अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवड योजनेसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी! वाचा यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि योजनेची माहिती
शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक आर्थिक लाभाच्या योजना सध्या कार्यान्वित असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांची लागवडीपासून तर काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान इत्यादी घटकांकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील अनेक योजना आहेत व त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना … Read more