तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके … Read more

Ahmednagar News : दहा रुपयांची फाटकी नोट घेतली नाही म्हणून दुकानच पेटवून दिले, अहमदनगरमधील घटना

aag

Ahmednagar News : एकाने ऑईल टाकून दुकान दुकान पेटवून दिल्याची घटना शहरातील कोठी चौकात घडली. १० रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने राग येवून हे कृत्य केले असल्याची माहिती मिळाली आहे. दुकान पेटवून नुकसान करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि.२९) रात्री अटक केली आहे. विजय दिलीप झेंडे (वय २६, रा. सात खोल्या, नगर कॉलेजजवळ, अहमदनगर) … Read more

Ahmednagar Breaking : सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या ‘त्या’ जागेची विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा देण्यास धर्मादाय उपायुक्तांचा ‘मनाई हुकूम’ जारी

Ahmadnagar breaking

Ahmednagar Breaking : पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वस्तीगृहाच्या जागेची विक्री, हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केला आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य वसंत लोढा, दीप चव्हाण व संजय घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. हिंद सेवा मंडळाचे सदस्य लोढा, चव्हाण आणि घुले यांनी नगरचे धर्मादाय उपायुक्त यु.एस. पाटील यांच्याकडे … Read more

Ahmednagar News : अहमदनगर मधील धरणे खपाटीला ! सगळा मिळून अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक..’अशी’ आहे स्थिती..

Mula Dam

Ahmednagar News : यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील बहुतांश धरणांतील पाण्यानेही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उपलब्ध पाण्यातील सर्वाधिक पाणी बाष्पीभवनावर खर्च होत आहे. मुळा धरणात ४६७५ दलघफु, भंडारदरा धरणात २९४५ दलघफु, तर निळवंडे धरणात २२३० दलघफु एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तारेवरची कसरत करत उपलब्ध … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची किती कामे पूर्ण झाली? किती कामांना लागला ब्रेक? पहा एक रिपोर्ट

jalayukt shivar

Ahmednagar News : जलयुक्त शिवार या सरकारी योजनेची नेहमीच चर्चा होत असते. यामधून झालेल्या कामांमुळे अनेक ठिकाणे पाण्यामुळे समृद्धही झाल्याची उदाहरणे आहेत. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुतीचे सरकार आले व त्यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा नव्याने सुरू केली गेली. या योजनेतील ७ हजार ४९९ कामे सुरू असून त्यापैकी ४ हजार ५९१ कामे पूर्ण झाली आहेत. … Read more

Ahmednagar News : नियोजनशून्य कारभारामुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ

Ahmednagar News

Ahmednagar News : यावर्षी शहरात पाणीटंचाईची भयानक परिस्थिती निर्माण झाली असुन नागरिकांना एक एक हंडा पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाचा निष्काळजीपणा व सुरवातीपासूनच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहरातील बोअरवेल सह बहुतांश पाणीसाठे आटले असल्याने शहरातील सर्वच लोकसंख्या ही पालिका पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यातच मागील दोन महिन्यांपासून शहरातील … Read more

Ahmednagar News : लाखोंचे श्रद्धास्थान अहमदनगरच्या हरिश्चंद्रगडावरील शिवपिंड दुभंगली ! दहाव्या शतकात झांज राजाने बांधलेय मंदिर..

harishachandra gad

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या पर्यटकांना भुरळ घालतात. पारनेर तालुक्यातील रांजणखळगे असतील की भंडारदरा धरण असेल, अकोलेतील निसर्ग सौंदर्य असेल.. हे पर्यटकांना भुरळ घालते. यातीलच एक महत्वाचे पर्यटन व भाविकांचे भक्ती स्थळ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड. येथे भगवान महादेवांची शिवपिंड आहे. अहमनगरमधील अकोले येथे हरिश्चंद्रगड आहे. हेमाडपंती असणाऱ्या … Read more

डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली ! तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे.आपली भारतामाता मोदींच्या भक्तीयोगातून, कर्मयोगातून, आणि ज्ञानयोगातून पुन्हा एकदा विश्वरूपदावर आरूढ झाल्या शिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ते जामखेड येथील महायुतीच्या … Read more

देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय – शिवाजीराव कर्डीले

देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कामाबद्दल … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील वाईन्स दुकानात आग !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहर येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एका वाईन्स दुकानात २४ तासात दोनदा आग लागल्याची घटना (दि.२८) घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एक मोटवाणी वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे. सदर दुकानात (दि.२७) एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. ती आग ताबडतोब … Read more

Ahmednagar News : निवडणुकीच्या तोंडावर नगरमधील ‘त्या’ हॉटेलवर छापा ! मोठी कॅश जप्त, राजकीय पदाधिकारी व पोलिसांत वाद होऊन गोंधळ?

