Home Loan EMI: ‘हे’ पर्याय वापरा आणि होमलोनचा हप्ता कमी करा! होईल मोठा फायदा

home loan emi

Home Loan EMI:- बरेचजण वेगवेगळ्या कारणांकरिता बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. यामध्ये घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी होमलोन, कार घेण्यासाठी कारलोन आणि इतर वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतले जाते. घेतलेल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला ईएमआय भरणे गरजेचे असते व त्याकरता आपल्याला प्रत्येक महिन्याला नियमितपणे घेतलेल्या कर्जाचा हप्ता म्हणजेच … Read more

बाजारातून लाल टरबूज खरेदी करत आहात, परंतु ते नॅचरल पिकलेले आहे की केमिकलने? कसे ओळखाल? वाचा माहिती

watermelon

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे या कालावधीत गारवा मिळावा याकरिता विविध फळांचे ज्यूस, टरबूज आणि द्राक्षांसारखी फळे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात. त्यातल्या त्यात टरबूजचा वापर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण रसाळ व गोड असलेले टरबूज उन्हाळ्यामध्ये खाणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील फायदेशीर असते व  … Read more

सर्वात मोठी बातमी ! शरद पवारांजवळचा अगदी ‘जिवलग’ भाजपात, त्यांच्यावरच होती निवडणुकीची भिस्त

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु झाली असतानाच अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. परंतु याच निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळचा असणारा नेता अर्थात आ. एकनाथ खडसे भाजपात जाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ऑक्टोबर 2020 ला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत … Read more

Electric Scooter: Ather ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये करेल धूम! एकदा चार्ज करा,160 किलोमीटर पळवा, वाचा लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

ritza ev scooter

Electric Scooter:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि इलेक्ट्रिक बाइक्स सध्या खरेदी केल्या जात आहे. वाढते पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रामुख्याने वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे … Read more

पशुधनालाही बसू शकतो उन्हाचा फटका

Maharashtra News

Maharashtra News : यंदा अत्यल्प पावसामुळे हिरव्या चाऱ्यांबरोबर पाणी टंचाईला सामोरे जात असताना वाढत्या उन्हापासूनही जनावरांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. लसीकरणासोबतच विविध आजार उद्भवल्यास तातडीने डॉक्टरची मदत घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांच्या खाद्यात बदल होतो. मिळेल ते खाद्य जनावरांना दिले जाते. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यासह दूध उत्पादनावर … Read more

जनावरांची संख्या घटल्याने शेणखताचा तुटवडा

Maharashtra News

Maharashtra News : शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेणखता सारखे दुसरे चांगले खत नाही, आलिकडील काळात गुरा- ढोरांची संख्या कमी होत असल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे. हमखास उत्पादन वाढीसाठी शेतकरी शेणखताला प्राधान्य देतात. शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढत असताना यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या कमी होत आहेत. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. जनावरांच्या किमती … Read more

Investment Tips: एक प्लान बनवेल तुमच्या मुलाला 21व्या वर्षी करोडपती! फक्त फॉलो करा ही पद्धत

invetsment tips

Investment Tips:- गुंतवणूक ही नियमितपणे आणि सातत्य ठेवून दीर्घ कालावधीसाठी केली तर त्यातून मिळणारा परतावा अधिक मिळतो. गुंतवणुकीमध्ये सातत्य असण्याला खूप महत्त्व आहे. त्यासोबतच चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून व्यक्ती समृद्ध राहण्याकरिता गुंतवणुकीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. त्यामुळे मुलांचे भविष्यकालीन शिक्षण व लग्नकार्य इत्यादी गोष्टींसाठी जर … Read more

Ahmednagar News : तब्बल २५ वर्षांत एमआयडीसीत एकही मोठा उद्योग नाही ! मुलांना शिक्षण आहे पण नोकरी नाही.. पहा आहे त्याच एमआयडीसीचे भीषण वास्तव

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा उत्तर व दक्षिण भागात विखुरलेला. उत्तरेकडे पाणी असल्याने शेती चांगली आहे. परंतु दक्षिणेकडे मात्र कायमच दुष्काळी स्थिती असते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः दक्षिणेसाठी तरुणांच्या नोकरीसाठी विशेषतः प्रयत्न हवेत. आता सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीबाबत घोषणा केलीच आहे. ती अत्यंत कौतुकास्पद आहे. कारण यातून नवनवीन रोजगाराच्या नवनवीन मार्ग … Read more

विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तरुणाने सातवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित मुलीला शुक्रवारी (दि.५) मध्यरात्री अंबरनाथ येथून ताब्यात घेतले असून, मुलीला पळवणारा रोहित संजय राक्षे (रा. तिसगाव) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित मुलीची मेडिकल करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिसगाव येथे … Read more

अळकुटीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अळकुटीत भल्या सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी संतोष बबन नरड (वय २७), गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अळकुटी येथील बहिरोबा वाडीच्या पोज वस्तीवरील शेतकरी संतोष बबन नरड हे आपल्या पाळीव जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता, अचानक बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक … Read more

आर्थिक गैरप्रकारांत अडकलेल्या वाहकांचे बदली धोरण रद्द होणार !

Maharashtra News

Maharashtra News : तिकिटांची पुनर्विक्री, अनियमित आकारणी आदी गैरप्रकारांमध्ये अडकलेल्या वाहकांची विभागांतर्गत आगारात बदली करण्याचे परिपत्रक मागे घेण्याचे स्पष्ट निर्देश एसटी प्रशासनाने दिले असून, याबाबतचा नवीन निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एसटी वाहकांकडून तिकीट आकारणीमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांमुळे एसटी महामंडळाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो. या प्रकारांना चाप बसावा, … Read more

… म्हणून भाजपमध्ये फूट पडली नाही – फडणवीस

Maharashtra News

Maharashtra News : भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणालाही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी झाली नाही आणि त्यामुळे पक्षाला कधीही अंतर्गत मतभेदाचा सामना करावा लागला नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. भाजपच्या ४४व्या स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी देशाच्या इतिहासात कधीही फूट न पडणारा आपला पक्ष हा एकमेव राष्ट्रीय पक्ष … Read more

Ahmednagar News : महावितरणच्या पॉवर हाउसमध्येच लागली आग, मोठी धावपळ, त्यानंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला आगीच्या घटना नवीन नसल्या तरी अलीकडील काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. नगर शहरातील असोत की नुकतेच पारनेरमध्ये घडलेली भीषण आगीची घटना असो य घटना दुर्दैवीच असतात. आता थेट महावितरणच्या पॉवर हाउसमध्येच आग लागल्याची घटना घडली. महावितरण कंपनीच्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाउसमध्ये ही आग लागली. आगीची घटना … Read more

परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितने उमेदवारी दिलेले ‘पंजाबराव डख’ कोण आहेत ?

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. नुकताच मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेतलेला आहे. वंचितने परभणीतला आपला आधीचा उमेदवार बदलत त्या ठिकाणी पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी वंचित … Read more

SBI Loan: घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी एसबीआय देईल कर्ज! पीएम सूर्यघर योजनेचा घेता येईल फायदा

sbi loan

SBI Loan:- सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकारने अनेक योजनांची आखणी केली असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांशिवाय पर्याय नसल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सौर ऊर्जाचा वापर करता यावा या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या … Read more

Pune Special Train: उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पुण्याहून प्रवास करणे सोपे! पुण्याहून ‘या’ शहरांसाठी उन्हाळी विशेष ट्रेन; वाचा वेळापत्रक आणि थांबे

pune train

Pune Special Train:- सध्या उन्हाळा सुरू झाला असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते व त्यामुळे साहजिकच प्रवाशांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे या वाढलेल्या प्रवासी संख्येचा अतिरिक्त ताण हा उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर होतो व प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे ही समस्या डोळ्यासमोर ठेवून प्रवाशांची उन्हाळ्याची सुट्ट्यांमध्ये गैरसोय टाळण्याकरिता … Read more

यंदा उन्हाळ्यात मारा आमरसावर भरपेट ताव !

Maharashtra News

Maharashtra News : यंदा उष्मा आणि बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होईल की काय, या आशंकेने आंबा उत्पादक सध्या चितमध्ये आहेत. दुसरीकडे फळांच्या राजाची मनसोक्त चव चाखायला मिळणार की नाही, असा विचार आंबाप्रेमी करत आहेत. हवामान खात्याने देखील तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवून या काळजीत भरच टाकली आहे. पण भारतीय कृषी संशोधन परिषद-सेंट्रल इन्स्टिट्यूट … Read more

नवी मुंबईतुन सुजय विखे यांच्या विजयाची तयारी, कामोठे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन !

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात अकराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण मध्ये देखील असे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी बहाल केली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश … Read more