पिक विमा कंपनीला परत केला भीक’विमा’ ! तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परत केली पिकविम्याची रक्कम

akola news

Akola News : जखमेवर मीठ चोळणे काय असतं हे पिक विमा कंपनीकडून शिकावे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. नुकसान पर्वता एवढे झाले असताना विमा कंपन्यांकडून भरपाई राई एवढी दिली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे … Read more

Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस … Read more

Soybean Price Maharashtra : शेतकऱ्यांना सुखद धक्का ! सोयाबीन दरात झाली वाढ, ‘या’ बाजार समितीत मिळाला साडे सहा हजाराचा भाव

soybean price maharashtra

Soybean Price Maharashtra : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आज सुखद धक्का मिळाला आहे. आज बाजारभावात वाढ झाली आहे. लातूर एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याव्यतिरिक्त आज वाशीम एपीएमसी मध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार … Read more

यशोगाथा : एकेकाळी शेळ्या चारणारा अवलिया बनला 16 एकराचा मालक ! यंदा डाळिंब शेतीतून कमवले 27 लाख ; साधली आर्थिक प्रगती

farmer success story

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे शेती नको रे बाबा असा ओरड नवयुवक शेतकरी पुत्र करत आहेत. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र काळ्या आईच्या … Read more

अखेर फिक्स झाल रावं ! ‘या’ कारखान्याची धुराडी पुन्हा पेटणार ; 5 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

yavatmal news

Yavatmal News : ऊस हे राज्यात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक आहे. याची महाराष्ट्रातील सर्वच विभागात लागवड केली जाते. विदर्भातील बागायती भागातही याची लागवड पाहायला मिळते. दरम्यान आता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे स्थित वसंत साखर कारखाना लवकरच सुरू … Read more

Amravati Market : बळीराजा संकटात सोयाबीन दर दबावात ! म्हणून सोयाबीन तारण कर्ज घेण्यावर शेतकऱ्यांचा भर ; भविष्यात भाववाढीची आशा

amravati market

Amravati Market : या हंगामात सोयाबीन दर चांगलेच दबावात आहेत. राज्यात सोयाबीन बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावले आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. गेल्या हंगामाच्या शेवटी शेवटी सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना तसाच विक्रमी दर मिळेल अशी आशा होती. मात्र आता … Read more

काय सांगता ! 50 हजार रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती शेतकऱ्यांना बनवणार धनवान ; लागवडीची पद्धत जाणून घ्या

farming business idea

Farming Business Idea : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. काळाच्या ओघात केलेला बदल कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलू पाहत आहे. जाणकार देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देत असतात. शेतकऱ्यांनी जर पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितच त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. कृषी तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड … Read more

कष्ट आले फळाला ! ऊसतोड कामगाराची एक मुलगी बनली इंजिनियर ; दोन मुली बनणार एमबीबीएस

hingoli news

Hingoli News : शिक्षण हे वाघिणीच दूध. शिक्षणाशिवाय तळागाळातील समाजाची प्रगती अशक्य. मात्र, शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी त्या तळागाळातील समाजाला देखील पुढे यावं लागेल. केवळ शासन किंवा प्रशासन किंवा इतर समाजकारणातील आणि राजकारणातील घटक त्या तळागाळातील लोकांना क्षणासाठी प्रेरित करू शकत नाहीत. त्या मागासलेल्या, रंजलेल्या समाजाला उठून लढावं लागेल. जर हा तळागाळातील समाज आपोहून … Read more

Soybean Price : दुष्काळात तेरावा महिना ! सोयाबीन दरात आज पुन्हा घसरण ; शेतकरी राजा झाला हतबल

Soyabean Price Hike

Soybean Price : सोयाबीन हे एक मेजर क्रॉप म्हणून ओळखल जात. या पिकाची राज्यात सर्वत्र शेती केली जाते. शिवाय गेल्यावर्षी चांगला दर मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढल आहे. पण यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्यावर्षाप्रमाणे चांगला दर मिळेल आणि उत्पादनात झालेली घट वाढीव दराने भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. … Read more

Chili Farming : शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीने मिरचीच्या पिकाची शेती सुरु करा, उत्पादनात हमखास वाढ होणार

chili farming

Chili Farming : राज्यातील शेतकरी बांधव आता गहू आणि भाताची पारंपरिक शेती सोडून तरकारी पिकांच्या शेतीला प्राधान्य देत आहेत. यामध्ये मिरचीच्या पिकाचा देखील समावेश आहे. शेतकरी बांधवांनी मिरचीची शेती शास्त्रीय पद्धतीने केल्यास कमी खर्चात त्यांना चांगला नफा मिळतो. काही गोष्टीची शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर मिरचीपासून भरपूर उत्पादन घेता येणार आहे. आज आपण मिरचीचे उत्पादन वाढवण्याच्या … Read more

