शासकीय नोकरदारांचा पगार आणि सेवानिवृत्ती वेतनधारकांची पेन्शन होणार आरबीआयमार्फत वितरित; नवीन प्रणालीमुळे दिलासा

e kuber system

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांची पेन्शन वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आता एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आलेली असून आता या नवीन प्रणालीनुसार पेन्शन धारक आणि अधिकारी व कर्मचारी यांचे पगार रिझर्व बँकेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. अगोदरच्या प्रणालीमध्ये बदल करत सरकारने सरकारी नोकरदारांना देण्यात येणारा पगार व सेवानिवृत्तीधारकांची पेन्शन यामध्ये सुसूत्रता यावी याकरिता प्रणालीमध्ये … Read more

केंद्राने साखर उद्योगाच्या धोरणात सातत्य ठेवावे : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे दर चांगले असतानाही २०२३-२४ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादन कमी राहील. या अंदाजावर केंद्र शासनाने साखर निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे चांगले दर असताना देखील साखर निर्यात होवू शकली नाही. गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर एक महिन्यातच केंद्र शासनाने बी. हेवी ज्युस पासूनच्या इथेनॉल निर्मितीला बंदी घालत फक्त सी. हेवी … Read more

Horoscope Today : कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल आजचा दिवस, आर्थिक लाभासह मिळतील अनेक फायदे!

Horoscope Today

Horoscope Today : एखाद्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन भविष्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर कुंडलीच्या मदतीने ते जाणून घेता येता. कुंडलीत उपस्थित ग्रह व्यक्तीबद्दल सर्वकाही सांगून जातात. व्यक्तीची कुंडली ही जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर तयार केली जाते. कुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. आज … Read more

दारू वाहतूक करणाऱ्या एकाला पकडले : राहुरी पोलिसांची कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई करण्यात येऊन सुमारे ३२ हजारांची दारू पकडण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राहुरी शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये दारूची चोरटी वाहतूक होत … Read more

Gajlaxmi Rajyog 2024 : 1 मे पर्यंत 3 राशींसाठी गोल्डन टाईम! यशाची सर्व दारे उघडतील, बघा कोणत्या?

Gajlaxmi Rajyog 2024

Gajlaxmi Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी हनुमान जयंतीला अतिशय शुभ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग 12 वर्षांनंतर शुक्र आणि गुरू यांच्या संयोगामुळे होत आहे. हे दोन्ही ग्रह मेष राशीत एकत्र येत आहेत, 24 एप्रिल रोजी शुक्र मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे जिथे आधीच गुरु ग्रह उपस्थित आहे, अशा स्थितीत … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अर्जुन काशिनाथ केदार (वय १५, नांदुरखंदरमाळ, ता. संगमनेर) असे मुलाचे नाव आहे. शनिवारी (१३ एप्रिल) दुपारी ३ वाजता येठेवाडी शिवारातील रोडे वस्तीच्या रोडवर हा अपघात झाला. अर्जुन शेतातील कांदे काढण्यासाठी मजुर बघण्याकरिता … Read more

अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ

Maharashtra News

Maharashtra News : डीएचएफएलशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील बिल्डर-हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेली दीड वर्षे सेंट जॉर्जेस रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असलेल्या भोसले यांना रुग्णालयात राहण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल आयएनएस अश्विनी रुग्णालयाचे ज्येष्ठ सर्जन यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय समितीचा सीलबंद अहवाल तपास यंत्रणेने न्यायालयात सादर केला आहे. या … Read more

शेतकऱ्यांच्या खराब अवस्थेला काँग्रेस जबाबदार – मोदी

Maharashtra News

Maharashtra News : इंडिया अलायन्स हे शेतकरीविरोधी असून, काँग्रेसच्याच काळात शेतकऱ्यांची परिस्थिती खराब झाली. विदर्भाचा मागासलेपणा व शेतकऱ्यांची खराब झालेली परिस्थिती हे काँग्रेसचे पाप आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीवर काँग्रेसच्या या पापाचा हिशोब करावयाचा आहे, असे उद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पं.) येथे आयोजित सभेत काढले. ते वर्धा आणि अमरावती लोकसभा … Read more

राज्यात उष्णतेच्या झळा वाढल्या…!अकोला @ ४४ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दरम्यान, राज्यात शुक्रवारी सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी … Read more

…. तर शिवाजीराव कर्डिले अहमदनगर लोकसभेचे खासदार झाले असते ! तुम्हाला माहीत आहे हा इतिहास ?

