Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाण्याची आणीबाणी ! धरणात पाणी तरी आवर्तन कमी, शेतकरी हतबल
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाणी संकट गहिरे झाले आहे. समन्यायी मुळे पाणी जायकवाडीला गेले व उत्तरेत पाणी टंचाई निर्माण झाली. आवर्तनाचा कालावधी कमी करण्यात आला. तर दक्षिणेतही पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. डिंभे धरणात पाणीसाठा असूनही दक्षिणेतील तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीचे आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आल्याने ‘टेल’कडील … Read more