Ahmednagar Crime : विवाहितेला मारहाण करून विनयभंग ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : एका विवाहितेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात नुकतीच घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहित्ता (दि.२६) एप्रिल रोजी सकाळी आपल्या कुटुंबियांसह एका यात्रेत गेली होती. त्या यात्रेमध्ये तिने सरबतचे दुकान लावले होते. तेव्हा रात्री ९ ते १० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुय्यम निरीक्षकाला ११ हजाराची लाच घेताना पकडले

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : शासनमान्य देशी दारू विक्रेते यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बिअर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर भरारी पथकातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्चीत शेख (वय ४०, रा. खडकी रोड, चर्चेच्या समोर, कोपरगाव) याला ११ हजाराची लाच घेताना नुकतेच रंगेहात पकडले. नाशिक लाच लुचपत विभागाच्या … Read more

पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खिर्डी, खामपिंप्री, पिंगेवाडी, हातगाव व कांबी, या ७ गावाच्या शिवेवरून गेलेल्या पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, चालू वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्रस्वरूप धारण करेल, अशी चिन्हे दिसून येत आहेत. पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव … Read more

Shirdi Lok Sabha : खासदार सदाशिव लोखंडेंना अदृष्य हातांची मदत : ना. विखे

Shirdi Lok Sabha

Shirdi Lok Sabha : भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपाइं- रासप- मनसे मित्र पक्षांबरोबरच अदृष्य हातांची खा. सदाशिव लोखंडे यांना मदत मिळत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे, असा आत्मविश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. कोपरगाव येथे बुधवारी (दि. १ मे) लोकसभा उमेदवार खा. लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री विखे … Read more

हृदय पिळवटून टाकणारी घटना ! भीषण अपघातात दोन भावंडांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर रोडवरील माळी बाभूळगावच्या पुढे असणाऱ्या मानमोडी पुलाजवळ कार व दुचाकीच्या झालेल्या झालेल्या अपघातात दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संदीप एकनाथ बडे (वय २४) व गणेश भानुदास बडे (वय १६) (रा. येळी ता. पाथर्डी) असे मृत झालेल्या दोन सख्या चुलत भावांची … Read more

कोपर्डी घटनेतील आरोपीच्या नातेवाईकाला जातीवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण ; शेवटी पीडित व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं !

Ahmednagar Kopardi News

Ahmednagar Kopardi News : 13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोपर्डी गावात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. दरम्यान याच अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण देशभर गाजलेल्या कोपर्डी गावात मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, तसेच सदर युवकाला लग्न करून मारहाण देखील करण्यात आली. विशेष … Read more

Ahmednagar Breaking : आई वडिलांना मारण्यासाठी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला राहुरीस पोलीस पथकाने शिताफीने अटक करून ताब्यात घेतले. ही घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २९ एप्रिल २०२४ रोजी घडली. आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एक तरुण धारदार सुरा … Read more

आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले – पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagar News : कोविड संकट ही संधी मानून देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले. प्रत्‍येक सामान्‍य माणसाला घराजवळच आरोग्‍य सुविधांचा लाभ मिळण्‍यासाठी त्‍यांनी घेतलेला प्रत्‍येक निर्णय आज कृतीत उतरल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. इंडियन मेडीकल असोशिएशन, निमा यांच्‍यावतीने … Read more

अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?

Ahmednagar News

Ahmednagar News : सन 2021 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या मौजे बेलापूर येथील एका व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत गुप्तधन सापडले होते. सदर व्यक्तीने हे गुप्तधन आपल्याला परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या या प्रकरणात माननीय न्यायालयात सुनावणी सुरू असून यामध्ये काय निकाल लागतो याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आम्ही आपणास … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पुण्यावरून आलेल्या खासगी प्रवासी बसला भीषण आग !

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून दुर्घटनेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची माहिती समजली आहे. ही बस पुण्यावरून आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे आज (दि.२ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी : पुण्यावरून राजस्थानला निघालेली एक … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याचा आदर्श ! आद्रकचे घेतले एकरी ३० टन उत्पन्न, गावात होते १०० एकरवर लागवड

Ginger farming

Ahmednagar News : करणाऱ्यांसाठी काहीही अश्यक्य नसते मग ते शेती असो की इतर काही. शेती व्यवसाय हा तसा बेभरवशाचा मानला जातो. अस्मानी, सुलतानी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो. परंतु जर एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर मात्र आपण त्यातून भरपूर नफा कमावू शकतो हेच जणू अहमदनगर … Read more