Shivaji Kardile

Ahmednagar Politics News : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. मात्र या बालेकिल्लाला भाजपाने खिंडार पाडले आणि आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड बनला आहे. भारतीय जनता पक्षाने 2009 पासून सलग या मतदारसंघावर विजयी पताका फडकवली आहे. यापूर्वी मात्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार … Read more

पहिल्याच दिवशी शिर्डीसाठी 31 अन नगर दक्षिणसाठी 42 अर्जांची विक्री; खा. सुजय विखे, तनपुरेसह ‘यांनी’ घेतलेत अर्ज

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : आज अर्थातच 19 एप्रिल 2024 ला अठराव्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदाची निवडणूक ही देशात सात टप्प्यात होणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली … Read more

Ahmednagar News : नगर शहरात महिला पोलिसाला मारहाण, पहा काय घडला प्रकार

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या काही घटना ताजा असतानाच आता नगर शहरातून महिला कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी महिलेला भररस्त्यात शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केला आहे. हा संतापजनक प्रकार नगर शहरात कापड बाजारमध्ये घडला आहे. प्रकाश सखाराम घोलप (वय ५२, रा. नांगरे गल्ली, माळीवाडा) असे … Read more

Ahmednagar News : उद्योजकास शेतात गाठले, चाकू दाखवत खंडणीची मागणी, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : सध्या अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केट व त्या संबंधित गोष्टींमुळे खळबळ उडालेली असतानाच शेवगाव तालुक्यातील युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक यास यांना चाकूचा धाक दाखवून खंडणी मागितली. तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे. आम्हाला दर महिन्याला सात लाख रुपये हप्ता दे, नाहीतर तुझा मर्डर करू व तुझ्या कुटुंबाला संपवून … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता ! अहमदनगर अन पुण्यातही पाऊस पडणार का ?

Rain Alert

Rain Alert : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने सर्वसामान्य जनता हैराण, परेशान झाली आहे. महाराष्ट्रावर सूर्यदेव कोपले असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज आहे. मात्र एकीकडे उष्णतेची लाट आली आहे तर … Read more

माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे, तुमच्याकडे काय आहे ? डॉ. सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर घणाघात

आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. मागील पाच वर्षात केलेली विकासकामे मतदार संघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे. तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू अशा परखड शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरोधकांचा समाचार घेतला. ते राहुरी येथिल एका सभेत बोलत होते. नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत … Read more

Ahmednagar Politics : सत्यजित तांबे सांगा कुणाचे ! काँग्रेसचे की बंडखोर नेत्यांचे.. ‘त्या’ घडामोडींमुळे आ. थोरातांच्या भाच्याभोवती राजकीय ट्विस्ट

Satyajit Tambe

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या तथा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन ट्विस्ट येत आहेत. सध्या कोण कुणाबरोबर किंवा कोण कुणाला सपोर्ट करेल याबाबत साशंकता असते. दरम्यान अहमदनगरच्या राजकारणात सुशिक्षित व सुसंस्कृत म्हणून आ. सत्यजित तांबे ओळखले जातात. ते व त्यांचे घराणे कट्टर काँग्रेसवासी. त्यांचे मामाश्री अर्थात बाळासाहेब थोरात हे काँग्रेसही किती एकनिष्ठ आहेत हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक. … Read more

छगन भुजबळ थांबले ! अचानक नाशिकमधून माघार, पण का? हे आहे महत्वपूर्ण कारण

BHUJBAL

महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवदरून धुसफूस सुरू होती. येथे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे निवडणुकीसाठी आग्रही होते. आपल्याला शहा-मोदी यांनीच लढण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले होते. परंतु आज अचानक त्यांनी आपण नाशिक मधून थांबत आहोत असे सांगत उमेदवारीवरील हक्क सोडला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला निर्णय या ठिकाणी सांगून टाकला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ … Read more

Maharashtra Politics : पक्षफुटीमुळे दोस्त दोस्त न राहा.. ! आधी केला ज्यांचा विरोध, ज्यांनी हरवले आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ, पहा ‘गमती’पूर्वक लढती

maharashtra politics

Maharashtra Politics : राजकारणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील तीन वर्षात राजकारणात असे काही बदल झाले आहेत की जे शत्रू होते, ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांनी हरवले किंवा ज्यांना हरवले अशा नेत्यांच्या विजयासाठी दिग्गजांना एकत्र यावे लागले आहे. पूर्वी ज्यांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यांनाच हरवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागत आहेत. अशा अनेक प्रतिष्ठेच्या लढाई … Read more