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. भरारी पथके, विविध पोलीस पथके तपासणीसह विविध कामे करत आहेत. अनेक ठिकाणी रक्कम जप्त करण्यात आलेल्या काही घटना घडल्या. आता पुन्हा एकदा नगर शहरातून एक बातमी आली आहे. नगर शहरातील एका हॉटेलमध्ये निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. छापा टाकल्यानंतर तब्बल साठ हजार रुपयांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार शेतकऱ्यांना मिळणार 73 कोटी 85 लाख रुपये व्याज परतावा, मात्र द्यावे लागणार हमीपत्र

ahmednagar district bank

पिक कर्ज हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. परंतु यामध्ये शेतकऱ्यांची देखील एक जबाबदारी असते की घेतलेले पीक कर्ज नियमितपणे वेळेत परतफेड करणे हे होय. असे जे शेतकरी नियमित पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जातो. अगदी याच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला ! बिबट्याने अंगावर झेप घेतली आणि…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील चिचोली येथे रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने नुकताच हल्ला केला. परंतु या शेतकऱ्याच्या प्रसंगावधनाने त्याचे प्राण वाचले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील मच्छिद्र तुकाराम पठारे यांची गंगापूर, चिंचोली शिवरस्त्याच्या कडेला गट नंबर ६२ मध्ये शेती असून ही शेती महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मच्छिद्र पठारे हे रविवारी (दि.२८) … Read more

Ahmednagar News : दोनशे सीसीटीव्ही तपासले तरी मिळेना ! तिकडे ‘तो’ तिघींचे अपहरण करून निघाला, पेट्रोल संपल्याने परत आला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला..

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन १२ वर्षाच्या व एक दहा वर्षाची अशा तिघांचे अपहरण झाले… पोलीस मागावर.. दोन तीन जिल्हे तपासून झाले..२०० सीसीटीव्ही तपासले.. पण शोध लागेना.. दुसरीकडे ‘तो’ तिघींचे अपहरण करून निघाला, पेट्रोल संपल्याने परत आला..अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला.. ही घटना घडलीये अहमदनगर जिल्ह्यात. पोपट ऊर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. … Read more

Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून राहुरी तालुक्यातील एका व्यापाऱ्याला पहाटेच्या दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न नुकताच झाला. तसेच खंडणी दिली नाहीतर कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्याऱ्या चार आरोपींना एलसीबीच्या पथकाने अखेर गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींना काल सोमवारी (दि.२९) राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस … Read more

Mula Dam Water Stock : मुळा धरणात फक्त इतका पाणीसाठा शिल्लक ! नागरिक संकटात…

Mula Dam Water Stock

Mula Dam Water Stock : राहुरी तालुक्यातील जिल्ह्याला वरदान ठरलेल्या व सुमारे २६ हजार दशलक्ष घनफुट साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सद्यस्थितीला ९ हजार १७५ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) इतके पाणी शिल्लक राहिले आहे. तर मृतसाठा वगळता ४ हजार ६७५ दशलक्ष घनफुट (२१ टक्के) पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता अजूनही वाढत असल्याने धरणावरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत ! विखे, थोरात आणि आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला, पण कोण ठरणार किंगमेकर ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देऊन एक मोठी खेळी खेळली आहे. एवढेच नाही तर या दोन्ही नेत्यांना कडवी … Read more

1 मे रोजी संभाजी ब्रिगेडचा नगरला मेळावा

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा दि. 1 मे रोजी नगर येथे होत असून महासिचव सौरभ खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयेजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेडने बिनशर्त पाठिंबा दिला असून त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा … Read more