Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाण्याची आणीबाणी ! धरणात पाणी तरी आवर्तन कमी, शेतकरी हतबल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाणी संकट गहिरे झाले आहे. समन्यायी मुळे पाणी जायकवाडीला गेले व उत्तरेत पाणी टंचाई निर्माण झाली. आवर्तनाचा कालावधी कमी करण्यात आला. तर दक्षिणेतही पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. डिंभे धरणात पाणीसाठा असूनही दक्षिणेतील तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीचे आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आल्याने ‘टेल’कडील … Read more

सोलापूरच्या मातीत आता पिस्ताचा थाट! मोहोळ तालुक्यातील बळीराम भाऊंनी सोलापूरच्या मातीत केली पिस्त्याची लागवड यशस्वी; वाचा माहिती

pista lagvad

तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कुठलीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे कधीकाळी अगदी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आता लिलया पूर्ण होताना आपल्याला दिसून येतात. अगदी हीच बाब कृषी क्षेत्राला देखील लागू होते. कृषी क्षेत्रामध्ये आता अनेक गोष्टींमध्ये उच्च तंत्रज्ञान आल्याने शेतकरी विविध प्रयोग करून या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य … Read more

Ahmednagar News : नेतेमंडळींचे अपयश अहमदनगरकरांना धक्का ! समन्यायी पाणीवाटप याचिका निकाली, जायकवाडीला पाणी सोडावेच लागणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. यंदा पावसाची हजेरी अत्यल्प राहिली. परंतु त्यानंतर आहे ते पाणी देखील समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीला सोडण्यात आले. या समन्यायी पाणीवाटप कायद्यासंदर्भात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका निकाली काढण्यात आल्याने नगरसह नाशिक जिल्ह्याला धक्का बसला आहे. दोन एप्रिलला याचिका … Read more

गावातील घरावर किंवा दुकानावर सोलर पॅनल बसवा अन वाढत्या विजबिलापासून मुक्त व्हा, अनुदानही मिळणार ! वाचा सविस्तर

Solar Panel Subsidy

Solar Panel Subsidy : तुम्हीही वाढत्या विज बिलामुळे संकटात सापडला आहात का ? अहो मग आजची बातमी विशेष तुमच्यासाठी. खरे तर सध्या उन्हाळा सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू असल्याने कमाल तापमानाचा पारा 40°खाली आला आहे. मात्र आगामी काळात … Read more

Shukraditya Rajyog 2024 : 18 महिन्यांनंतर मेष राशीत तयार होत आहे शुक्रादित्य राजयोग, ‘या’ 3 राशींना होईल सर्वाधिक फायदा

Shukraditya Rajyog 2024

Shukraditya Rajyog 2024 : एप्रिलमध्ये एकाच वेळी अनेक ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे, त्यामुळे योग राजयोग तयार होणार आहे, ज्याचा 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल. सध्या धन, ऐश्वर्य, कीर्ती, सौंदर्य आणि वैभव यांचा कारक शुक्र मीन राशीत स्थित आहे आणि 24 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. 13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य … Read more

Horoscope Today : आज गुढी पाडव्याच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस? वाचा आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीच्या आधारे वर्तविला जातो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. जन्मकुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. तुमच्या कुंडलीतील ग्रहांनुसार आजचा तुमचा दिवस कसा असेल ते आज आपण … Read more

Ahmednagar News : नगरमधील उड्डाणपुलाच्या सिमेंटचा तुकडा निखळला, थेट कारवर येऊन आदळला ! मोठी दुर्घटना..

news

Ahmednagar News : नगर शहरातील उड्डाणपुलावर अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या कारवर उड्डाणपुलाला आधार म्हणून लावलेल्या खांबाचा एक सिमेंटचा तुकडा निखळल्याने अपघात झाला. हा निखळलेला तुकडा चालत्या कारच्या काचेवर पडला. नगर शहरातील पुणे रोडवरील कोठी येथे ही घटना सोमवारी (दि. ७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यात कार चे नुकसान झाले … Read more

Ahmednagar Politics : गाढवाला गुळाची चव कशी कळणार ! लंकेंनी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी बघावे?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे. लंकेच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