उष्णतेचा कहर ! २२ शहरांत पारा चाळिशीपार, अहमदनगर ४१ अंश, जेऊरला उच्चांकी ४४.५ सेल्सिअय

heat

सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून सूर्य अगदी आग ओकत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिह्यात असह्य उष्णता पाहायला मिळत आहे. राज्यात आकाश कोरडे व निरभ्र झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. २२ शहरांतील पारा मंगळवारी (दि.३०) चाळिशीपार गेला होता. सोलापूरजवळील जेऊरला उच्चांकी ४४.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील काही दिवस नागरिकांना दिवसा उन्हाचा तर रात्री … Read more

Ahmednagar News : नगरकरांची साडेचारशे किमीवरून येणाऱ्या ‘देवगड हापूस’ला सर्वाधिक पसंती ! भावही तेजीत, पायरीसह केशरालाही डिमांड

devgadh mango

Ahmednagar News : अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर पूजेनंतर आंबा खाण्याचे महत्त्व सांगितले जाते. मात्र शहरात जानेवारी महिन्यातच फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. परंतु अक्षय तृतीय किंवा पाडव्यापासून आंबा खाण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने होते. सध्या बाजारात रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केशर, कर्नाटक लालबाग, केरळ म्हैसूर, कर्नाटक केसर, आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतू सुमारे ४३० किमी … Read more

निसर्गानेच गाऱ्हाणे ऐकले? पैठणचा उजवा कालवा फुटला अन.. ८५ गावांना फायदा झाला

mula dam avartan

गेवराई तालुक्यातून नागमोडी आकाराने विविध गावातून जात असलेला पैठणचा उजवा कालवा तीन दिवसापुर्वी तालुक्यातील तळणेवाडी शिवारात फुटून हजारो क्युसेक्स पाणी वाया जात अनेक वस्त्यामध्ये घुसले. खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने गुळज बंधारा येथील कालव्याचे दरवाजे बंद करून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. याच पाञातील पाणी … Read more

Ahmednagar News : अकरा वर्षे झाली नगरमध्ये नाट्यगृहाचे काम सुरु आहे, ४.५६ कोटींचा खर्च, ४.१९ कोटींचा निधी शिल्लक तरी काम होईना..नेमके चाललंय काय? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण त्या सोबत सामाजिक, सांस्कृतिक कामांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होतानाचे चित्र आहे. दरम्यान आणखी वास्तव समोर आले आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेमार्फत नाट्यगृह उभारणीचे काम सुरु आहे. परंतु तब्बल अकरा वर्षे लोटली काम सुरु होऊन अद्यापही ते काम अर्धवट अवस्थेतच आहे. एका मीडियाने … Read more

Ahmednagar News : कडक उन्हाळ्यामुळे रुग्ण वाढले ! ताप, सर्दी, खोकला आजारांनी नागरिक त्रस्त, पिकांवरही परिणाम

heat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या तापमानात गेल्या चार दिवसांत मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्शियसवर पोहोचल्याने प्रचंड उकाड्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाचा शेतपिके व फळबागांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हवेत आल्हादायक गारवा निर्माण … Read more

Ahmednagar News : १९९२ मध्ये शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन, २०२३ मध्ये मोदींच्या हस्ते लोकार्पण.. ५३ वर्षे लोटली आजही शेतात पोहोचलेले नाही पाणी…! ‘अशी’ आहे निळवंडे धरणाची अधुरी कहाणी !

nilavande

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात पाणलोट क्षेत्रात असणारे एक महत्वपूर्ण धरण म्हणजे निळवंडे. उत्तरेकडील व नाशिक मधील काही भाग हे धरण व त्याचे पाटपाणी समृद्ध करू शकेल. परंतु आज ५३ वर्षे झाली ना हे धरण पूर्णत्वाने तयार झाले व ना त्याचे कालवे पूर्ण होऊन शेवटच्या लाभार्थीपर्यंत पाणी पोहचु शकले. या धरणावर डावा व … Read more

Ahmednagar News : मार्च संपला तरी वसुली नाही ! घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीवर निवडणुकीचा परिणाम, जिल्ह्यात ८५ टक्केच वसुली

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रशासनाचा उत्पनाचा मुख्य स्रोत असतो तो म्हणजे जमा होणार कर. गावपातळीवर पाणी व घरपट्टी यामाध्यमातून कर जमा होत असतो. शक्यतो मार्च अखेर वसुलीचे टार्गेट असते. मार्च अखेर वसुली होत असते. परंतु यंदा निवडणूक लागल्या आहेत. व याचा परिणाम करवसुलीवर होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग मागील दोन महिन्यांपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी … Read more