Ahmednagar News : शहरातील नागरिकांना मिळेना पाणी ! सुटतेय त्यात चार हांडेही भरेनात, सदोष वितरण, खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल

pani tanchai

Ahmednagar News : उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रत्यक्षात मात्र, विविध कारणांमुळे नागरिकांना वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नाही. याला सर्वात मोठे कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सदोष वितरण व्यवस्था. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवकांसह बहुतांशी भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होईल इतके पाणी मुळा … Read more

Ahmednagar News : …पाच दिवसांनंतर पोपट उघडेचा मृतदेह सापडला ! धरणातील गाळात रुतलेला पाय व हात पोहण्याच्या स्थितीत.., खेकडे मासे असूनही पाच दिवस मृतदेह शाबूत

popat ughade

Ahmednagar News : मागील पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील एक विषय चर्चेचा झाला होता. तो म्हणजे अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील पोपट तुकाराम उघडे यनाचे धरणातील बुडणे. हे पाच दिवसांपूर्वी मासेमारी करायला गेल्यानंतर पाण्यात बुडाले होते. पाच दिवसानंतर पुण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमला शनिवारी उशिरा त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील पोपट तुकाराम उघडे आपल्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललय काय? लिलाव नाहीत तरी मुबलक वाळू, शहरासह ग्रामीण भागात कामे जोरात सुरु, वाळूचोरीने लाखोंच्या महसुलावर पाणी

valu chori

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात सध्या अचंबित करणारी एक गोष्ट नजरेस पडत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. ती म्हणजे शहरासह ग्रामीण भागात व परिसरात काही शासकीय बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी मुबलक वाळू सहज उपलब्ध होत आहे. एकीकडे, अनेक ठिकाणचे वाळूचे लिलाव झाले नसल्याने त्यांतील वाळूच्या उपशावर बंदी आहे. मग असे असले तरी शहरासह … Read more

Ahmednagar News : संसार अर्ध्यावरती सोडत एकामागोमाग चार युवकांचा मृत्यू ! सावधानतेचा इशारा, अहमदनगर शोकसागरात

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांत एकामागोमाग एक झालेल्या दुर्घटनांमुळे अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दोन आठवड्यांत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातल्या चार युवकांचा अकाली मृत्यू झालाय. या घटनेमुळे हे तरुण अकालीच संसारातून उडून गेल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. ही कुटुंब अक्षरशः कोलमडून पडले आहेत. कुटुंबातील लहान मुले पोरकी झाली आहेत. त्यामुळे परिसरातील तरुणाईला सोशल … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हा’ प्रमुख जिल्हामार्ग अचानक बंद ! पूर्वकल्पना नसल्याने वाहतुकीची कोंडी

no entry

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरीसह पंचक्रोशीतील गावांना जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या वांबोरी ते शेंडी हा प्रमुख जिल्हामार्ग शनिवारी दुपारी अचानक बंद करण्यात आला. घाट रस्त्याच्या दुरूस्तीचे कारण देत हा रस्ता बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने याबाबत कोणताही अधिकृत फलक न लावता वांबोरीहून नगरकडे जाणारी वाहने एका कामगारामार्फत पांढरीपूलमार्गे वळवण्यात आली. रस्त्याचे काम … Read more

विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे, हेच भाजपचे स्वप्न आहे. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, विश्वगुरु … Read more

Ahmednagar News : नगरची दुरवस्था ! शहरातील ‘तो’ कोट्यवधींचा मॉडेल रस्ता वर्षभरात उखडला, ना ठेकेदारावर कारवाई ना दुरुस्तीही

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहर व रस्त्यांची दुरवस्था हे जणू समीकरणच. ही व्यथा मीडियानेही वारंवार मंडळी तर नागरिकांनी यासाठी आजवर आंदोलनेही केली. पण याचा परिणाम ना लोकप्रतिनिधींवर झाला ना यंत्रणेवर. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे तशीच असल्याचे दिसते. आता नगर शहरातील एक महत्वपूर्ण रस्ता टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महाल रस्ता. नगरोत्थान योजनेतील व्याजाचे सुमारे ३.८४ … Read more

Ahmednagr News : शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत विजेच्या लपंडावावर मात ! अहमदनगरमधील शेतकऱ्यानं पाच एकर कांदा, आठ एकर उसातून कमवले विक्रमी उत्पादन

Ahmednagar News

आपण बऱ्याचवेळा वावर हाय तर पॉवर हाय अशी वाक्ये ऐकली असतील. परंतु ही वाक्ये खरी करायला लागते जिद्द व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास विक्रमी उत्पादन घेता येते हेच जणू सिद्ध केलंय अहमदनगरमधील शेतकऱ्याने. श्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव येथील शेतकरी भाऊसाहेब भानुदास उबाळे यांनी सौर ऊर्जेवरील दोन कृषी पंप शेतात बसवले व विजेच्या … Read more

तुमच्याकडे यंत्रणा, मग रडीचा डाव का खेळता ? अभिषेक कळमकर यांचा सवाल नगरमधील मारहाणीच्या आरोपास प्रत्युत्तर

