शेतकऱ्याच्या लेकाची भन्नाट कामगिरी ! MPSC परीक्षेत मिळवला पहिला नंबर ; बनला पीएसआय

beed news

Beed News : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असतात. या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ काही शेकडो विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड होत असते. परिणामी या परीक्षेचं स्वरूप दिनोदिन कठीण बनत चालले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या डिपार्टमेंटल पीएसआय पदाचा निकाल 2 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाला … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांना मिळाल प्रोत्साहन अनुदान ; 19.92 कोटी खात्यात जमा

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गत ठाकरे सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. 2019 मध्ये सत्तेत रूढ झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यावेळी पीक कर्जाची नियमित फेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतच अनुदान दिलं जाणार अशी योजना तत्कालीन सरकारने आखली. … Read more

ब्रेकिंग ; शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना 113 कोटी रुपयांच अनुदान मंजूर ; शासन निर्णय जारी

soybean subsidy

Soybean Subsidy : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. बळीराजाचे अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना शासनाकडून अनुदान प्रोव्हाइड केलं जातं. अनेकदा अशा योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडत असते. मात्र उशिरा का होईना शासनाकडून शेतकऱ्यांना मदत केली जाते. आता शेतकरी अनुदानाचा प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागला आहे. खरं पाहता … Read more

माहोल बदल रहा है ! सोयाबीन दरात सुधारणा ; ‘या’ ठिकाणी मिळाला हंगामातील सर्वोच्च दर ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Rate : आज महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज सोयाबीन दरात सुधारणा झाली आहे. वासिम एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. यामुळे भविष्यात बाजारभावात अजून वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. जाणकार लोकांनी येत्या काही दिवसात चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार … Read more

ये हुई ना बात ! समृद्धी महामार्गात साडेचार एकर जमीन गेली ; मिळालेल्या मोबदल्यात घेतली आठ एकर जमीन, बनला यशस्वी संत्रा बागायतदार

success story

Success Story : महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्ग 50 टक्के कंप्लिट झाला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. पाहता 2016 17 मध्ये या महामार्गाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली. विदर्भासाठी नेहमीच दूरदृष्टी … Read more

अहमदनगर : शेतकरी पुत्राने एमपीएससीत मारली बाजी ! बनला फौजदार

beed news

Psi Success Story : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचा स्वप्न डोळ्यात घेऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असतात. या परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात त्यापैकी काही शेकडो विद्यार्थी अधिकारी म्हणून नियुक्त होत असतात. त्यामुळे ही परीक्षा अधिकच कॉम्पिटिटिव्ह आणि खडतर बनली आहे. मात्र असे असले तरी या परीक्षेत दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावत असतात. महाराष्ट्र लोकसेवा … Read more

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! बाजारात उचित दर न मिळाल्यामुळे पट्ठ्याने चक्क आलिशान गाडीमधून सुरू केली भाजीपाला विक्री

viral news

Viral News : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे पिकते तिथे विकत नाही. मात्र आता असं राहिलेलं नाही. बळीराजा पिकवू देखील शकतो आणि विकू देखील शकतो. याचच एक उत्तम उदाहरण समोर आल आहे ते सांगली जिल्ह्यातील आटपाडीतुन. खरं पाहता सांगली जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी चर्चेत राहतात. शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आत्मसात करून सांगली जिल्हा … Read more

कौतुकास्पद ! बळीराजा घेणार उंच-उंच ‘भरारी’ ; भरारी फाउंडेशनच्या मदतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत कृषी यंत्र उपलब्ध

agriculture news

Agriculture News : भारतासारख्या कृषी प्रधान देशाचा शेतकरी राजा कणा आहे. म्हणून शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध बनेल असा विश्वास कायमच व्यक्त केला जातो. शेतकरी बांधव देखील या अनुषंगाने शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत असतात. मात्र, देशाची अर्थव्यवस्था बळकट करू पाहणाऱ्या बळीराजाला वारंवार शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना … Read more

अहमदनगर, नासिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन ! ‘या’ प्रकल्पास 1498 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

ahmednagar news

Ahmednagar News : शेतीसाठी पाण्याची निकड लक्षात घेता शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. आता नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी 1498 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता बहाल झाली आहे. यामुळे अहमदनगर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शासनाकडून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मांजरपाड्यासह (देवसाने) वळण … Read more

Soybean Market Price : शेतकऱ्यांमागे शनीदेवाची साडेसाती ! आजही सोयाबीन दरात घसरण ; मिळाला ‘इतका’ दर