तरुणीचा मित्रानेच खंडणीसाठी केला खून

Maharashtra News

Maharashtra News : नऊ लाख रुपयांच्या खंडणीसाठी एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने साथीदारांच्या मदतीने आपल्याच मैत्रिणीचे विमाननगर येथील फिनिक्स मॉलजवळून अपहरण केले. त्यानंतर तिचा चारचाकी गाडीतच खून करून पुणे-अहमदनगर महामार्गावरील कामरगावच्या हद्दीत रस्त्यापासून २०० मीटरवर एका शेतात मृतदेह आधी जाळला आणि नंतर खड्डा खोदून पुरला. या घटनेची तातडीने दखल घेत विमानतळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीच्या … Read more

हरिश्चंद्रगडाजवळ मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पर्यटकांचे आणि ट्रेकर्सचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या हरिश्चंद्रगडाजवळ कोथळे गावातील भैरवनाथ गडावर गेलेल्या पुण्यातील (कोथरूड) १३ पर्यटकांवर मधमाश्यांनी नुकताच हल्ला केला. त्यात सर्व १३ तरुण, तरुणी गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमींवर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि.७) दुपारी ही घटना घडली. कोथरूड (पुणे) येथील १३ तरुण तरुणी … Read more

शिर्डीत ९० भिक्षेकऱ्यांवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : येथे वेगवेगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी येत असतात. मात्र त्यातील अनेक भिक्षेकऱ्यांमुळे निरनिराळ्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे ९० भिक्षेकऱ्यांची धरपकड करण्यात येऊन त्यांची भिक्षेकरी गृहात रवानगी करण्यात आली. आगामी सनांच्या निमित्त शिर्डी शहरात होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे, पोलीस … Read more

अयोध्येतील रामलल्लाचा अंश हिवरे बाजारमध्ये…!

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनंतर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेल्या बालस्वरुप रामलल्लाचा अंश नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये आला आहे. लोकसहभागातून आदर्श हिवरे बाजार गाव घडवणारे पद्मश्री पोपटराव पवार यांचा अनोखा सन्मान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे करण्यात आला असून, श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा प्रसाद म्हणून ज्या शिळेपासून (काळा पाषाण) अयोध्येतील रामलल्ला मूर्ती घडवली गेली, … Read more

तहान भागवणाऱ्या टँकरची संख्या झाली १४६

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाच्या चढत्या पाऱ्याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. सात एप्रिलच्या अहवालानुसार जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावस्त्यावरील ३ लाख ५ हजार ८६६ इतक्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४६ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पाऱ्यामुळे … Read more

मोदी गॅरंटी म्हणजे ४ जूननंतर सर्व विरोधक तुरुंगात – ममता

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी म्हणजे येत्या ४ जूननंतर भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याच्या आड सर्वच विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे होय, अशी तिखट टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक स्थानिक पोलिसांना सूचित न करताच पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याच्या भूपतीनगरमध्ये आले. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा पलटवार … Read more

काँग्रेसच्या लुटीचा परवाना आम्ही रद्द केलाय – मोदी

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार हीच देशाची ओळख बनली होती; परंतु आपल्या सरकारने काँग्रेसच्या लुटीचा परवाना रद्द करण्याचे काम केल्याचा दावा मोदींनी केला. तसेच स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत काँग्रेसने गरिबांच्या गरजांकडे कानाडोळा केला आणि त्यांचे दुःख कधीही जाणून घेतले नाही, असा आरोपही मोदींनी … Read more

गुंतवणूकदारांची होणार चांदी ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, महिन्याला मिळणार 11 हजार रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. बँकेची एफडी योजना, आरडी योजना आणि पोस्ट ऑफिसची एफडी योजना आरडी योजना, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, गोल्ड बॉण्ड, रियल इस्टेट, सोने-चांदी असे असंख्य ऑप्शन आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. दरम्यान, जर तुम्हीही तुमच्याकडील पैसा कुठे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर आजची ही … Read more

महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत अवकाळीची शक्यता, कोण-कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ? हवामान खात्याने यादीच दिली

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा अवकाळीचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैरान जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होणार … Read more

डाळ आणि साखर वाटायला मनाचा मोठेपणा लागतो कमिशनच्या वातावरणात अडकलेल्यांना त्याचे महत्व काय कळणार ?

Ahmednagar Politics : डाळ आणि साखर वाटायला मनाचा मोठेपणा लागतो कमिशनच्या वातावरणात अडकलेल्यांना त्याचे महत्व काय कळणार ? या शब्दात निलेश लंके याच्या टिकेचा समाचार पारनेर भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी घेतला आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका जशाच्या जवळ येऊ लागले आहेत, कसे वातावरण गरम होऊ लागले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट … Read more