तुमच्याकडे भरभक्कम यंत्रणा असेल तर असे रडीचे डाव खेळण्याची आवश्यकता नसली पाहिजे. नीलेश लंके यांनी यापूर्वी बऱ्याचदा सांगितले आहे की, निवडणूक निवडणूकीच्या पध्दतीने खेळा.तुमच्या हातून निवडणूक सटतेय हे तुम्ही नगर दक्षिणच्या जनतेला दाखवून देत असल्याचे सांगत नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी डॉ. सुजय विखे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या … Read more

Ahmednagar News : वडिलांनी शेतात पाण्यासाठी टाकी बांधली, त्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पाणी साठविण्यासाठी शेतात बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा गावच्या शिवारात शुक्रवारी (दि.३) दुपारी घडली. सौरभ दिलीप उरमुडे (वय १६) व आदिनाथ शंकर पाटील (वय १३) अशी या मयत मुलांची नावे आहेत. मयत सौरभ उरमुडे याच्या वडिलांचा … Read more

Ahmednagar Politics : अजितदादांनी अहमदनगरच्या राजकारणात ‘डाव’ टाकला ! रोहित पवारांना मोठा धक्का, राजकीय गणिते फिरण्याची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अहमदनगरमधील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अनेक दिग्गजांना आपल्याबाजूने करत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. दरम्यान त्यांनी आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एक राजकीय डाव टाकला आहे. यावेळी त्यांनी आपले पुतणे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना धक्का दिलाय. रोहित पवारांचे … Read more

कोपर्डीत पुन्हा आत्महत्या, निर्भयाच्या भावासह तिघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपर्डीच्या यात्रेत तमाशा चालू असताना समोर नाचल्यामुळे मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिविगाळ करुन नंतर नग्न करत मारहाण केली. या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात कोपर्डी घटनेतील पिडीत निर्भयाच्या भावासह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी जोपर्यंत ताब्यात घेतले जात नाहीत तो पर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा … Read more

राशीन येथील बंधाऱ्यावरील दरवाजावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वाघजाई, कर्मणवाडी, मोहिते वस्ती, सरोदे वस्ती, जाधव वस्ती येथील बंधाऱ्यावर शासनाचे वतीने लाखो रुपये खर्चुन शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली यावेत या उद्देशाने बंधाऱ्याला दरवाजे बसवून पाणी अडविण्यात आले होते. त्यामुळे हजारो एकर शेती ओलिता खाली आली आहे. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु सदर बंधारे सध्या कोरडेठाक पडले … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी : वाकडी येथील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथे चार पिल्लांसह वास्तव्य असलेल्या बिबट्याने पानसरे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची घटना दि. २ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. वाकडीतील पानसरे वस्तीवरील शेतकरी सचिन सुभाष पानसरे सकाळीच जनावरांचा चारा आणण्यासाठी सकाळीच शेतात गेले होते. येथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांची व बिबट्याची चांगलीच झटापट … Read more

कॉंग्रेसने ८० वेळा घटनेमध्‍ये बदल केलाय, संविधानाचा खरा सन्‍मान भाजपनेच केला ! खा. सुजय विखेंनी इतिहासच सांगितला..

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संविधानाचा खरा सन्‍मान भारतीय जनता पक्षाच्‍या सरकारमध्‍येच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील उपेक्षित समाजाला न्‍याय देणा-या योजना सुरु करुन वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे मोठे काम केले आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचार यंत्रणेत काम करत असल्‍याची माहीती लहुजी सेनेचे प्रदेशाध्‍यक्ष … Read more

Ahmednagar News : चार दिवसांपूर्वी लग्न, पूजेच्याच दिवशी नवरदेव गायब ! ‘अशा’ अवस्थेत सापडला मृतदेह, अहमदनगर हळहळलं..

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगावमधील हातगावच्या तरुणाचं चार दिवसांपूर्वीच लग्न झालेलं.. गुरुवारी (दि.२) होती सत्यनारायची पूजा.. पण तो सकाळी आठ वाजल्यापासून झाला बेपत्ता.. शुक्रवारी (दि.३) दुपारी संबंधित युवकाचा मृतदेह कालव्यात पाण्यावर तरंगताना आढळला..संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.. चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवकाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. नागेश बंडू गलांडे (वय २५, … Read more

वांबोरी चाळीच्या पाईपलाइन नुतनिकरण मार्गी लावणार ! मला जिल्ह्याच्या विकासाची जाण, खा. सुजय विखे म्हणतात..

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.विविध मंत्रालयाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून विकास कामांना गती दिली. अडीच वर्षाचा कोव्हीड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो.जनतेसाठी केलेल्या कामाचे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.पाथर्डी … Read more

पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी २० जणांवर गुन्हा : १० आरोपी अटकेत

Ahmednagar News

Ahmednagar News : शुक्रवारी श्रीरामपूर शहरात मिरवणुकीमध्ये बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या दगडफेक प्रकरणी २० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. शुक्रवारी रात्री संदल मिरवणुकीत हा प्रकार घडला होता. पोलीस इतर आरोपींच्या मागावर आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की शुक्रवारी रात्री साडे नऊ … Read more