Soyabean price

Soybean Market Price : शेतकरी बांधवांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची आज देखील मोठी निराशा झाली आहे. आज पण सोयाबीन बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. यामुळे दरवाढीची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. जाणकार लोकांनी पामतेलाच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र तूर्तास तरी सोयाबीन … Read more

ऐकावे ते नवलं ! काळ्या म्हशीच्या पोटी पांढऱ्या रेडकूचा जन्म ; चमत्कार म्हणावा की….

viral news

Viral News : आतापर्यंत आपण अनेक म्हशी पाहिल्या असतील त्यांचे पायडू किंवा रेडकू पण पाहिलं असेल मात्र आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व म्हशी ह्या काळ्याच असतील. शिवाय त्यांचे रेडकू देखील काळेच असेल. एखाद्या रेडकुच्या डोक्यावर, पाठीवर पांढरे ठिपके असू शकतात, मात्र संपूर्ण पांढर रेडकु किंवा म्हैस हुंडकूनही सापडली नसेल. मात्र सोलापूर जिल्ह्यात एका काळ्या म्हशीने पांढऱ्या … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदानाला लागलं निवडणुकीचं ग्रहण ! आता ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाचे पैसे

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : महाराष्ट्रातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खरं पाहता, सत्तेत आल्यानंतर गत ठाकरे सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि त्याचवेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देणे हेतू पन्नास हजार रुपये अनुदानाची घोषणा केली. मात्र घोषणेनंतर तब्बल अडीच वर्षांनी हे देखील सत्ता बदल झाल्यानंतर … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीनच नवीन वाण झालं विकसित ; अवघ्या 90 दिवसातच 45 क्विंटल उत्पादन देणार

soybean su

Soybean Farming : महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वच विभागात या पिकाची शेती पाहायला मिळते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी शास्त्रज्ञांकडून सोयाबीन उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणि शोध लावले जातात. सोयाबीनच्या नवनवीन जाती … Read more

Soybean Rate : सब्र का फल मिठाही होगा ! सध्या सोयाबीन दरात घसरण, पण लवकरच ‘इतके’ वाढणार दर

Soybean price

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची शेती महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश म्हणजेच जवळपास सर्वच विभागात केली जाते. एकंदरीत काय या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्याने यंदा देखील शेतकऱ्यांना विक्रमी दराची आशा होती, यामुळे … Read more

Soybean Price : धक्कादायक ! सोयाबीन दरात मोठी घसरण ; ‘या’ एपीएमसीमध्ये मिळाला मात्र 2450 रुपये प्रति क्विंटलचा दर, बळीराजा हतबल

Soybean Market Price Fall

Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज अतिशय चिंतेची बातमी समोर आली आहे. खरं पाहता, काल परवा पर्यंत क्षेत्रातील जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कृषी तज्ञांच्या मते, आतापर्यंत चीनमध्ये कडक निर्बंध लादलेले होते मात्र तेथील जनतेने सरकारविरुद्ध मोर्चा बांधणी केली असल्याने सरकार नमले असून निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न … Read more

अहमदनगर : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर ! सर्वसामान्य शेतकरी पण लढणार ; ‘या’ तारखेला वाजणार निवडणुकीचा बिगुल

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत एक महत्त्वाच अपडेट हत्या आला आहे. खरं पाहता या बाजार समितीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेणे आवश्यक होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला एपीएमसीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेशित केले होते. मात्र जसं की आपणास ठाऊकच आहे राज्य शासनाने बाजार समिती … Read more

महाराष्ट्र की शेतकरी ‘आत्महत्या’राष्ट्र ! गेल्या नऊ महिन्यातला शेतकरी आत्महत्यांचा आकडा काळीज चिरणारा ; देश कृषीप्रधानच की….

beed news

Beed News : भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या अभिमानाने मिरवतो. मात्र भारत हा कृषी प्रधान देश आहे का हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित असल्याने आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने भारताला कृषीप्रधान देशाचा तमगा प्राप्त आहे. आपणही मोठ्या अभिमानाने या गोष्टीचा … Read more

Agriculture News : संतापजनक ! महिला शेतकऱ्याला मिळाली 12 रुपयाची ‘भीक’विमा भरपाई ; कंपन्यांचा अनागोंदी कारभार उघड

pik vima nuksan bharpai

Agriculture News : वर्षानुवर्ष बळीराजाला नैसर्गिक संकटांशी दोन हात करावे लागतात. यावर्षी देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी बांधव पिक विमा उतरवतात, यंदा देखील राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. खरिपात अतिवृष्टी झाली असल्याने पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. … Read more