Success Story : ऊस उत्पादक शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! सेंद्रिय गूळ उत्पादनातून कमवतोय हेक्टरी साडेचार लाख, इतरांसाठी ठरतोय गुरु

success story

Success Story : महाराष्ट्रात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेष म्हणजे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा ओढा ऊस या बागायती पिकाकडे अधिक आहे. मात्र उसाचे क्षेत्र वाढत असल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न सर्वाधिक आहे. तसेच … Read more

Garlic Farming : बातमी कामाची ! लसूणच्या सर्वोत्कृष्ट जाती अन त्यांच्या विशेषता

garlic farming

Garlic Farming : लसूण भारतीय खाद्यपदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. लोणची, चटणी आणि इतर पदार्थांमध्ये लसूण मोठ्या प्रमाणात वापरला जातो. लसूण अनेक रोगांशी लढण्यासाठी देखील गुणकारी आहे. लसनाची कोवळी हिरवी मऊ पाने भाजी बनवण्यासाठी देखील वापरली जातात. खरं पाहिलं तर देशात लसणाची मागणीही खूप अधिक आहे. भारतात लसणाचे उत्पादन मोठ्या … Read more

मुहूर्त सापडेना ! अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा पैसा प्रशासनाकडे येऊनही हजारो शेतकरी मदतीपासून वंचित

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. खरं पाहता यावर्षी मान्सूनने उशिरा आगमन केले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांची दैना उडवली. या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे वावरात उभी असलेली पिके पाण्याखाली आली. परिणामी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भ्रूदंड सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट … Read more

धक्कादायक ! सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रात जुलैनंतर 1 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या ; देश कृषिप्रधान की आत्महत्या प्रधान

beed news

Farmer Suicide : भारतासारख्या कृषिप्रधान देशात बळीराजा आत्महत्या करतो, ही निश्चितच चिंताजनक आणि शर्मेची बाब आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातुन शेतकरी आत्महत्या संदर्भात एक खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे. खरं पाहता नवोदित एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर आपल राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार केला. मात्र एक जुलै ते 15 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात तब्बल 1000 शेतकरी … Read more

कष्टाच चीज झालं ; शेतकऱ्यांच्या लेकाला उच्च शिक्षणासाठी मिळाली तब्बल एक कोटींची शिष्यवृत्ती

washim news

Washim News : शेतकऱ्याची पोर आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. केवळ शेती व्यवसायातच नाही तर शिक्षणात देखील शेतकऱ्याची मुलं अभूतपूर्व अशी कामगिरी करून आपले व आपल्या राज्याचे नाव रोशन करत आहे. वाशिम जिल्ह्यातूनही शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षण क्षत्रात केलेल्या नेत्रदीपक कामगिरी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राला उच्च शिक्षणासाठी एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती … Read more

Soybean Rate : बळीराजा सुखावला ! महाराष्ट्रात सोयाबीन 6 हजार पार ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Rate : आज सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनच्या कमाल बाजारभावाने सहा हजाराचा पल्ला गाठला आहे. आज झालेल्या लिलावात या बाजारपेठेत सोयाबीनला 6291 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून … Read more

अखेर तो सोनियाचा दिन उजाडला ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 375 कोटींची मदत वितरित ; या दिवशी उर्वरित 316 कोटी होणार जमा

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सुरुवातीला पावसाचं उशिरा आगमन, त्यानंतर अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती मग शेवटी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बळीराजा अक्षरशा मेटाकुटीला आला. या पावसाच्या लहरीपणामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक … Read more

Dairy Farming Tips : पशुपालकांनो, भारतातील गाई-म्हशीच्या सर्वोत्कृष्ट जाती अन विशेषता, जाणून घ्या

dairy farming tips

Dairy Farming Tips : भारतात पशुपालन शेतीच्या अगदी सुरवातीपासून प्रचलित आहे. म्हणजे अनादी काळापासून शेतकऱ्यांनी पशुपालन हे उत्पन्नाचे दुसरे साधन बनवले आहे. पशुपालन व्यवसायामुळे शेतासाठी खताची व्यवस्था देखील सहज होते. अर्थातच या व्यवसायातून दूध विकून आणि शेणखत विक्रीतून दुहेरी उत्पन्न मिळते. पूर्वी शेतकरी आपल्या गरजेनुसार गाई-म्हशींचे पालनपोषण करत, पण आज गाई-म्हशी पालनाकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिले … Read more