासाठी कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जंगलात जेसीबीच्या साह्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम सुरु होते. हे काम करत असतानाच या जंगलात जमिनीपासून ५ फूट … Read more